Similar Posts
शिराळा मतदार संघाची निवडणूक संघर्षमय
नवी मुंबई- शिराळा विधान सभा मतदार संघाचे भाजप आमदार पदाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना भाजपा कडून तिकीट मिळालेली आहे. रविवार दि. 27/10/2024 रोजी नवी मुंबई येथे शिराळा विधान सभा मतदार संघातील रहिवाशी यांची बैठक विष्णुदास भावे नाट्य गृह नवी मुंबई येथे आयोजित केलेली होती. मुंबई, ठाणे कल्याण , डोंबिवली येथुन रहिवाशी उपस्थित होते. सभेला शिराळकर…
पितृ पंधरवड्या मुळे भाज्या कडाडल्या -गृहिणींचे बजेट कोलमडले
मुंबई/एकीकडे जनता महागाईने त्रासलेली असताना पितृपंधरवडा मुळे भाज्यांचे दर आकाशाला भेटले आहेत परिणामी गृहिणींचे बजेट कोलमडले आहेसध्या भाजी मार्केटमध्ये वाटाणा दीडशे रुपये किलो गवार दोनशे रुपये किलो कारले 80 रुपये किलो तर भेंडी शंभर रुपये किलो दराने विकली जात आहे त्यात कांद्याचे लिलाव थांबल्यामुळे कांद्याचे दर ही कडाडले आहेत कांदा सध्या 50 ते 60 रुपये…
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
ओमिक्रोनचां मुकाबला करण्यास महापालिका सज्ज
मुंबई/ कोरणाचा नवाा व्हेरीअँट ओमिक्रीन फैलावत असल्याने आणि त्याचा फैलाव आफ्रिका खंडातील ८ देश तसेच हाँगकाँग मधून होत असल्याने जगभर खबरदारी घेतली जात आहे .मुंबई महापालिकेनेही बाहेरच्या देशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमातळावर संस्थात्मक अल्जिकरण सक्तीचे केले आहे .प्रवाशांची चाचणी केली जात आहेे. यात कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तात्काळ कोविंड सेंटर मध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएवढी जर भीती वाटत असेल तर सरकार बरखास्त करून घरी सुरक्षित बसा
सध्या महा विकास आघाडीचे सरकार सोडले तर कोरोंनाची भीती कुणाच्याही मनात नाही.आणि भीती बाळगून तरी काय करणार पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी घराबाहेर पाधायला नको का? जे कोरोंनाची i भीती दाखवून कठोर निर्बंध लावत आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आणि सर्व सेवा सुविधा आहेत त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही आणि कठोर निरबधाच्या या दुष्ट चक्रात जो माणूस…
प्रभाग रचना सुधारणा विधेयक मंजूर निवडणूक लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
