मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. सहाय्यक पालिका आयुक्त पदावरून उपयुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ एक मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बलामवर यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना परिमंडळ ४ मध्ये पाठवण्यात आले आहे. उपायुक्त भरत मराठे त्यांच्या निवृत् नंतर र्रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार चंदा जाधव यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आलीी. या बाबतच्या प्रस्तावाला विधी समितीत मान्यता देण्यात आली .
Similar Posts
विधान परिषद निवडणूक मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या- कोकणची जागा भाजपला तर नाशिकची शिंदे गटाला
मुंबई/विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाची दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे निवडून आले. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले२६ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईक्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन…
लालूच्या पक्षात बंडखोरी होणार ३६ आमदारांचे तिकीट कापले
पाटणा/बिहारमधील विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत २०२० च्या निवडणुकीत जिंकलेल्या ३६ जागांवरील उमेदवार बदलून नवी…
छोट्या व्यापाऱ्यांची बँकांकडून मुस्कटदाबी
मुंबई/ बँकांचे खातेदार हे खरे तर बँकांसाठी साक्षात ईश्वरा प्रमाणे असतात कारण त्यांनी बँकेत जमा केलेल्या पैशावराच बँका चालतात पण आजकाल बँका खातेदारांच्या बाबतीत भेदभाव करायला लागल्या आहेत .कारण बऱ्याच बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी पुरेसे पुरावे नसले तरी खाते उघडले जाते अगदी पॅन कार्ड किंवा आधारकार्ड सुधा पाहिले जात नाही तर दुसरीकडे छोट्या धंदेवल्यांच्या खात्यावर मात्र…
चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश
भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवलाराजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70…
तुर्कीये- बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य! भारताची डोकेदुखी वाढली
ढाका/ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता तुर्कीच्या सहकार्याने चितगाव आणि नारायणगंज येथे संरक्षण औद्योगिक संकुल बांधण्यासाठी चर्चा करत आहे. देशाच्या औद्योगिक विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष चौधरी आशिक महमूद बिन हारुन यांनी तुर्कीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात यावर सविस्तर चर्चा केली. हारुन यांच्या भेटीत तुर्कीच्या…
