दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारत जोडो यात्रेत मिलिंद देवरा सहभागी
मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .
राजू सोलंकी यांचे निधन
मुंबई/आर्म स्ट्रॉंग इंडिया कंपनीचे मालक राजू सुरजमल सोलंकी यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र तेजस आणि पृथ्वी तसेच इतर कुटुंबीय आहे. मुंबई महापालिकेत अनेक रस्ते प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपनीच्या थेट सहभाग होता एक उत्कृष्ट अशी कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून त्यांच्या कंपनीचा नावलौकिक होता तसेच राजू सोलंकी यांचे सर्वांशी वैयक्तिक चांगले संबंध होते….
मराठा आरक्षणासाठी काहीही करायची सरकारची तयारी
पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने चिंता वाढलीमुंबई – राज्य सरकार मराठा आरक्षणासंबंधी गंभीर असून त्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं जाईल असं राज्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी…
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर
गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी विशेष कृती आराखडा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि.१८: गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी…
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा साखर कारखानादाराशी भेदभाव – देवेन्द्र फडणवीस
दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे…
