मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही योजना राबवताना याचा इथल्या भूमिपुत्रांना लाभ होणार आहे का ? मग ही योजना नेमकी कोणासाठी आहे आज मुंबईची लोकसंख्या तीन कोटींच्या आसपास आहे आणि मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिक राहतात मग मुंबईकरांच्या पैशातून या परप्रांतीय आणि बंगला देशिना घरे का? जेंव्हा मुंबईतील गिरण्या सुरू होत्या आणि मुंबईत ८० टक्के मराठी माणूस राहत होता तेंव्हा अशा योजना का राबवल्या गेल्या नाहीत तेंव्हाही काँग्रेसचे सरकार होते आणि आताही काँग्रेस सत्तेत आहे मग आताच त्यांना झोपडपट्टी वासियांचा पुळका का आलाय.आज मुंबईत. जेमतेम २३ टक्के मराठी माणूस आहे आणि ७७ टक्के परप्रांतीय आणि बांगलादेशी आहेट्ट्यांच्या फायद्यासाठी आमचा पैसा का वापरताय ? असा संतप्त सवाल इथला मराठी माणूस विचारतोय. म्हणजे मुंबईत मराठी माणूस मेला तरी चालेल पण परप्रांतीय आणि बांगलादेशी जगले पहिजेत मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई फुकटात परप्रांतियांना देण्याची तयारी आघाडी सरकारने सुरू केली आहे. बरे ज्या १२ हजार झोपडपट्ट्यांचा विकास केला जाणार आहे त्यातील किती झोपडपट्ट्या अधिकृत आहेत आणि अनधिकृत आहेत याची आकडेवारी सरकारकडे आहे त्याच बरोबर या झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहतात त्यांची काहीही माहिती पोलिसांकडे नाही मग अशा लोकांचे सरकार पुनर्वसन करणार आहे का असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत
Similar Posts
जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन
सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी…
पत्रकारांचा फोन पोलीस जप्त करू शकत नाहीत- न्यायालयाचा निर्णय
त्रिवेंद्रम/पत्रकारांचा फोन कोणी जप्त करू शकत नाहीत असा महत्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. केरळ मधील एका आग्रहण्य दैनिकांच्या पत्रकारांचा फोन पोलिसांनी जप्त केला होता तो त्यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेतकेरळमधील एका अग्रगण्य दैनिकाचे पत्रकार के.विषकन यांचे एका गुन्हेगाराशी मोबाईल वरून संभाषण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती तसेच त्यांना…
शाळा १५ डिसेंबर पासून सुरू होणार
मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय…
सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो
मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे खळबळ माजली आहे : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्तेयांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी…
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
बांगला देश मध्ये २७ जिल्ह्यांमधील हिंदूंची गावे घरे जाळली
ढाका – बांगला देशात जातीयवादी संघटनेकडून सुरु असलेले हिंसक आंदोलन आता अधिकच तीव्र झाले आहे. मुस्लिम आंदोलक बांगला देशातील २७ जिल्ह्यनमढील हिंदूंची मंदिरे , घरे आणि मालमत्तानं टार्गेट करीत आहेत. आज तर ढाक्यात एका गर्भवती महिलेला घरात घुसून मारण्यात आले ती बेशुद्ध पडली पण ती मेली असे समजून तिला सोडले . दरम्यान भारत सरकारकडून या…
