मुंबई/ कोरोंनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे आणि त्याला जनतेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र सोमवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सर्व लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांचेच लसीकरण केले जाणार आहे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जाईल ज्यांनी पहिला डोस घेतला आहे अशांना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे.तर मंगळवारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाईल
Similar Posts
मागाठाणेत पंतप्रधान मोदींच्या-१०० व्या मन की बात’ चे आयोजन
‘ केंद्रीय मंत्री पियुष गोयलही उपस्थित राहणार मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होणार आहे. पंतप्रधान मोदी मन की बातमधून आपले विचार देशातील जनतेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघात पंतप्रधान…
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टी———पवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरण—खळबळजनक
कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची १०० कोटींची उधळपट्टीपवई तलावाचे अनावश्यक सुशोभीकरणमुंबई–(किसनराव जाधव) गेल्या वर्षभरापासून कोरोंनाचे संकट सुरू आहे कोरोंनाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका मुंबईला बसलाय मोठ्या प्रमाणात जीवित हानी तर झालीच पण अनेक ठिकाणी कोविड सेंटर उघडावे लागल्याने पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला असे असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि त्यातून सत्ताधाऱ्यांना मिळणाऱ्या टक्केवारी साठी कोट्यवधीची…
महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!
…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर मुंबई, दि. २५ : – भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी…
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
सोशल मीडियावर बंदी घालण्याची आवश्यकता
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील माणसे जोडता येतात.आणि त्यातून व्यापार ,उद्योग,सांस्कृतिक,आर्थिक,सुरक्षा विषयक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता येते.जगातील घडामोडी कळू शकतात त्यावर भाष्य करता येते.मित्रपरिवार जोडत येतो असे कितीतरी सोशल मीडियाच्या फायदे आहेत.पण दुर्दैवाने कुठल्याही गोष्टीला दुसरी बाजूही असते.आणि ती अर्थातच चांगली नसते .सोशल मिडयाला…
