भिवंडी/ सरकारने डान्स बार वर बंदी घातली तरीही अनेक शहरांमध्ये लपून छपून पोलिसांना हप्ते देवून डान्स बार सुरू आहेत. भिवंडी मध्येही अशाच तऱ्हेने सिल्वर बार सुरू असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी या बारवर छापा टाकला आणि १७ बारबालांसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला यात बारचा व्यवस्थापक वेटर आणि ग्राहकांचा समावेश आहे हा बार रात्री उशिरा पर्यंत चालू असायचा अशा तक्रारी असल्याने पोलिसांनी या बारवार धडक कारवाई केली आहे.
Similar Posts
उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटांचा पर्धाफाश
! १० जणांच्या टोळीला अटक ४ फरारकु शीनगर – उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला . या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या लोहिया ब्रिगेडच्या काही अटक करण्यात आली असून चारजण फरार आहेतउत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा मार्केटमध्ये आल्याचे समजताच मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानंतर कुशीनगर मध्ये एका ठिकाणी…
अक्षय शिंदेच्या मृतदेहावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार
उल्हासनगर – बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहावर अखेर उल्हासनगरच्या शांतीनगर येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अक्षय शिंदे याचा सहा दिवसांपूर्वी पोलीस व्हॅनमध्येच कथित एन्काऊंटर करण्यात आला होता. या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला होता. अक्षयच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा…
आणखी २५ लाख महिलाना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. याअंतर्गत देशातील लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिली आहे. याअंतर्गत आता आणखी २५ लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहे. सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलल्याचे यातून स्पष्ट होत आहे.समोर…
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
आज सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव
मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक…
शाळा १५ डिसेंबर पासून सुरू होणार
मुंबई/ ओंमीक्रोम ची दहशत तब्बल १९ देशांमध्ये पसरली असून भारतातही खबरदारीचे उपाय केले जात आहे .ओमी क्रोन मुले मोठा हाहाकार उडू शकतो असा इशारा who या जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही महापालिकानी शाळा सुरू करण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयात बदल केला आहे मुंबई महा पालिकेने १ डिसेंबर पासून प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय…
