मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात आहेत आणि हे सर्व अर्थातच लोकांच्या बेफिकीरी मुले होत आहेत रशिया,चीन ब्रिटन या ठिकाणी करोना परतला आहे त्यामुळे तिथे पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला आहे आपल्याकडेही तशी परिस्थिती उद्भवू शकते हे लोकांनी ध्यानात ठेवावे
Similar Posts
दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या उमर नबीचे घर बुलडोझर लावून जमीनदोस्त केले
नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची…
गुजरातचा जयजयकार करणाऱ्या शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण
।मुंबई/गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन वाद सुरु होता. मात्र, ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केल्यानंतर तो निर्णय सरकारने मागे घेतला. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केलाय. यावेळी त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, असं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया…
भिवंडीत गौरीपाडा व अंबिका नगरात सुरु झाले श्रावणी तीन पत्ती काठी लाठी जुगार, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, पोलीस निंद्रावस्थेत …
भिवंडी (प्रतिनिधी ) दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी भिवंडी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी तीन पत्ती श्रावणी क्लब लाठी क्लब काठी आणि पत्ते क्लब भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौरीपाडा याठिकाणी भिवंडीतील जुगार माफिया यांच्या संयुक्त भागीदारीतून खुलेआम तीन पत्ती जुगार सुरू झाला आहे.खासकरून मुंबई, उल्हासनगर,ठाणे आणि गुजरात वरूनही खास महिला खेळाडू यात सहभाग घेत आहे….
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे…
ठाणे जिल्ह्यात ठाकरे सेनेला धक्का- माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंचा राजीनामा
नवी मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील विशेषत: ठाणे, नवी मुंबईतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचे ठरविले. विठ्ठल मोरे हे यांनी मात्र शिंदे यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठल मोरे हे नवी मुंबईत बेलापूर विधानसभेचे संपर्कप्रमुख, त्यानंतर जिल्हाप्रमुख देखील झाले. नुकतेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रतिष्ठेचे…
राम मंदिरावरील हल्ल्याचा कट फसला _ आयएसआयच्या एजंटला अटक
फैजाबाद/देशातील कोट्यावधी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्यातील राम मंदिरावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता त्यासाठी आयएएस उत्तर प्रदेशातीलच एका तरुणाला ट्रेनिंग देऊन पाठवले होते परंतु गुप्तचर संस्थांना याचा सुगावा लागला आणि गुजरात एटीएस व फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने आरोपी अब्दुल रहमान याला अटक केली त्याच्याकडे तोंड हॅन्ड ग्रेनेड सापडले असून सध्या तपास त्याची कसून चौकशी…
