मुंबई- मंत्रालय सारखे शासकीय कार्यालय असो पालिकाा सारख्य स्थानिक स्वराज्य संस्था असोत तिथे होणाऱ्या बदल्यांचा आजवरचा इतिहास पाहता अशा बढती कडे ദ്त്്त്त്്്त്്त്त്്त്്त്त്്്त്്त്त്त്്त്त്്്त്്त്त് पालिका सारख्य रूटीन की सेटिंग म्हणून संशयाने पाहिले जाते. कारण या बदल्यांमध्ये मोठे राजकारण तसेच आर्थिक व्यवहार दडलेले असतात त्यामुळे काही अधिकारी एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष खुर्चीला चिकटून बसलेले असतात तर काही चांगले काम करणाऱ्यांना शिक्षा म्हणून बदली केली जाते. सहाय्यक पालिका आयुक्त पदावरून उपयुक्त पदी बढती मिळालेल्या ए विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त चंदा जाधव यांच्याकडे अतिक्रमण विभागाचा भार सोपवण्यात आला आहे तर परिमंडळ दोन वरून परिमंडळ एक मध्ये बदली करण्यात आलेल्या विजय बलामवर यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना परिमंडळ ४ मध्ये पाठवण्यात आले आहे. उपायुक्त भरत मराठे त्यांच्या निवृत् नंतर र्रिक्त झालेल्या उपायुक्त पदासाठी सेवा जेष्ठतेनुसार चंदा जाधव यांना उपायुक्त पदी बढती देण्यात आलीी. या बाबतच्या प्रस्तावाला विधी समितीत मान्यता देण्यात आली .
Similar Posts
पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आले. आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या व माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
मुंबई/ ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या ९४ वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या…
दहिसरमध्ये महानगर गॅस वाहिनीला गळती
मुंबई : दहिसर पूर्व येथील जरीमरी गार्डन आनंद नगर येथे शुक्रवारी दुपारी महानगर गॅसच्या वाहिनीला गळती सुरू झाली. गटाराचे काम सुरू असताना पालिकेच्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे या वाहिनीला धक्का लागला व वाहिनीचे नुकसान झाले. त्यामुळे या संपूर्ण परिसरातील गॅस पुरवठा तब्बल पाच सहा तासांसाठी बंद करावा लागला. दहिसर परिसरातील १०० हून अधिक इमारतींचा गॅस पुरवठा खंडीत…
करोनाचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी — कृतज्ञता सोहळ्यात राज्यपालांकडून नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार-
जगात करोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्युदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व करोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’…
खाजगी वैद्यकीय चोरबजार
वैद्यकीय क्षेत्रात काम करून रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या डॉक्टरांना साक्षात ईश्वर मानले जाते पण आजकाल हा ईश्वर राजकारणी आणि चंबळ मधील डाकू पेक्षाही भयंकर लुटारू बनला आहे.आणि या क्षेत्रात मिळणारा अफाट पैसा पाहून मोठ्या संख्येने बोगस डॉक्टर लोकांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या अनेकांवर पापले प्राण गमावण्याची पाळी आली आहे.मात्र जे…
