



मुंबई/यंदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सगळ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केलेली आहे. ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची मात्र अवस्था आणखीनच वाईट होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे बोलले जात आहे. कारण पक्षासाठी दिवस रात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नको त्यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली…
लखनौ – लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळालेले नाही अशा नाराजांनी आता पक्षांतर करायला सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातून बाहेर पडलेले मनोज पांडे यांनी आज भाजपा नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना भाजपा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदार संघातून, प्रियांका गांधी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार…
मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा…
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार मुंबई – भाषा हे फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला….