मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला
सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहेसहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या…
लाडकी बहीण योजनेतील महिलांची छाननी सुरू – २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
मुंबई//राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या २६ लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या…
स्पोर्ट्सफिल्डला अजित घोष ट्रॉफीचे विजेतेपद
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यावर तुरुंगात विषप्रयोग
इस्लामाबाद -गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत. सोमवारी असाच एक हत्येचा प्रयत्न झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील अतिरेकी साजिद मीर याची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मीर याला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला महाविकास आघाडीतील नेत्याचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या दौरयात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार आहेत .त्यामुळे राज्यपालांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहेराज्यपाल आणि सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले…
