मुंबई/ पनवेल नजीकच्या खंडेश्वर येथील खांदा कॉलनीतील एका इमारीवर पोलिसांनी धाड टाकून छुप्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला या प्रकरणी दोन दलालांना अटक करण्यात आली आहे तर ६ मुलींची सुटका करण्यात आली
खांदा कॉलनीतील एका इमारतीमधील घरात छुपा वेष्य व्यवसाय चालतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली आणि तिथल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून हा वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन दलालांना ताब्यात घेतले
Similar Posts
लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत भाजपचे फटाके- राहुल गांधी संतप्त
बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईची सुरक्षा रामभरोस
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च…
मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान माझे ते विधान पंत प्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका…
