मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
पालिकेच्या आरोग्य विभागात 75 हजार रुपये पगाराची नोकरी
मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली…
छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत – मनोज जरांगे पाटील
अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. “हा दोन जातीत दंगल भडकवायला लागलाय. मराठा ओबीसीतच आहे हे माहिती झाल्याने तो दंगल भडकावण्याचे प्रयत्न करतोय. त्याचं स्वप्नं पूर्ण होऊ…
देशातील पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट; देंगलुर काँग्रेसने जिंकले
शिवसेनेचे जबरदस्त सीमोल्लंघनमुंबई/ देशाच्या विविध राज्यात ३० ऑक्टोबरला झालेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांनी भाजपला मागे ढकलून जबरदस्त धक्का दिला आहे तर दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक जिंकून शिवसेनेने भाजपच्या गुजरात सीमेत मुंसंडी मारून जबरदस्त सीमोल्लंघन केले आहेकाल पोट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला मात्र मंडी आणि दादरा नगर हवेली लोकसभा मतदार संघात…
शिदे सेनेला हवे मुंबईचे महापौरपद! ८० ते ८५ जागा महायुतीत निवडणुकीपूर्वीच तणाव
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने खिंडीत गाठले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८० ते ८५ जागा,महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी केली आहे.त्यामुळे मुंबईत भाजपची कोंडी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटी, चर्चा पाहता…
शिवसेना मनसे युतीबाबत उद्धव आग्रही तर राजची सावध भूमिका
मुंबई/त्रिभाषा सूत्रावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र झाले. ठाकरे बंधूंचा मेळावा ५ जुलै रोजी मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात भूमिका मांडली. मात्र राज ठाकरेंनी युतीबाबत सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे…
कोरोनाच्या संकटकाळात देशभरातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संप सुरु
मुंबई – संपूर्ण संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाच आज पासून महाराष्ट्रासह देशभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर या संपाचा गंभीर परिणाम होणार आहे. तर महाराष्ट्रात्.कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने या संपामुळे सरकारचीही चिंता वाढलेली आहे.नीटपीजी कौन्सिलिंग प्रक्रिया रखडल्याने नवे विध्यार्थी रुजू झाले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतोय…
