मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
अमेरिकेच्या विरोधात चीनची भारताला मदत
बीजिंग/अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सध्या सोडताना दिसत नाहीयेत, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्या पैशांचा उपयोग हा रशिया आणि युक्रेन युद्धासाठी फंडिग म्हणून होत आहे, त्यामुळे भारतावर आपण ५० टक्के टॅरिफ लावल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी एच-1बी (एच/१ बी) व्हिसावरील शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली,…
औरंगाबाद मध्ये वेगळाच लव्ह जिहाद- हिंदू तरुणाचा छळ
औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?
गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेटमुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराजमुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळे गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून हे निर्बंध मागे घेण्याची मागणी करीत आहेत आणि याच मागणीसाठी काल भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन हिंदूंच्या च सनांवर…
सीएनजी -पीएनजीच्या किमती कमी होणार
दिल्ली -: केंद्र सरकारने किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे….
महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
