मुंबई/ कोरोंनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे आणि त्याला जनतेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सर्व लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांचेच लसीकरण केले जाणार आहे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाईल ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.तर मंगळवारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल
Similar Posts
पालिका आणि सरकार झोपले आहेत का?
धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन…
पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गोवडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट–कारवाईत फक्त ५ डॉक्टरांना अटक
कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे सोबत वरिष्ठाचे दुर्लक्ष- – पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही मुंबई/ कोरोंनाचे संकट सुरू असतानाच या संकट काळातही रुग्णांचे खिसे कापणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे.खास करून मानखुर्द,कुर्ला,चेंबूर आणि गोवंडी या भागात हे बोगस डॉकटर…
घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना राष्ट्रवादीत मतभेदाची गुढी
गृहमंत्री पदावरून आघाडीत बिघडी ?मुंबई/ भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करूनही गृहमंत्री कारवाई करीत नाहीत त्यामुळे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे घ्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असून राष्ट्रवादीने त्यास नकार दिला आहे त्यामुळे आता गृहमंत्री पदावरून आघाडीत बीघाडी निर्माण झाली आहे.सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात निकराची लढाई सुरू आहे. आणि आघाडीचे सरकारं असूनही तसेच भाजपच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले
उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयारमुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याने शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सुधा धाबे दणाणले आहेत .कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता कारण सेनेतील बंडखोरी…
