दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी
मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच ()…
जयंत पाटलांच्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई/सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावेल असे संतापजनक विधान भाजपचे मुजोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे’, अशा शेलक्या भाषेत त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका केली .त्यांच्या या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या…
राजापूर झेड पी निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत
राजापूर/राजापूर तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणारी ‘मिनी मंत्रालये’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अंतीम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून,आता खरी चुरस गावकुसातील प्रचारात पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट संघर्ष पाहायला मिळत असून, विकासाचे मुद्दे आणि राजकीय वर्चस्व…
प्रभू राम मांसाहारी होते आव्हाडांचे वादग्रस्त विधान – अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे….
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले होते पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या…
खारघरमध्ये एसएफए – एटीपी अकॅडमीकडून पालकांची फसवणूक; चौकशीची मागणी
मुंबई -खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी अंदाजे १० ते १५ पालकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.ही माहिती दलित पँथरचे पक्षप्रमुख डॉ. स्वप्नील…
