दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे काही संबंध आहेत का याची चौकशी केली जात आहे .पनामा पेपर लीक प्रकरणात जगभरातले अनेक उद्योग पती अडकलेले असून त्यात भारतातील ५०० जणांचा समावेश आहेे.
Similar Posts
सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंदला- हिंसक वळण दगडफेक लाठीमार ३ पोलीसासह अनेक जखमी
नाशिक – बंगला देशातील हिंदुहीन्दुंवरील अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया आता भारतात आणि खास करून महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला हिंसक वळण लागून तोडफोड दगडफेक झाली यात ३ पोलिसांसह काही आंदोलक जखमी झाले दरम्यान शांतिगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ दुसरा समाजही रस्त्यावर उतरला त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तानावूर्ण…
भोईवाड्यात एस आर ए च्या इमारतींना गळती वर्ष झाले तरी तक्रार अर्जाची दखल नाही- छत कमजोर झाल्याने कोसळण्याचा धोका
मुंबई – एस आर ए अर्थात स्लम रिहॅबलेशन ऑथरेटी! ज्याला मराठीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणतात . पण झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली एस आर ए आणि बिल्डर यांची अभद्र युती कशा प्रकारे लोकांची फसवणूक करीत आहे आणि निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये लोकांना सदनिका देऊन कशाप्रकारे त्यांच्या जीवाशी खेळत आहेत याचे भयंकर उदाहरण मुंबईच्या परेल – भोईवाडा…
बांग्लादेशमध्ये हिंसक उठाव ३०० ठार – पंतप्रधान शेख हसीनाचे पलायन – हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड २ हिंदू नेत्यांची हत्या
ढाका- आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगला देशात हिंसक आंदोलन पेटले असून या आंदोलनानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देश डसोडून पलायन केले . त्या भारतात आल्या आहेत तिथून त्या इंग्लंड मध्ये राजाश्रय घेणार असल्याचे समजते. साध्य बांगलादेशचा ताबा लष्कराकडे असून लवकरच आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू असा दावा लष्करप्रमुखानी केला आहे दरम्यान बांगला देश मधील हिंसाचारात हिंदूंना टार्गेट…
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला तेलंगणातून अटक
हैदराबाद/इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला अखेर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तेलंगणा मधून अटक केली आहेछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात प्रशांत कोतकर विरुद्ध संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २८ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण
मुंबई/ मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून सरकार आणि महापालिका वेगवेगळ्या उपाय योजना करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या ताफ्यात काल २८ इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर हजर होते या २८ बसेस मुले बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या…
राजभवन विरुद्ध मंत्रालय
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या हातात बरेचसे अधिकार आहेत अशावेळी लोकनियुक्त सरकार आणि राज्यपाल यांच्यात समन्वय आणि सौहार्दाचे वातावरण नसेल तर त्याचा राज्याच्या प्रशासकीय कामावर परिणाम होतो मागील दोन वर्षांपासून राज्यपाल भगतसिंग कोषारी आणि महवििकास आघाडी सरकार यांच्यात जे शीतयुद्ध सुरू आहे त्याने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे.विधान परिषदेच्या १२…
