मुंबई/ कधी काळी वैद्यकीय व्यवसाय म्हणजे ईश्वरी सेवा समजले जायचे पण आता मात्र हा व्यवसाय म्हणजे स्मागलिंगच्या व्यवसाया पेक्षाही खतरनाक झालाय कोरॉना काळात खाजगी डॉक्टरांनी खोऱ्यानी पैसा ओढून २० वर्षात जेवढे कमावले नाहीत तेवढे एका वर्षात कमावलं यात काही पथोलोजिकल लॅब वल्यांचाही समावेश आहे.कोरो ना रुग्ण वाढल्यावर काही डॉक्टरांनी धंदा नजरेसमोर ठेऊन खर्या्या्या्य्या्या्या््या्या्या्य्या्या्या खर्चाचे खोटे आणि खोट्याचे खरे अहवाल दिले तर काहींनी लॅब मध्ये न जाताच घरात बसून अहवालावर सह्या केल्या.अशापैकीच एक आहे अशापैकिच एक आहे डॉ.राकेश दूग्गल या माणसाची संटॅक्रुझ येथे स्वतःची लॅब असताना हा डॉक्टर वसई,विरार,जोगेश्वरी,अंधेरी,कौसा,मुंब्रा,विक्रोळी घाटकोपर ठाणे प्रभादेवी,चांदिवली मालाड नालासोपारा आदी ठिकाणच्या आरोग्य चाचण्यांच्या अहवालावर घरात बसून सह्या करायचा आणि लाखो रुपये कमवायचा मात्र हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणारे आहे कारण लॅब मध्ये न जाता घरात बसून अहवालावर सह्या केल्याने त्याने कित्येक चुकीच्या अहवालानुसार सही करून बरोबर ठरवले असणार आणि त्यातून कितीतरी रुग्णांवर चुकीचे उपचार झाले असणार याबाबतची तक्रार वैद्यकीय परिषदेकडे जाताच वैद्यकीय परिषदेने त्याच्यावर नोटीस बजावली मात्र याबाबत तो काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यामुळे त्याची एक वर्षासाठी नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाा. मात्र हा निर्णय मुंबईकरांना मान्य नसून दुग्गळवर एफ आय आर दाखल करून त्याचे परवाना कायमस्वरुपी रद्द करावा आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी असे मुंबईकरांचे म्हणणे आहेे.
Similar Posts
डरपोक भाईजान – बिष्णोई यांच्या धमकी नंतर शस्त्र परवान्यासाठी सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
मुंबई/ पंजाबी गायक मुसेवला याची हत्या घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिशंनोई यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली . या धमकीमुळे भाईजान इतका घाबरला आहे की त्याने पोलिसांकडे शस्त्र परवान्याची मागणी केली आहे त्यासाठी त्याने काल पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली .सिनेमात अनेक गुंडांना लोळवणारा भाईजान सलमान खान खाजगी…
पीएमओ अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या कंत्राटदार रवी नरोत्तम शर्मा याने 74 लाख रुपयांची केली फसवून
मुंबईत एका कंत्राटदाराला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून ७४ लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अटक करण्यात आलीपोलिसांनी आता हे सर्व बनावट सील जप्त केले आहेत. या सीलवरून सायबर फसवणूक करणारे ही फसवणूक कशी पद्धतशीरपणे करत होते हे उघड होते. एका धक्कादायक घटनेत, पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या एका कंत्राटदाराने एका ज्योतिष्याला ७.४ दशलक्ष रुपयांची केली….
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
Mid-day मिल ऐवजी पी एम पोषण योजना-सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मोफत
मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
केंद्राकडून नो डेंटेन्शन धोरण रद्दनापास विध्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद – ५ वी ते ८ वी च्या विध्यार्थ्याबाबत मोठा निर्णय
सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेंशन पॉलिसी’ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक काळापासून सुरु असलेल्या व्यवस्थेत बदल केला आहे. या निर्णयनंतर इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये आता गुणवत्ता वाढले असे म्हटले जात आहे.नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची शिकण्याची…
