मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.या रस्ते घोटाळ्यातील दोषी पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि अटकेची की कारवाई झाली. पालिकेकडून त्यांना अद्याप सुटका झाली परंतु कंत्राटदारांना सूट देऊन भलं करण्यात आल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार तसेच सत्ताधारी नगरसेवक यांचे एक मोठे रॅकेट असून नाले सफाई असो की रस्त्याची कामे असोत यात पालिकेला चुना लावण्याचे काम केले जात आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत.दरम्यान मुंबईतील नागरी सुविधांची कामे मुंबईकरांच्या कराच्या पैशातून केली जातात .
Similar Posts
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
अवघे गर्जे पंढरपूर
चला हो पंढरी जाऊ ।जिवाच्या जिवलगा पाहू ।।असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारकर्यांची ही वारी सलग दुसर्यांदा चुकली आहे. ‘चुकलिया…
पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे
प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह मुंबई, : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे…
करोना मध्ये मृत पावलेल्या 254 पैकी17 कर्मचाऱ्यांच्या वारसांची कोंडी तिसऱ्या अपत्या मुळे नोकरीचा दावा नामंजूर
मुंबई/ करोना काळात पालिकेच्या 254 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि सरकारने जाहीर केल्यानुसार त्यांच्या वारसांना 50 लाखांची मदत देण्याची प्रक्रिया सुधा पार पडली जात आहे पण वारसांना नोकरी देण्याबाबत काही अडचणी आहे कारण नियमानुसार ज्यांना तीन आपटी आहेत अशा करोना काळातील 17 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळणार नसल्याचे दिसत आहे त्यामुळे या कुटुंबावर मोठी आर्थिक अडचण…
संभल मधील तणावपूर्ण शांतता शाळा कॉलेज सुरू, दुकाने ही उघडली- २६५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल ६० जणांना अटक
संभल/उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 60 जणांना अटक करण्यात आलेली आहे मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळेत झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले हत्याकांड याप्रकरणी आतापर्यंत २६५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता परिस्थिती हळूहळू निवडत असल्यामुळे संबळ मधील शाळा कॉलेज तसेच दुकानेही उघडण्यात आली आहे त्याचबरोबर संबळ मधील मशिदीच्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी मुख्य…
प्रभादेवीत शिवसेना – शिंदेसेनेत राडा होणार होता
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या प्रभादेवी येथे अशीच एक घटना समोर आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या शाखेवरुन स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा वाद झाला. प्रभादेवी येथील साई सुंदर नगर येथे सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास वाद झाला होता. या वादाचा व्हिडीओ देखील आता समोर…
