अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांना भेटलो आता त्यांनी आम्हाला सप्टेंबर२०२१मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना दिलेले एक पत्र दाखवले त्यात आम्ही त्यांना कळवले होते की आय सी यू ची वायरिंग सदोष आहे या वायरिंग बरोबरच त्याला लागून ऑक्सिजनची पाईप लाईन आहे त्यावर कमी तापमानामुळे बर्फ साचून तो वितळतो आणि वात्रिंवर त्याचे पाणी पडते त्यामुळे शॉर्ट सर्किट चां धोका आहे मात्र हे आम्ही कळवूनही डॉ.पोखरण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असा खुलासा त्यांनी केला आहे
Similar Posts
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम–साकेत इन्फ्रा ह्या कंपनीला अभय
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ कामामुळे पोलीस चौकी समोरच टेंपो अडकला खड्यात ! .. भिवंडी -भिवंडी – कल्याण – शीळ या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मार्च २०२१ मध्ये नुकताच पंचायतराज राज्यमंत्री पदाचा पदभार घेणारे खासदार कपिल पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष…
चेक बाऊन्स प्रकरणी खासदार गविताना पावणेदोन कोटींचा दंड व एक वर्षाची शिक्षा
ठाणे/ राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आणखी एका राजकीय पुढाऱ्यांना न्यायालयाने दणका दिला आहे पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा कारावास आणि पावणेदोन कोटी दंडाची शिक्षा देण्यात आली आहेखासदार राजेंद्र गावित यांनी पालघर मधील साई नगर येथील आपली जागा विकसित करण्यापोटी पालघर येथील विकासक चिराग कीर्ती बाफना याच्याकडू १ कोटीची आगाऊ रक्कम घेतली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराडेबाजीचा श्रीगणेशा!
शिवसेनेतील बंडखोरी नंतर शिंदे गटाने भलेही भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असेल तरी त्यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील याची शाश्वती नाही कारण शिंदेंनी शिवसेनेला जो घाव दिला आहे तो इतक्यात भरून निघणार नाही. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील खुन्नस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यातून दोन्ही गटातील राडा सुरुवात झाली…
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून…
ग्राम पंचायत निवडणुकीत -महाविकास आघाडीची सरशी -शिंदे पेक्षा ठाकरेंना यश
एकूण ग्राम पंचायती 1165महा विकास आघाडी 451भाजप शिंदे युती 352भाजप 239,राष्ट्रवादी 155,शिवसेना 153,काँग्रेस 143 शिंदे गट 113,अपक्ष 295मुंबई/ गेल्या रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 239 जागा जिंकल्या असून अपक्षणी 295 जागा मिळवल्या आहेत. मात्र शिंदे गट भाजप युती पेक्षा शिवसेना,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने 451 जागा जिंकून सत्ताधारी आघाडीला मागे ढकलले आहे तर…
