मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईसह देशभर भाजपाची तिरंगा यात्रा
मुंबई/पाकिस्तान विरुद्ध च्या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पासून देशभर लष्कराच्या सन्मानार्थ तिरंगी रॅली काढल्या जात आहेत 23 तारखेपर्यंत रॅली काढल्या जातील दरम्यान आज महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली सुन बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान अशा घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या तसेच भारतीय सैन्याच्या शौर्य बद्दल सैन्याचे तोंड भरून…
राज ठाकरेंचे पत्राद्वारे जनतेला जाहीर आव्हान- भोग्यांचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा
मुंबई/ मशिदींवरील भोंग्यना विरोध करून देशभर एक नवा वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता एक पत्रक काढून भोंग्याचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा असे आवाहन केले आहेराजं ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही मशिदींवरील भोग्यांन विरोध केल्यामुळे सकाळची मोठ्या आवाजातील अजाण बंद झाली तसेच मशिदींवरील 92 टक्के भोंगे उतरविण्यात आले केवळ…
लालूच्या पक्षात बंडखोरी होणार ३६ आमदारांचे तिकीट कापले
पाटणा/बिहारमधील विधानसभा निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचेही तिकीट कापलं जात असून नवे चेहरे मैदानात उतरवले जात आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाने यंदा तिकीट वाटपात अनेक फेरबदल केले आहेत. गत २०२० च्या निवडणुकीत जिंकलेल्या ३६ जागांवरील उमेदवार बदलून नवी…
भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी सहा वर्षांनी फिरत्या गौरीचे आगमन…
भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी…
शिवसेना नेते अनिल परब याना धक्का- रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास 4 तासांपासून चौकशी सुरु होती. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडी सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी…
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रमांची व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्तेआणि मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित मंत्री यांच्या हस्ते या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले….
