दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
मनसेच्या संदीप देशपांडेवर हल्ला- मनसेचे सेनाभवनाजवळ आंदोलन
मुंबई – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी४ अज्ञातांनी शिवाजी पार्क जवळ हाला करण्यात आला . या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे . त्यानंतर सायंकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेने भावनाजवळ तीव्र आंदोलने केलीसंदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानाच्या गेट क्रमांक 5 जवळ एकाने उजव्या पायावर हल्ला करण्यात…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील घराणे शाही – गिरीश महाजनांच्या पत्नी तर मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध
जळगाव /काँग्रेसच्या घराणेशाही बद्दल ओरडणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या घराणेशाहीचा झेंडा फडकवला.जामनेर नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊही नगराध्यक्षपदी विराजमान झाले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार…
सकल हिंदू समाजाच्या नाशिक बंदला- हिंसक वळण दगडफेक लाठीमार ३ पोलीसासह अनेक जखमी
नाशिक – बंगला देशातील हिंदुहीन्दुंवरील अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया आता भारतात आणि खास करून महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे. आज सकाळ हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला हिंसक वळण लागून तोडफोड दगडफेक झाली यात ३ पोलिसांसह काही आंदोलक जखमी झाले दरम्यान शांतिगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ दुसरा समाजही रस्त्यावर उतरला त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तानावूर्ण…
पुन्हा लॉक डाऊन करायला लाऊ नका-अजित पवार
मुंबई/ करोनाचा संकट अजूनही गेलेले नाही अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका करोना बाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करा आणि पुन्हा लॉक डाऊन करायला लावू नका असे आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेमंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत .त्यांना परिस्थितीचे भान नाही अशा शब्दात त्यांनी भाजप व मनसे…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे .दरम्यान माझे ते विधान पंतप्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका गावगुंड…
