भिवंडी/ सरकारने डान्स बार वर बंदी घातली तरीही अनेक शहरांमध्ये लपून छपून पोलिसांना हप्ते देवून डान्स बार सुरू आहेत. भिवंडी मध्येही अशाच तऱ्हेने सिल्वर बार सुरू असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी या बारवर छापा टाकला आणि १७ बारबालांसह 15 जणांवर गुन्हा दाखल केला यात बारचा व्यवस्थापक वेटर आणि ग्राहकांचा समावेश आहे हा बार रात्री उशिरा पर्यंत चालू असायचा अशा तक्रारी असल्याने पोलिसांनी या बारवार धडक कारवाई केली आहे.
Similar Posts
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे निर्वाण – वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून…
कोरोनाचे संकट वाढतेय
गेले कित्येक दिवस जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञ कोरोना महामारीच्या नव्या लाटेचा इशारा देत होते. त्यातच कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने पसरणे सुरू केले असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढविण्यात ओमायक्रॉन हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवा पेच प्रंसग
महाराष्ट्रातील राजकीय पेच हा आता न्यायालयासमोर अवघड प्रश्नचिन्ह बनलेले आहे.कारण या प्रश्नावर विधानसभा,लोकप्रतिनिधी आणि राज्यपाल तसेच सभापती यांचे अधिकार अधोरेखित केले जाणार आहेत.या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या पाच याचिका दखल झाल्यात त्याच्यावरील सुनावणी संपूर्ण देशातील विधी मडले आणि लोकप्रतिनिधी साठी मार्गदर्शक ठरू शकणार आहेतगेल्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्या सुनावणीत कपिल…
आशिया कप मध्ये भारताने पाकिस्तानला दुसऱ्यांदा धुतले
दुबई/टीम इंडियाने आशिया कप २०२५ स्पर्धेत विजयी झंझावात कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे. भारताने साखळी फेरीनंतर सुपर ४ मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. भारताने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दणदणीत विजय साकारला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ७ बॉलआधी ४ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण…
मत चोरीचा वाद चिघळला! विरोधक निवडणूक आयुक्तांवर महा अभियोग आणण्याच्या तयारीत
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद…
” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी जुनी पेन्शन योजना निवृत्तीधारकांसाठी फायदेशीर असली तरी राज्यांच्या आर्थिक शिस्तीच्या किंवा क्षमतेच्या दृष्टीने ही योजना मारक व आर्थिक संकटाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह होणार आहे. या साऱ्या…
