मुंबई/ महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेचा सरकारकडून पुन्हा एकदा खिसा कापण्यात आला असून पेट्रोल २९पैशांनी,डिझेल ३७ पैशांनी तर वीणा अनुदानित गॅस सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहे विशेष म्हणजे डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे कारण आता मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ९९ रुपये १७ पैसे इतका झाला आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टचा भाड्यात मोठी वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरवाढीबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
Similar Posts
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात प्रकृती चिंताजनक
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव…
लाडकी बहीण योजनेत महिलांची अडवणूक करणाऱ्यांवरकठोर कारवाई करणार- मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
मुंबई – लाडकी बहिण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही यादृष्टीने चोख नियोजन करावे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाहीयाची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात मोठा गाजावाजा झाला. अनेक महिलांनी या…
चंदगड तालुका पंचक्रोशी को. ऑप.क्रेडिट सोसायटी निवडणुकीत सत्ताधार्याचा विजय
मुंबई/ कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील जनतेच्या विकासात मोठे योगदान असलेल्या चंदगड को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 1410 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत सत्ताधारी कै.सटूपा रवळू करबंळकर पॅनल विरूद्ध श्री.रवळनाथ परिवर्तन सहकारी पॅनल यांच्यात सरळ लढत झाली.मात्र निकाल सत्ताधारी करंबेळकर पॅनलच्या बाजूने लागला असून त्यांनी 10 पैकी…
वादग्रस्त जावईशोध
भारतात आजकाल वाचाळ वीरांची संख्या वाढत चालली आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.कुणाबद्दल काहीही बोलायचे आणि समाजात तणाव निर्माण करायचा असं सध्या सुरू आहे आणि सोशल मीडियाचा उदय जणू काही याच कामासाठी झालाय असे आता वाटू लागले आहे.तर काही लोकांना सभा ,व्याख्याने मेळावे यात नको ती वक्तव्य करून वाद निगेटिव्ह प्रसिद्धीची सुधा हाव असते.पण त्यामुळे समाजातील वातावरण…
मुंबई वाचवायची असेल तर त्वेषाने लढा कारण ही शेवटची लढाई- राज ठाकरे
मुंबई/महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत…
जुहूच्या समुद्रात ५ मुले बुडाली एकाला वाचवण्यात यश
मुंबई: जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकोला परिसरामधून पोहायला आलेल्या आठ लहान मुलांपैकी ५ मुलं बुडाल्याची माहिती समोर येत आहे.यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे तर चौघांचा शोध सुरु आहे .या चोघांमध्ये जय रोशन ताजबरिया १५,शुभम योगेश योगनिया १५,मनीष योगेश योगनिया १२,आणि धर्मेश वल्जी फौजिया १६…
