मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही योजना राबवताना याचा इथल्या भूमिपुत्रांना लाभ होणार आहे का ? मग ही योजना नेमकी कोणासाठी आहे आज मुंबईची लोकसंख्या तीन कोटींच्या आसपास आहे आणि मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिक राहतात मग मुंबईकरांच्या पैशातून या परप्रांतीय आणि बंगला देशिना घरे का? जेंव्हा मुंबईतील गिरण्या सुरू होत्या आणि मुंबईत ८० टक्के मराठी माणूस राहत होता तेंव्हा अशा योजना का राबवल्या गेल्या नाहीत तेंव्हाही काँग्रेसचे सरकार होते आणि आताही काँग्रेस सत्तेत आहे मग आताच त्यांना झोपडपट्टी वासियांचा पुळका का आलाय.आज मुंबईत. जेमतेम २३ टक्के मराठी माणूस आहे आणि ७७ टक्के परप्रांतीय आणि बांगलादेशी आहेट्ट्यांच्या फायद्यासाठी आमचा पैसा का वापरताय ? असा संतप्त सवाल इथला मराठी माणूस विचारतोय. म्हणजे मुंबईत मराठी माणूस मेला तरी चालेल पण परप्रांतीय आणि बांगलादेशी जगले पहिजेत मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई फुकटात परप्रांतियांना देण्याची तयारी आघाडी सरकारने सुरू केली आहे. बरे ज्या १२ हजार झोपडपट्ट्यांचा विकास केला जाणार आहे त्यातील किती झोपडपट्ट्या अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत याची आकडेवारी सरकारकडे आहे त्याच बरोबर या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात त्यांची काहीही माहिती पोलिसांकडे नाही मग अशा लोकांचे सरकार पुनर्वसन करणार आहे का असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत
Similar Posts
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंचा अल्टिमेटम
ठाणे/ मशिदींवरील भोंगे जर 3 तारखेपर्यंत उतरवले नाहीत तर देशातील सगळ्या मशिदिंसमोर भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत तर काही झाले तरी भोंगे काढणार नाही कोण आमचे काय करतो तेच बघायचे आहे असे प्रति आव्हान मौलवींनी दिले आहे .राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत शरद पवार आणि राष्ट्रवादीवर तुफान…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
सोमवारी संजय राऊत उद्धव ठाकरे नागपुरात – मोठा गौप्य्स्फोट करण्याची शक्यता
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विवधक यांच्यात आरोप प्रत्यारोप आणि एकमेकांची पोलखोल करण्याची स्पर्धा लागली आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आरोप सुरु आहेत तर दुसरीकर राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप झालाय या दोन्ही प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले असतानाच . सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सोमवारी नागपूरला येणार…
मागाठाणेत पंतप्रधान मोदींच्या-१०० व्या मन की बात’ चे आयोजन
‘ केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी मन की बातमधून आपले विचार देशातील जनतेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघात पंतप्रधान…
प्रचार संपल्यानंतरही घरोघरी प्रचारास परवानगी
मुंबई/निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशभरातून संशय व्यक्त केला जात असतानाच निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यानुसार निवडणूक निकालाचा कालावधी संपल्यानंतरही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो.मात्र याच निर्णयामुळे उमेदवारांना घरोघरी जाऊन पैसे वाटण्याची मुभा मिळणार आहे.महाराष्ट्रा मध्ये येत्या २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदासाठी…
छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या समर्थनात भव्य मोर्चा
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी,सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ आयोजन करण्यात आले. इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्च्याला पाठींबा दिला. शहरातील क्रांती चौकातून साडेअकरा वाजेच्या सुमारास या मोर्च्याला सुरवात झाली होती.पुढे जालना रोडवरून निराला बाजार मार्गे…
