मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
राणे कंपनीला मोठा दणका – दिशा सलियान हीचा मृत्यु अपघातच सीबीआयचा अहवाल
दिल्ली/ दिशा सलीयान ही नशेमध्ये होती आणि त्यातच तिचा तोल गेला आणि ती 14 माळ्यावरून पडली असा अहवाल सीबीआयने दिला आहे . त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणाऱ्या नारायण राणे पिता पुत्रांना मोठा दणका बसला आहे .सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या नंतर त्याची मॅनेजर असलेली दिशा सलियन हीचा एका पार्टी चां वेळी 14…
महर्षी दयानंद कॉलेज ।कला विभाग – बॅच 1987।89 – चवथे स्नेहसंमेलन उत्स्फूर्त साजरे।
मुंबई – दिनांक 25 दिसेम्बर 2024 रोजी चिंचपोकळी निर्मल हॉल येथे महर्षी दयानंद कॉलेज च्या कला विभागातील बॅच 1987- 89 चे चवथे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विध्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विधार्थनी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी गाणी आणि नृत्य सादर केली। यात हरी…
मुंबईत आता लॉक डाऊन अटळ
मुंबई/ कोरोना आता झपाट्याने वाढत चालला असून शुक्रवारी मुंबईत कोरोणचे ५४२८ रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या ८०६४ इतकी झाली आहे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने आत महाराष्ट्रात लॉक डाऊन अटळ आहेमुख्यमंत्री सतत टास्क फोर्स कोणत्याही क्षणी लॉक डाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे तर दुसरीकडे ओमीक्रोंच्य रुग्ण संख्येतही मोठी वाढ होत आहे कारण…
भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या…
शिवडीत मोबाईल चोराला अटक
मुंबई – शिवडी मध्ये एका सराईत मोबाईल चोराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९५ हजारांच्या ४ मोबाइलसह सव्वा लाखांची एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.माझगाव येथे राहणारे व मर्चंट नेव्हीत काम करणारे नवनीत गौरीशंकर मिश्रा हेत्यांच्या दुचाकीवरून बीपीटी रॉड फ्रीवेच्या खाली त्यांच्या हातातीलसॅमसंग एम २० अल्ट्रा ग्रे रंगाचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते….
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
