मुंबई/ पालिकेतील रस्त्याच्या कामात झालेले घोटाळे नवे नाहीत मात्र या घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकलेले असताना पालिकेतील सत्ताधारी त्यांना वाचवत असल्याचे दिसत आहे आणि याचा पुरावा म्हणून कंत्राटदारांना सात वर्षांचा कालावधी कमी करून तीन वर्षांचा करण्यात आला इतकेच नव्हे तर त्यांनाच पुन्हा रस्त्याची कंत्राटे दिली जात आहे .यामागे पालिकेतील त्यांचे गॉडफादर कोण याची पालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.या रस्ते घोटाळ्यातील दोषी पालिका अधिकाऱ्यांवर निलंबनाची आणि अटकेची की कारवाई झाली. पालिकेकडून त्यांना अद्याप सुटका झाली परंतु कंत्राटदारांना सूट देऊन भलं करण्यात आल. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार तसेच सत्ताधारी नगरसेवक यांचे एक मोठे रॅकेट असून नाले सफाई असो की रस्त्याची कामे असोत यात पालिकेला चुना लावण्याचे काम केले जात आहे असा आरोप मुंबईकर करीत आहेत.दरम्यान मुंबईतील नागरी सुविधांची कामे मुंबईकरांच्या कराच्या पैशातून केली जातात .
Similar Posts
भाषा हे वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम – आशिष शेलार
मुंबई : ‘भाषा ही वादासाठी नव्हे तर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषांच्या आदान–प्रदानातून संस्कृतीचा विकास होत असतो. हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मराठी–हिंदी संपादक पत्रकारांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन हे त्या दिशेने टाकलेले एक स्तुत्य आणि उत्तम पाऊल आहे,’ अशा शब्दांत महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कौतुकाची भावना व्यक्त केली. मुंबई मराठी…
तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब-सोमया
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी…
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी व्यापक राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यतामुंबई दिनांक १२: वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०२१ ते २०३० या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृति आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार…
३३ तासानंतर लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन
मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजाचे तब्बल ३३ तासानंतर विसर्जन करण्यात आलं आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीची उत्तर आरती झाल्यानंतर मंडळाचे पदाधिकारी आणि अनंत अंबानी यांच्या उपस्थितीत अत्याधुनिक तराफा अरबी समुद्रात दोन ते तीन किलोमीटर आत गेल्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. अत्याधुनिक तराफ्यावरुन लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची अखेरची झलक अनेकांनी त्यांच्या फोनमध्ये टिपली….
गेल्या ५ वर्षात देशातील २,०४,२६८ कंपन्या बंद पडल्या केंद्र सरकारची संसदेत माहिती
नवी दिल्ली/देशात खासगी कंपन्या बंद होण्याचा मुद्दा संसदेत उठवण्यात आला. गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशात २,०४,२६८ खाजगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. कॉर्पोटर व्यवहार मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसंदेत यासंबंधी माहिती दिली.२०२४/२५ या आर्थिक वर्षात २०,३६५ खाजगी कंपन्या बंद झाल्या.२०२३/२४ मध्ये २१,१८१कंपन्या बंद झाल्या.२०२२/२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ कंपन्या बंद झाल्या.२०२१/२२ मध्ये ६४,०५४कंपन्या…
घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांसाठी गुड न्युज- दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु
मुंबई – सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.खरेदी – विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या…
