भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपली आहे. त्यांच्याकडे जगमित्र साखर कारखान्यासाठी ८३ कोटी रुपये आले कोठून? त्यांनी साखर कारखान्याच्या नावाने हिंदू मंदिरांची जमीन लाटली. धनंजय मुंडे यांना उत्तर तर द्यावंच लागेल. ”
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबालिशपणा
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या…
मुंबई महापालिकेच्या बोरीवली आर/मध्य सहाय्यक आयुक्त पदी प्रफुल दिनेश तांबे तर गोरेगाव पी/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तपदावर अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक आयुक्त पदाचा भार कार्यकारी अभियंत्यांवर सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दोन आणखी सहायक आयुक्तांची नियुक्ती विभागांत करण्यात आली आहे. यातील प्रफुल दिनेश तांबे यांची बोरीवली आर/मध्य प्रशासकीय विभाग आणि अनिरुध्द गोपाळकृष्ण कुलकर्णी…
भय्यू महाराजांच्या तीन सेवेकरणा प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा
इंदूर/ आध्यात्मिक स्वामी भय्यु महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांचे तीन सेवेकरी पलक ,शरद आणि विनायक याना न्यायालयाने प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.१२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून आत्महत्येला कारणीभूत असलेल्या…
लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा
क द न्या. मृदूला भाटकर यांचे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन साजरा मुंबई, दि. 22 – वस्तूनिष्ठ लेखन असलेली पत्रकारिता जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे, पर्यायाने लोकशाहीचे आणि चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा, असे आवाहन महनीय प्रवक्त्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांनी केले. मुंबई मराठी…
आज सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव
मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक…
सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार
शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान…
