



नवी दिल्ली/भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांवर केंद्राने अक्षरशा सर्जिकल स्ट्राइक केला असून तब्बल ३५७ वेबसाईट ब्लॉक केले आहेत त्याचबरोबर ७०० ऑनलाइन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्या केंद्राच्या रडारवर आहेतविदेशी कंपन्यांच्या भारतातील ऑनलाईन गेमिंग वर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लागतो याप्रकरणी आतापर्यंत काही सेलिब्रिटी सहअनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि आता भारतात चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंगच्या तब्बल ३५७ वेबसाईट…
मुंबई- महापालिका मुजोर कंत्राटदाराने पुन्हा 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या – उद्यानाची देखभाल रखडणारमुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे तीनशेहून अधिक उद्याने मैदाने वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी मे महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या पण पालिकेने अंदाजीत केलेल्या दरापेक्षा मुजोर कंत्राटदाराने 40 टक्के कमी दराने निविदा भरल्या त्यावर राजकीय पक्षांनी त्यांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केले. स्थायी…
मुंबई- चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते . या सर्वांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोविडमुळे या सर्व कंत्राटदारांना एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आता पुन्हा दोन महिन्याची मुदतवाढ दिल्याने पालिका कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे चित्र उभे राहिले आहे . याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने त्याच त्याच कंत्राटदाराना वारवार कंत्राट मुदतवाढ देण्यात येत आहे यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा…
मुंबई, दि. 25 जम्मू काश्मीरवरून राज्य शासनाने केलेल्या सुविधेतून विशेष विमानाने सुखरूप मुंबईत आलेल्या प्रवाशांचे आज मुंबई विमानतळावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्वागत केले संध्याकाळी 6 वाजता विशेष विमान मुंबईत दाखल झालेअकोला, जळगाव, धुळे येथील हे प्रवासी होते. आज त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे विशेष आभार मानले. भारत माता…
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये…