मुंबई/ कोरोंनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे आणि त्याला जनतेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सर्व लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांचेच लसीकरण केले जाणार आहे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाईल ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.तर मंगळवारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल
Similar Posts
पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना -भाजपा मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू-१०० कोटींचा घोटाळा
मुंबई/ पालिका निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे सेना भाजपतील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपकडून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून सेनेवर नव्या नव्या घोटाळ्यांचे आरोप होत आहेत तर सेनाही भाजपा वर आरोपांच्या फैरी झडत आहेत खास करून सेनेचे पालिकेतील घोटाळे उघडकीस आणीत आहे .आता चर बुजवण्याचे निविदा प्रकरणात १०० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
माता न तू वैरीनी!
जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक…
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठवावा
मुंबई, दि. 24 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या 305 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्या सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा पत्ता,…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमहाराष्ट्रात पुन्हा एक भयंकर घटना घडणार होती पण … चोर समजून साधूंना चोपले
सांगली – पालघरमध्ये गैरसमजुतीमधून झालेल्या साधूंच्या हत्याकांडाच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता त्याचा तपास अजूनही संपलेला नाही .तोच पुन्हा एकदा तशीच भयंकर घटना सांगली जिल्ह्यातील जत मध्ये घडलेली आहे. . मुले चोरणारी टोळी समजून काही लोकांनी साधूंवर हल्ला केला वेळेवर आले म्हणून या साधूंचा जीव वाचला अन्यथा या ठिकाणी पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असती ….
