दिल्ली/ पणामा पेपर लिक प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय हीची दिल्लीतील ई डी कार्यालयात सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर आता तिचे सासरे महानायक अमिताभ बच्चन यांनीही ई डी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.ऐश्वर्या राय यांच्या दोन कांपण्यांबाबत ही चौकशी करण्यात आली सध्या या कंपन्या बंद असल्या तरी या कंपन्यांशी बच्चन कुटुंब तसेच ऐश्वर्याच्या माहेरच्या लोकांचे काही संबंध आहेत का याची चौकशी केली जात आहे .पनामा पेपर लीक प्रकरणात जगभरातले अनेक उद्योग पती अडकलेले असून त्यात भारतातील ५०० जणांचा समावेश आहेे.
Similar Posts
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार
गुजराण वाला /पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे गोळीबार करण्यात आला यात त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर लाहोरच्या शौकत खणंम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे दरम्यान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इम्रांचे समर्थक रस्त्यावर उतरून तोडफोड करीत आहेत तर या हल्ल्यामागे…
पालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेच्या वाट्याला अवघ्या ६५ जागा? कार्यकर्ते नाराज
मुंबई/आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कब्जा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेत १५० पारचा नारा भाजपाने दिला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा दावा भाजपासह घटक पक्ष करत आहेत. त्यामुळे महायुतीत शिंदेसेनेच्या वाट्याला फक्त ६५ ते ७० जागा…
ब्राह्मण जोवर आपली मुलगी दान करीत नाही तोवर आरक्षण कायम राहायला हवे! आय ए एस अधिकाऱ्याच्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
भोपाळ/मध्य प्रदेशातील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यानं आरक्षणाच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. एखादा ब्राह्मण जोपर्यंत त्याची मुलगी दान देत नाही, तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवं, असं विधान आयएएस अधिकाऱ्यानं केलं आहे. त्यांच्या विधानानं वादंग माजला आहे. ब्राह्मण समाजाशी संबंधित संघटनांनी विधानाचा तीव्र निषेध केला असून आयएएस अधिकाऱ्याच्या माफीची मागणी केली आहे.वरिष्ठ आयएएस अधिकारी संतोष वर्मा…
राज्यातील ९० व्यक्ती , ४० संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर -१० जून रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश असून एकूण १३० पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या पुरस्कारांचे वितरण सोहळा दिनांक १० जून २०२५…
भिखार ..! अब्दुल सत्तरच्या राजीनाम्याची मागणी
सिल्लोड/ शिंदे शिवसेना पक्षातील फुटीर आमदार आणि सध्याचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द म्हणताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . राष्ट्रवादीने काल संपूर्ण महाराष्ट्रात सत्तार याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले .त्याच्या फोटोला जोडे मारून त्याचे पुतळे जाळले तसेच त्याच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील बंगल्यावर तुफान दगडफेक करून त्याच्या…
काँग्रेसचा जाहीरनामा हे हुकूमशाहीला दिलेले उत्तर- सोनिया गांधी
जयपूर/काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हे मोदींच्या हुकमशहीला दिलेले उत्तर आहे असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज जयपूर येथे काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितलेसोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्ला केला त्या म्हणाल्या मोदींमुळे जागतिक बाबीवर देशाची बदनामी होत आहे या देशातील धर्मनिरपेक्षता धुळीला मिळवली जात आहे. त्याचबरोबर तळागाळातील गरीब मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजावर…
