अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांना भेटलो आता त्यांनी आम्हाला सप्टेंबर२०२१मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना दिलेले एक पत्र दाखवले त्यात आम्ही त्यांना कळवले होते की आय सी यू ची वायरिंग सदोष आहे या वायरिंग बरोबरच त्याला लागून ऑक्सिजनची पाईप लाईन आहे त्यावर कमी तापमानामुळे बर्फ साचून तो वितळतो आणि वात्रिंवर त्याचे पाणी पडते त्यामुळे शॉर्ट सर्किट चां धोका आहे मात्र हे आम्ही कळवूनही डॉ.पोखरण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असा खुलासा त्यांनी केला आहे
Similar Posts
१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार
दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर…
वर्ल्डकपच्या थरारक सामन्यात- पाकवर भारताचा विजय – दिवाळीतील सुपर संडे
मेलबर्न / टी 20 वर्ल्ड कप स्पर्धच्या सुपर12 मधील पहिल्याच भारत / पाक यांच्यातील अखेरच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला त्यामुळे एन दिवाळीत भारतीयांनी मेलबर्न स्टेडियमवर आणि देशभर दिवाळी साजरी केली भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय…
यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना- शिंदे गट न्यायालयीन लढाईचा फैसला लांबणीवर
दिल्ली / शिवसेनेतील 16 फुटीर पात्र की अपात्र तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर आता सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला निकाल देणार आहे मात्र या प्रकरणावर गेल्या 2 महिन्यापासून तारीख पे तारीख पडत असल्याने शिंदे गटाचे मंत्री मागे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय यायला 5 वर्ष लागतील ते खरेच की काय असा आता लोकांना संशय…
तर भोंग्यांवरून लफडी झालीच नसती
योगी महाराजांना कुणी काही म्हणो पण नमाज पण रस्त्यावरच्या नमाजाचा मुद्दा रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी यशस्वीपणे सोडवला याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे .त्याच बरोबर भोग्यांच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे आणि त्याही पेक्षा मुस्लिम समाजाने याबाबत समंज्यायची भूमिका घेऊन त्यांना केलेले सहकार्य सुधा अभिनंदनीय आहे.योगिनी कायद्याचा वर करून सर्वोच्च न्यायालयाने भोंग्य बाबत…
घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
