



राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
ओरस/ शिवसेना आणि राणे यांच्यासाठी अत्यंत प्रतिषठेच्या लढाईचा एक मोठा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे.२४०० कोटींची उलाढाल असलेली ही बँक गेल्या पाच वर्षात ९०० कोटींच्या नफ्यात आली शिवाय बँकेचा कारभारही स्वच्छ असून कोणताही घोटाळा झालेला नाही त्यामुळे राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने…
मुंबई- बॉलीवूड आर्यन खान प्रकरणात जामिनचा चाललेला खेळ वाटावा असा या प्रकरणाच्या सुरुवातीस वातावरण , या शाहरुख खान च्या पोराला म्हणजेच आर्यन अटक होते आपण नेहमीप्रमाणे विचार करत होतो की प्रकरण जरी साध असलं तरी हा किती दिवस आत राहील , शाहरुखच पोरग . दोन चार दिवस पण आता सहा सात दिवसांपर्यंत ताणले गेले हजारो…
; तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचा साडेतीन तासात भव्य नजराणा मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, समाजसेवक, पत्रकार अशा विविधांगी भूमिकांनी नटलेले व्यक्तिमत्त्व विजय वैद्य यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कर्मभूमी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेच्या भव्य व्यासपीठावर ‘गाथा स्वराज्याची आणि गौरव विजय वैद्य यांच्या कार्यकर्तृत्वाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वस्तरीय घटकांनी आवर्जून…
प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक. प्रेयसीच्या मोबाईलमध्ये पहिल्या प्रियकराचा नंबर आढळल्याने संतापलेल्या नवा प्रियकर जाब विचारण्यास गेला.यावेळी झालेल्या वादातून पहिल्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने भररस्त्यात चाकूहल्ला करत नव्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधील विठ्ठलवाडी परिसरात ही भयानक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात फरार झाले. मात्र पोलिसांनी वेगाने…
राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच बघायला मिळाले निवडणूक 4 वाजता पार पडली आणि निकाल मध्यरात्री लागला 2017 मध्ये असेच घडले होते तेंव्हाही भाजप आणि काँग्रेस आमने सामने होते आणि यावेळीही काँग्रेसचा सहभाग असलेली महा विकास आघाडी भाजपच्या समोर होती या…