भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल. ”
Similar Posts
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्र्यात गोळ्या घालून हत्या
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, आज एका मोठ्या नेत्याची हत्या करण्यात आली .काँग्रेस मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची, बांद्राच्या खेरवाडी जंक्शन जवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे मुंबईत प्रचंड खळबळ मारली असून, या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली…
आमचे आमदार फोडले तेव्हा आम्हाला काय वाटलं असेल ? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
ठाणे/मी स्वतः फोडाफोडीच्या विरुद्ध आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही शिवसेनेचे आमदार फुटल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचा ताई तयार सुरू झालाय माझा पक्षच वर्ण माझी दिशांनी चोरली माझ्या आमदार चोरले अरे पण माझ्या साथ नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक जेव्हा तुम्ही पळवले तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशा शब्दात राज ठाकरे…
मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
मुंबई BMC अभियंत्याला २.५ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागातील दुय्यम अभियंता विशाल भालचंद्र वाणी यांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.तक्रारदाराच्या बांधकाम प्रकल्पासाठी ड्रेनेज परवानगी मिळवण्यासाठी वाणी याने सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यानंतर ही रक्कम २.५ लाखांवर बसली. तक्रारदाराने २२ एप्रिलला…
“क्रीडा पानाचे जनक” वि. वि. करमरकर यांचे निधन
मुंबई : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची…
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील पराभूत !
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्यानेशेकापचे जयंत पाटील पराभूत ! मिलिंद नार्वेकर मात्र विजयीमुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसची ८ मते फुटल्याने शरद पवारांनी पाठींबा दिलेले शेकापचे जयंत पाटील पडले. मात्र ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. भाजपाकडे ११० मते…
