मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.या रस्ते घोटाळ्यातील दोषी पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि अटकेची की कारवाई झाली. पालिकेकडून त्यांना अद्याप सुटका झाली परंतु कंत्राटदारांना सूट देऊन भलं करण्यात आल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार तसेच सत्ताधारी नगरसेवक यांचे एक मोठे रॅकेट असून नाले सफाई असो की रस्त्याची कामे असोत यात पालिकेला चुना लावण्याचे काम केले जात आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत.दरम्यान मुंबईतील नागरी सुविधांची कामे मुंबईकरांच्या कराच्या पैशातून केली जातात .
Similar Posts
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
ऋतुजा लटकेणा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी एकवटली -अंधेरीत जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई/ अंधेरी पूर्व मतदार संघातील विधानसभेची पोट निवडणूक म्हणजे भाजप आणि शिवसेना साठी प्रतिष्ठेची बनलेली आहे .मात्र सेनेच्या मदतीला दोन्ही काँग्रेस असल्याने भाजपचा पराभव अटळ आहे असे बोलले जाते म्हणूनच काल अंधेरीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आणि लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.काल सकाळी न्यायालयाच्या आदेशानुसार ऋतुजा लटके यांचा पालिका सेवेतील राजीनाम्याचा अर्ज पालिकेने मंजूर…
भाजप आमदाराची शेतकऱ्यांच्या सोबत पिठल भाताची पंगत – दिवाळी काळी
मुंबई/अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे कंगाल झालाय अशा स्थितीत सरकार कडूनही पुरेशी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे .म्हणूनच शेतकऱ्यांच्या या वेदना सरकार समोर मांडण्यासाठी राज्यभर काळी दिवाळी केली .आज भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले तसेच रस्त्यात चुली पेटवून पीठल भात चटणी…
पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम-कौटुंबिक जिव्हाळा जपेल- रामशेठ ठाकूर
मुंबई- बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. २० लाख रुपयांची वैयक्क्तिक देणगीही त्यांनी या…
शिवसेनेची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न – देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शिंदेंची भेट
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या दिल्लीत तिन्ही पक्षांची २८ नोव्हेंबरला बैठक झाल्यापासून शिंदे नाराज होते ते आजारी आल्याचे सांगितले जात होते. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर शिंदेंची भेट घेतलीविधानसभेच्निया वडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या…
सौदी मधून ५० हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी
दुबई/संपूर्ण जगात पाकिस्तानची बदनामी झालेली आहे. आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या दोन्ही देशांनी आपल्या देशातून ५० हजार पेक्षा जास्त पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावले आहे. यामुळे पाकिस्तानची जगात किंमत काय आहे हे समोर आले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावर बोलताना म्हटले की, ‘ही प्रवृत्ती पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब…
