मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. सहाय्यक पालिका आयुक्त पदावरून उपयुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ एक मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बलामवर यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना परिमंडळ ४ मध्ये पाठवण्यात आले आहे. उपायुक्त भरत मराठे त्यांच्या निवृत् नंतर र्रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार चंदा जाधव यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आलीी. या बाबतच्या प्रस्तावाला विधी समितीत मान्यता देण्यात आली .
Similar Posts
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली.यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे…
जीवाला धोका असल्याच्या दाव्यातून राहुल गांधींची माघार
पुणे/काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे…
कडू – राणा वाद अखेर मिटला
अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या…
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
कोलकत्ता/कोलकत्याच्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी कलकत्त्यामध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल त्काँग्रेस यांच्यात जो हिंसक संघर्ष सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे .म्हणूनच गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल एस व्हीं आनंद यांची भेट घेतली आणि आता तुम्हीच काहीतरी या प्रश्नावर करा अशी त्यांना विनंती केली त्यानंतर…
पावूस आला मोठा..
यंदा उशिरा का होईना पाऊस चांगली सुरुवात झाली त्यामुळे शेतकरी सुखावला आहे पेरण्या सुरू झाल्यात पण पावसाचे रौद्र रूप पाहता या पावसात शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.सध्या मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावूस धुमाळ घालतोय कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात तर रेड अलर्ट आहे.कोकणातील रस्ते आणि रेल्वेमार्ग…
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात सोशल मीडियावर कठोर निर्बंध वादग्रस्त पोस्ट,व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
महाड/ रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांना जाहीर इशारा देण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, चिथावणीखोर, वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, बॅनर प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात…
