Similar Posts
तहूवर रानाच्या चौकशीतून पाकिस्तानचा बुरखा फाटणार
नवी दिल्ली/मुंबईवरील 26 /1 i i1 च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी तह-उर राणा सध्या एन आय ए च्या अटकेत आहे. आणि रोज एनआयए कडून त्याची आठ तास चौकशी सुरू आहे. आत्तापर्यंतच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे मुद्दे उघडकीस आले आहेत. यामध्ये तह-उर राणाला मुंबई हल्ल्याची संपूर्ण माहिती होती त्यामुळे आता मुंबईमध्ये राणासाठी ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणाऱ्यांचा तसेच…
इराण/ इस्रायल युद्धाचे महायुध्दात रुपांतर होणार?
तेहरान/इराणसोबतच्या वाढत्या तणावामुळे इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवर ताण येत आहे. लांब पल्ल्याच्या मिसाईल इंटरसेप्टरचा पुरवठा कमी झाल्यानं हवाई सुरक्षेची चिंता वाढली आहे. अमेरिकेची मदत न मिळाल्यास इस्रायल अडचणीत येऊ शकतो. कारगिल युद्धात इस्रायलने भारताला मदत केली होती, त्यामुळे आता भारताच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र भारताचे ज्ञान आणि इस्रायल या दोन्ही देशांची अत्यंत चांगले संबंध…
भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन
भिवंडी : भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्ष होते तर त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , भाऊ ,बहीण ,पुतणे असा मोठा परिवार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारितेत सक्रिय असताना दै.पुढारी, नवाकाळ,पुण्यनगरी या नामांकित दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून ते कार्यरत होते….
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
फक्त जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्र बदलणार नाही-बाबूभाई भवानजी
मुंबई/ महाराष्ट्रावर सध्या ५लाख कोटींचे कर्ज आहे ते कुणी घेतले,कशासाठी घेतले त्यातून किती प्रकल्प उभे ,राहिले त्यात किती तरुणांना रोजगार मिळाला याबाबतचे सत्य शोधून काडण्या ऐवजी शेजारच्या गुजरात राज्याच्या प्रगती बाबत आकाश बाळगणे चुकीचे आहे .केवळ जय महाराष्ट्र बोलून महाराष्ट्राचा विकास होणार नाही किंवा महाराष्ट्र बदलणार नाही तर बदल घडवण्यासाठी व्यापार उद्योग क्षेत्राला चालना द्यायला…
मोनोरेल ओव्हरलोड. ३ तास मधेच थांबली. सुदैवाने ५८२ प्रवासी बचावले चौकशीचे आदेश!
मुंबई/ चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल अडकून पडल्याची घटना घडली होती. यानंतर एमएमआरडीए, अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यांनी लगेच प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले होते. आता मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी…
