दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे काही संबंध आहेत का याची चौकशी केली जात आहे .पनामा पेपर लीक प्रकरणात जगभरातले अनेक उद्योग पती अडकलेले असून त्यात भारतातील ५०० जणांचा समावेश आहेे.
Similar Posts
कयित ऑडिओ क्लिप प्रकरणी रामदास कदम यांच्यावर कारवाई होणार?
मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच…
लेडी डॉक्टरच्या हत्येने देश संतप्त, शत्रूही झाले एक – स्वप्नातही असे दृश्य पाहिले नसेल.
कोलकात्यात एका लेडी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून या संतापाने कट्टर शत्रूंनाही एकत्र आणले आहे. रविवारी येथे अशी काही छायाचित्रे पाहायला मिळाली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कोलकाताचा ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब आणि मोहन बागान हे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात, परंतु दोन्ही क्लबचे समर्थक आरजी कार हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा…
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे योगिना खुले आव्हान
लखनौ/प्रयागराज माघ मेळा सोडल्यानंतर, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. त्यांनी वाराणसीत पत्रकार परिषद घेतली आणि म्हटले की, “मला माझ्या शंकराचार्य दर्जाचे प्रमाणपत्र मागितले गेले होते. मी ते दिले. माझे पुरावे खरे होते, म्हणून त्यांना ते स्वीकारावे लागले. आता पुरावे मागण्याची वेळ संपली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हिंदू ओळखीचा पुरावा द्यावा.” ते म्हणाले, “आम्ही…
प्रत्येक जोडप्यांनी ३ मुले जन्माला घालावीत – मोहन भागवतांचा हिंदुना सल्ला
नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) २. १ च्या खाली जाते, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालायला हवीत, हे महत्त्वाचे…
डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केलीऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे…
