मुंबई/ महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेचा सरकारकडून पुन्हा एकदा खिसा कापण्यात आला असून पेट्रोल २९पैशांनी,डिझेल ३७ पैशांनी तर वीणा अनुदानित गॅस सिलेंडर १५ रुपयांनी महागले आहे विशेष म्हणजे डिझेल शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे कारण आता मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ९९ रुपये १७ पैसे इतका झाला आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टचा भाड्यात मोठी वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरवाढीबाबत लोकांनी तीव्र संताप व्यक्त करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
Similar Posts
येवल्या मध्ये शरद पवार गटाचा मराठा उमेदवार
मुंबई -विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच घटक पक्षांकडून अनेक मतदारसंघात आता आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येवला मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित…
पीएफआय ( PFi ) चा खातमा निश्चित — भवानजी
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई चे मा उपमहापौर बाबूभाई भवानजी यांनी सांगितले की वारंवार देशविरोधी कृत्ये करणाऱ्या पीएफआई चे विरुद्ध सरकार ने केलेली कारवाई अभिनंदनीय आहे. त्यामुळे आता पीएफआई चा खातमा निश्चित आहे. आज श्री भवानजी यांनी सांगितले की एनआईए , ईडी आणि 14 राज्यांच्या पोलीस टीम ने काल एकाच वेळी देशभर 50 ठिकाणी…
यापुढे मटण दुकानाला हिंदुत्वाचे लेवल
मुंबई/मटन विक्री व्यवसायामध्ये प्रामुख्याने अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य आहे परंतु आता मात्र कमी होण्याची शक्यता आहे कारण मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट ची आवश्यकता असल्याचे सांगून सर्व हिंदू मटन विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल तसेच ज्याच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्याच्याकडूनच हिंदूंनी मटन यावे असे आवाहनही नितेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या…
अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला १९ ठार
कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती…
२० पेक्षा अधिक बालकांचे बळी घेणाऱ्या कोल्ड्रिफ विषारी सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक
कांचीपुरम/देशात कफ सिरपमुळे लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूच प्रकरण गाजत आहे. हा विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना एमपी एस आय टी ने अटक केली आहे. रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथन गोविंदन यांच्यावर २० हजार रुपयांच इनाम जाहीर केलेलं. रंगनाथन गोविंदन हे चेन्नई येथील आपलं घर आणि…
महाराष्ट्र दौऱ्यात उपोषणकर्त्यांकडे फिरवली पाठ -मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज
जालना – महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणकर्त्या जरंगे पाटलांची भेट घेतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही त्यामुळे मराठा समाज मोदी आणि भाजपवर प्रचंड नाराज झाला असल्याचे बोलले जात आहे.पंतप्रधान मोदींना आता गरिबांची गरज नाही हे कळलं आहे. आता आमची आरक्षणाची लढाई आम्हीच लढू असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी…
