अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांना भेटलो आता त्यांनी आम्हाला सप्टेंबर२०२१मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना दिलेले एक पत्र दाखवले त्यात आम्ही त्यांना कळवले होते की आय सी यू ची वायरिंग सदोष आहे या वायरिंग बरोबरच त्याला लागून ऑक्सिजनची पाईप लाईन आहे त्यावर कमी तापमानामुळे बर्फ साचून तो वितळतो आणि वात्रिंवर त्याचे पाणी पडते त्यामुळे शॉर्ट सर्किट चां धोका आहे मात्र हे आम्ही कळवूनही डॉ.पोखरण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असा खुलासा त्यांनी केला आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध
मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी पवारांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता पण त्याला काँग्रेसने विरोध केला आहे त्यामुळे आता युपीएच्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये घमासान सुरू होणार आहेसध्या ई डी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकारं विरोधकांना…
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१०:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार…
बदलापूर का अडकतोय पुराच्या विळख्यात .
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात आठवड्याभरापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून सावरत बदलापूर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सर्वसामान्य बदलापूरकरांना सहन करावा लागला आहे. नदी पात्राजवळच्या भागात, नाल्यांवर बांधकामे झाल्याने, नाले अरुंद झाल्यामुळे बदलापूरला पुराचा तडाखा बसत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे बदलापूरात नदीपात्राजवळच्या व शहरातील नाल्यांच्या जवळ झालेली बांधकामे नियमानुसार झाली…
फुटबॉल ने घेतला 174 प्रेक्षकांचा बळी
जकार्ता/ फुटबॉलचे वेड इंडोनेशियातील तब्बल 174 फुटबॉल प्रेमिंच्या प्राणावर बेतले आहे कारण दोन संघातील सामन्यात एका संघाचा विजय होताच दुसऱ्या संघाचे पाठीराखे मैदानात घुसले आणि दोन्ही संघांच्या सर्मथकामाध्ये झालेल्या हाणामारीत 2 पोलिसांसह 174 लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो लोक जखमी झाले आहेत ही भयंकर घटना इंडोनेशियातील घडली आहे
आज सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव
मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक…
रात्री दहाच्या आत होळी पेटवावी लागणार -डी जे वर बंदी होळी वर कडक निर्बंध
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.मात्र कोरोनचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी करीन करोना पूर्णपणे गेलेला नाही म्हणूनच यंदाही होळी वर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार यंदा दहाच्या आता होळी पेटवावी लागणार आहे तसेच डिजे वर बंदी घालण्यात आली आहेकरोना आता जवळपास गेलेला आहे .मात्र…
