भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल. ”
Similar Posts
लाडकी बहीण योजनेचा फटका समाज कल्याण व आदिवासी विभागाला! दोन्ही विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला
मुंबई/लाडकी बहीण योजना आता सरकारच्या अवघड जागेवरच दुखणं बनला आहे कारण या योजनेसाठी दरमहा ४५ हजार कोटी रुपये खर्च होतो सध्या या योजनेतून ५० लाखाच्या आसपास लाभार्थींना वगळण्यात आल्यामुळे खर्च थोडाफार कमी झाला असला तरी यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी ३६000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे दरम्यान या योजने साठी दीदी उपलब्ध व्हावा म्हणून समाज…
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल आता ३५ नवे तर वीस गुणाला काठावर पास
मुंबई/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे यापूर्वी 35 किंवा त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना गणित आणि सायन्स या विषयात फेल केले जायचे किंवा पुढे त्यांना प्रवेश दिला जात नसेल परंतु आता मात्र ही गुणमर्यादा वीस गुणांची केलेली आहे त्यामुळे वीस गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण ठरले जाईल तसेच त्याला पुढे…
पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला – नकवीच्या हसते ट्रॉफी नाकारून पाकचे नाक कापले
दुबई/आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली….
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा…
इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स अससोसिएशन (आयपीजीए) ने नॉलेज सिरीस अंतर्गत खरीप पेरणीचा वेबिनार आयोजित
पावसाच्या अनियमित पद्धती, सरकारी धोरणांचा प्रभाव आणि कोविड -१९ साथीच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर या खरीप हंगामात पेरणीची सखोल समज मांडण्यावर वेबिनार मध्ये लक्ष केंद्रित केले गेले. वेबिनार मध्ये डॉ डी एस पै – आयएमडी, नीरव देसाई – जीजीएन रिसर्च, बी कृष्णा मूर्ती – फोर पी इंटरनॅशनल, नितीन कलंत्री – कलंत्री फूड प्रॉडक्ट आणि पुनित बच्छावत –…
शिंदे गद्दार नाही तर खुद्दार आहे- उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
खेड -एकनाथ शिंदे हा गद्दार नसून खुद्दार आहे . गद्दारी २०१९ मध्ये झाली होती अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच…
