



मुंबई/ पालिका अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील सेटिंग मुळे मुंबईच्या अनेक आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण होऊन तेथे झोपड्या आणि व्यावसायिक गाळे बेकायदेशीरपणे उभे राहिले आहेत. आता हे अतिक्रमित भूखंड ताब्यात घ्यायचे झाल्यास त्यावरील झोपड्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल पण त्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल. शिवाय हे मोकळे करून घेण्याच्या प्रक्रियेत न्यायालयीन अडथळे सुधा येण्याची शक्यता आहे ….
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या आघाडीचा लोकसभा निवडणुकीत विरोधकांना फायदाही झाला. त्यानंतर इंडिया आघाडी वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीतही एकत्र निवडणुका लढेल, असं बोललं जात होतं. मात्र, आता हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पार्टी व काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. कारण आम आदमी पक्षाने आपल्या २० उमेदवारांची…
मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव घेताच ओठांवर येतात ‘मेट्रो वूमन’ हे शब्द. अभियांत्रिकी शिक्षण नसतानाही प्रशासकीय अनुभवाच्या बळावर त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्पाला गतिमान केले. कासवगतीने चाललेल्या या प्रकल्पाला त्यांनी वेग दिला, म्हणून अधिकाऱ्यांपासून जनतेपर्यंत सर्वांनी ‘मेट्रो वूमन’ ही पदवी दिली. आता त्यांची दुसरी ओळख ‘कोस्टल रोड वूमन’. मुंबई महापालिका (BMC) च्या प्रिन्सेस स्ट्रीट-वरळी…
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…