दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी चर्चा करून उर्वरित मागण्या मान्य केल्या जातील असे लेखी आश्वासन सरकारने दिल्यानंतर काल आंदोलन स्थगित करण्यात आले
Similar Posts
मालवण मधील राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल
मालवण/बुधवारी ठाकरे गट आणि राणे समर्थ यांच्यामध्ये राजकोट किल्ल्याजवळ जो राडा झाला होता त्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दोन्हीकडच्या ४२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटने प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे तसेच लवकरात लवकर त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल मात्र यावर कोणी राजकारण करू नये असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेमालवण…
पालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांना कोरोणच्या तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी मलिद्यासाठीच नव्या जंबो कोविड सेंटरचा खटाटोप
मुंबई/ पंतप्रधान मोदी कधीतरी म्हणाले होते की माणसाला पुढे जायचे असेल तर संकटात सुधा संधी शोधायला हव्यात.आज सेना भाजपचे भलेही भांडण सुरू असेल तरी पंतप्रधान मोदींचा अमूल्य सल्ला पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने शिरसावंद्य मानून कोरॉनाच्या संकटकाळात सुधा कुठे कुठे कसा कसा हात मारता येईल याकडेच अधिक लक्ष केंद्रित केलेले आहे.आणि त्याचेच जिवंत उदाहरण महालक्ष्मी रेस्कोर्स…
देशात 62.32% तर महाराष्ट्रात 49 .०१ टक्के मतदान – संथ गतीच्या मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा
सायन आणि कुलाब्यात भाजपा व काँग्रेसमध्ये राडेबाजीमुंबई/आज लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 49.०१ टक्के मतदान तर देशात ६१.३२ टक्के मतदान झाले.आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या पण निवडणूक अधिकारी जाणून बुजून टाईमपास करीत होते.कोणाचा ऍड्रेस बरोबर नाही तर कोणाचा फोटो बरोबर नाही अशी कारणे सांगत होते त्यामुळे मतदानाल उशिर लागत होता.परिणामी काही…
शिंजु आबे एक रूढीवादी नेते
सध्याच्या विज्ञान युगात जात धर्म श्रद्धा आस्था या गोष्टींना फारसे महत्व नाही.भारतात ठीक आहे पण जपान सारख्या पुढारलेल्या देशांत सुधा अशा गोष्टींना महत्व दिले जाते आणि भारताप्रमाणे जपान मध्ये सुधा या गोष्टींना महत्व दिले जाते हे तर अविश्वसनीय आहे जपानचे माजी पंतप्रधान शींजू आबे हे धार्मिक होते मोदी बरोबर गंगा आरती करताना त्यांना ज्या पुरोगामी…
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले
मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…
