



पुणे – भीमा नदीत सापडलेले मृतदेह हे आत्महत्या नसून भावाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी एका नराधमाने घडवलेले मोठे हत्याकांड आहे अशी भयंकर माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही…
मुंबई – आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला त्यात घोषणांचा पाऊस पाढण्यात आला आहेराज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा२०२३-२४ या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय…
समाजात सध्या लैंगिक स्वैराचार इतका वाढलाय की अन्न वस्त्र निवारा या पेक्षाही वासना लोकांना महत्वाची वाटू लागलीय त्यासाठी माणूस पशू बनत चालला आहे.पाप पुण्याचा विचार करायचे त्याने सोडून दिले आहे मुलगा वयात आला कीत्याला मिसरूड फुटायचा आतच त्याच्या मनात स्त्री देहाचं आकर्षण स्त्रीचा उघडा देह पाहण्यासाठी त्याची नजर आसुसलेली असते . कारण त्याच्या हातातील मोबाईल…
मुंबई/ पालिकेच्या शाळा सुरू होऊन आता महिना व्हायला आला तरी पालिकेच्या शाळांमधील मुलांना अजून पालिकेकडून गणवेश आणि शालेय साहित्य मिळालेले नाही टेंडर मधील टक्केवारी निश्चित होत नसल्याने टेंडर प्रक्रिया रखडली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे यंदा 32 यंदा पालिकेच्या शाळांमध्ये 35 हजार नव्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नोंद झाली आहे. पण पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या…
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
विरार/ सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दैन्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरार च्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयास भेट देणे चांगलेच महागात पडले .कारण त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रंचड नाराज झाले असून त्यांनी या भेटीच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ..नही चलेगी नहीं चलेगी तनाशही नाही ,,, अशा घोषणा देऊन हितेंद्र ठाकूर यांना भेटायला…