दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
चारकोप, गोराई स्वयं पुनर्विकासाचे हब होतेय
भूमिपूजन सोहळ्यात आ. प्रविण दरेकरांचे विधान मुंबई- भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आज कांदिवली, चारकोप येथील ‘राकेश’ गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब होतेय, मुंबईला आदर्श घालून द्यायचा आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर,…
महायुतीला मनसेचे इंजिन
सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे….
तीन कोटींपेक्षा अधिक मुद्रांक शुल्क बुडविल्याप्रकरणी मुंबईचे सह-दुय्यम निबंधक निलंबित
जुहू येथील एका मिळकतीचे मुद्रांक शुल्क मुंबई ३१ चे सह-दुय्यम निबंधक ईश्वर डी. देवशी यांनी पदाचा गैरवापर करत वसुली न करता चुकीच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केले होते. यामध्ये शासनाचा ३ कोटी ८२ लाख रुपयांचा महसूल बुडाला असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. या गंभीर दोषारोपामुळे देवशी यांना निलंबित करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घोटाळ्याशी…
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी शिंदेच्या हालचाली ?
नवी दिल्ली/उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याची तयारी चालवली असल्याचे समजते.त्यासाठीच ते सतत दिल्ली वाऱ्या करीत असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. शिंदे गेल्या महिन्याभरात तीनदा दिल्लीला गेले आहेत. यातील आधीच्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांनी मोदी, शहांची…
चौथी पर्यंतच्या शाळा ९ नंतर भरणार – सरकारचा मोठा निर्णय
मुंबई – राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरवण्याबाबत शासन निर्णय जारी नुकताच करण्यात आलाय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल यांनी शालेय…
मतदारसंघ हा आमदार/खासदारसंघ नाही ! –
भारतातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना भारत परीसिमन आयोग (डीलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून करण्यात आली. या नवीन मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार २००९ पासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त नंदलाल हे भारत परीसिमन आयोगाचे सदस्य होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार वसंतरावदादा देशपांडे आणि मी नेहमी चर्चा…
