मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून नवी मुंबई मधील शिवसेना नगरसेवकही शिंदे सोबत जाणार आहेत
Similar Posts
महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे…
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
जयपूर : राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केलं. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. श्याम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत….
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची चौपाट्यांवर तुफान गर्दी
मुंबई – वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि मावळणाऱ्या सूर्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक चौपाट्यांवर जमले होते. मुंबईच नव्हे देशभरात हेच चित्र होतं. शेकडो लोक कुटुंबकबिल्यासह समुद्रावर जमले. मावळणारा सूर्य सर्वांनी डोळेभरून पाहिलामुंबईकर २०२३ या सरत्या वर्षाला आज आपण निरोप देत आहेत आणि नव्या आशेनं २०२४ मध्ये पाऊल टाकणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप…
जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
हैद्राबाद मधील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार/ गृहमंत्री
हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून…
जरांगेची प्रकृती खालावली टेन्शन वाढले -मराठा आंदोलकांचा संजय राऊत यांनाही दणका
जालना : आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगेयांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला. पण त्यांनी डॉक्टरांना देखील तपासणी करण्यापासून अडवल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना देखील त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं…
