अहमदनगर/ रुग्णालय प्रशासन सतर्क नसेल तर काय घडू शकते हे अहमदनगर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दिसून आले या रुग्णालयात आय सी यू विभागाला आग लागून ११जनचा मृत्यू झाला होता आता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे एन या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुखांनी एक मोठा खुलासा केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अभियंत्यांना भेटलो आता त्यांनी आम्हाला सप्टेंबर२०२१मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांना दिलेले एक पत्र दाखवले त्यात आम्ही त्यांना कळवले होते की आय सी यू ची वायरिंग सदोष आहे या वायरिंग बरोबरच त्याला लागून ऑक्सिजनची पाईप लाईन आहे त्यावर कमी तापमानामुळे बर्फ साचून तो वितळतो आणि वात्रिंवर त्याचे पाणी पडते त्यामुळे शॉर्ट सर्किट चां धोका आहे मात्र हे आम्ही कळवूनही डॉ.पोखरण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली असा खुलासा त्यांनी केला आहे
Similar Posts
सुषमा अंधारे यांचा विभक्त पती शिंदे गटात
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदरेकर यांच्यावर गुन्हा दाखल तर फडणवीस हे सुधा पोलिसांच्या रडारवर
अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेते अडचणीतमुंबई/ विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच दोन वेग वेगळ्या प्रकरणात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांवर गुन्हे दखल होणार आहेत त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते फडणवीस अडचणीत आले आहेतदेवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस यांची तर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षांतराची तयारी सुरू केली आहेशिवसेनेचे जालन्याचेआमदार आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ई डी चां रडारवर असलेले अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…
विरोधी पक्षांची सरकारे पाडनारे हे तर सिरीयल किलर- केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप
दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
दिशा सालियांन प्रकरण- राणे पिता पुत्रंच्या अंगाशी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव
मुंबई दिशा सलीयांन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे विधान करणे राणे पिता पुत्रांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणात गुन्हा दखल होऊन अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे सुधा होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशाच्या मृत्यू बाबत बोलताना,…
