मुंबई/ कधी काळी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे ईश्वरी सेवा समजले जायचे पण आता मात्र हा व्यवसाय म्हणजे स्मागलिंगच्या व्यवसाया पेक्षाही खतरनाक झालाय कोरॉना काळात खाजगी डॉक्टरांनी खोऱ्यानी पैसा ओढून २० वर्षात जेवढे कमावले नाहीत तेवढे एका वर्षात कमावलं यात काही पथोलोजिकल लॅब वल्यांचाही समावेश आहे.कोरो ना रुग्ण वाढल्यावर काही डॉक्टरांनी धंदा नजरेसमोर ठेऊन खर्या्या्या्य्या्या्या््या्या्या्य्या्या्या खर्चाचे खोटे आणि खोट्याचे खरे अहवाल दिले तर काहींनी लॅब मध्ये न जाताच घरात बसून अहवालावर सह्या केल्या.अशापैकीच एक आहे अशापैकिच एक आहे डॉ.राकेश दूग्गल या माणसाची संटॅक्रुझ येथे स्वतःची लॅब असताना हा डॉक्टर वसई,विरार,जोगेश्वरी,अंधेरी,कौसा,मुंब्रा,विक्रोळी घाटकोपर ठाणे प्रभादेवी,चांदिवली मालाड नालासोपारा आदी ठिकाणच्या आरोग्य चाचण्यांच्या अहवालावर घरात बसून सह्या करायचा आणि लाखो रुपये कमवायचा मात्र हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणारे आहे कारण लॅब मध्ये न जाता घरात बसून अहवालावर सह्या केल्याने त्याने कित्येक चुकीच्या अहवालानुसार सही करून बरोबर ठरवले असणार आणि त्यातून कितीतरी रुग्णांवर चुकीचे उपचार झाले असणार याबाबतची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे जाताच वैद्यकीय परिषदेने त्याच्यावर नोटीस बजावली मात्र याबाबत तो काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे त्याची एक वर्षासाठी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाा. मात्र हा निर्णय मुंबईकरांना मान्य नसून दुग्गळवर एफ आय आर दाखल करून त्याचे परवाना कायमस्वरुपी रद्द करावा आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी असे मुंबईकरांचे म्हणणे आहेे.
Similar Posts
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई
मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर…
बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त
आघाडीत पुन्हा बिघडीमुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा प्रवास पूर्ण होईल असे वाटत नाही कारण आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही सुरवातीला काँग्रेस नाराज होती आता राष्ट्रवादीने शिवसेना विरुद्ध दंड थोपटले आहेत.कारण परभणीत शिवसेना खासदाराच्या स्फोटक विधानाने वादाची ठिणगी पडल्याने आघाडीत पुन्हा एकदा बीघडी…
मुंबईकरांनो सावधान!वसई विरार मधील अनधिकृत घरांची मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाहिरातबाजी
. मुंबई/सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसराचे झपाट्याने औद्योगीकरण होत असल्याने, मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबवली, नवी मुंबई ,पनवेल आधी भागांतील जमिनींना सोन्याचे भाव आलेले आहेत .याचाच फायदा काही भूमाफिया घेत आहेत.वसई विरार मधील नायगाव, वसई आणि नाला सोपारा परिसरात काही चाळ माफीयांनी बेकायदेशीर चाळी बांधल्या आहेत. तसेच काही इमारती उभ्या केल्या आहे. आणि त्याची…
ज्वालामुखी अण्वस्त्रांचा
युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या जे युद्ध भडकले आहे त्यात रशियाचे युक्रेन बाबतचे गणित चुकलेले आहे. रशियाला वाटले होते की दोन दिवसात युक्रेन गुडघे टेकायला लाऊ पण झाले उलट या युद्धात रशियावरच गुडघे टेकाया पाळी आलीय कारण एकीकडे युक्रेन कडून रशियाला कडवा प्रतिकार सुरू आहे तर दुसरीकडे अमेरिकेसह युरोप मधले 27 नाटो देश युक्रेनच्या पाठीशी…
झोपडपट्ट्यांचा विकास करण्यामागे सरकारचे मतांचे राजकारण
मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही…
