मुंबई- बॉलीवूड आर्यन खान प्रकरणात जामिनचा चाललेला खेळ वाटावा असा या प्रकरणाच्या सुरुवातीस वातावरण , या शाहरुख खान च्या पोराला म्हणजेच आर्यन अटक होते आपण नेहमीप्रमाणे विचार करत होतो की प्रकरण जरी साध असलं तरी हा किती दिवस आत राहील , शाहरुखच पोरग . दोन चार दिवस पण आता सहा सात दिवसांपर्यंत ताणले गेले हजारो करोड रुपयांचा धनी गडगंज संपत्तीचा मालक असलेला एक प्रख्यात अभिनेता आपल्या मुलाला कायद्याच्या कचाट्यातून सहज सोडवू शकतो . हे आपल्या संकल्पनांना चक्क सोडून लागलाय ,आपले अंदाज साफ चुकले की आपण गृहीत धरून बसलो होतो ते काहीच घडलेलं नाही . हे प्रकरण सरकारी यंत्रणांनी अतिशय गांभीर्याने आणि नेटाने लावून धरलेला दिसते .या सरकारी अधिकायाचे यश आहे की शाहरुख आणि उभ्या केलेल्या लाखो रुपयांची फी घेणाऱ्या कोर्टातल्या वकिलांच्या फौजेचे अपयश . आर्यन अजून जेलमध्ये, का त्याला जामीन का मिळत नाहीये त्याचे वकील युक्तिवादात कुठे कमी तर पडत नाही ना ?
Similar Posts
भाजपचा रस्ता साफ
उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची…
अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द
सरकारला न्यायालयाचा दणकामुंबई/ अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने सी ई टी परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून दहावीच्या निकालावर प्रवेश दिला जाणार आहे .यावर्षी कोरोंनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती दहावी बारावीचा निकाल मूल्यक्वावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी ची अट घातली…
चौदा तोळे चोरीला गेलेले, एकच तोळा कसे देताय ? तक्रारदाराचा सवाल
मुंबई: बारा वर्षांपूर्वी माझे चौदा तोळे सोने चोरीला गेले होते, आज तुम्ही एकच तोळे परत करताय, मी विचारू शकतो असे का, असा सवाल शुक्रवारी मुंबई पोलिसांचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांना मालमत्ता वाटपाच्या भर कार्यक्रमात नारायण केरकर (३०) नामक तक्रारदाराने केला. त्यावर आपली एफआयआर मी वाचला असून, त्याबाबत आपली मदत पोलीस नक्कीच…
डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या श्रीसदस्यांची महाड पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम
घाटकोपर ता 31 , बातमीदार-डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा यांच्या माध्यमातून सोमवार पासून पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत महाड , पोलादपूर व चिपळून या ठिकाणी दररोज 1500 हुन अधिक श्रीसदस्य विविध ठिकाणाहून स्वच्छता अभियानात सामील होत आहेत. महाड मध्ये पाण्याचा प्रवाह शिरल्याने गाळ , माती , चिखल , कचरा…
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
