मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात आहेत आणि हे सर्व अर्थातच लोकांच्या बेफिकीरी मुले होत आहेत रशिया,चीन ब्रिटन या ठिकाणी करोना परतला आहे त्यामुळे तिथे पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला आहे आपल्याकडेही तशी परिस्थिती उद्भवू शकते हे लोकांनी ध्यानात ठेवावे
Similar Posts
कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई/लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जोर बैठकांमधून काहीही निष्पन्न होत नसले तरी आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली आहे सर्वात प्रथम ठाकरे गटाने 17 उमेदवार जाहीर केले त्यानंतर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आणि आता शरद पवार गटाने पाच नावे जाहीर केली आहे यामध्ये बारामती मधून सुप्रिया सुळे शिरूर मधून अमोल कोल्हे अहमदनगर दक्षिणमधून…
वॉशिंग मशीन झिंदाबाद!रवींद्र वायकर याना क्लिनचीट
मुंबई/ जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लिनचीट देण्यात आली जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ई ओ डब्ल्यू कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय. रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार असू नेहलानी , राज लाल चंदानी,…
कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये रण पेटले
राजापूर -रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील…
गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले
मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का!…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक पडद्याआड मुंबई, दि. ९:- संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित रामदास कामत यांनी मराठी संगीत रंगभूमीची निस्वार्थ आणि निखळ अशी सेवा केली. गायक, अभिनेता म्हणून ते भावसंगीत, चित्रपट संगीत आणि…
