मुंबई/ एम पी एस सी ची पूर्व परीक्षेची अर्ज भरण्याची मुदत आता ३१ऑक्टोबर २०२१ वरून २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे एम पि एस सी परीक्षेसाठी पूर्वी २९० जागा होत्या पण आता त्यात १०० जागांची भर पाडून त्या ३९० झाल्या आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे एम पि एस सी च्या विद्यार्थ्यांना हा फार मोठा दिलासा आहे
Similar Posts
इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत सादर देशात कोण आला, कधी आला, किती काळासाठी आला याबाबतच्या माहितीसह इथे येणाऱ्या प्रत्येक विदेशी नागरिकाचा डेटाबेस तपासला जाणार
नवी दिल्ली/केंद्र सरकारने विदेशी नागरिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी इमिग्रेशन रिफॉर्म विल संसदेत मांडले विदेशी नागरिकांबाबत आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहेत त्याचाच एक भाग म्हणून विदेशी नागरिकांबाबत नव्याने धोरणे आखली जात आहेत. संसदेत इमिग्रेशन रिफॉर्म बिल मांडण्यात आले त्यावर आता चर्चा सुरू होईल याबाबत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले विदेशातून भारतात येणाऱ्या बांगलादेशी,…
तर टोल नाके जाळून टाकू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा
. मुंबई – राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान आज टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे“टोल…
प्रकाश आंबेडकर हे नेहमी नवा इतिहास लिहतात औरंगजेबाच्या तारिफीवर फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई – संभाजी महाराजांच्या हत्येच्या कटात हिंदुंचा सहभाग होता, या प्रकाश आंबेडकरांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “असं आहे की, प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहित असतात. परवा ते औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. तिथे त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सगळ्यांनी ऐकलं आहे. हिंदू असो वा कुणीही असो, हे सगळ्यांना माहीत आहे की, औरंगजेबाने छत्रपती…
अजितदादा, मला भावलेला परखड आणि मुरब्बी राजकारणी! –
महाभारताच्या काळापासून आपल्या मुलांना पुढे आणण्याची एक प्रथा, परंपरा सुरु झाली आहे जी आजही प्रकर्षाने पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. प्रचलित राजकारणात अशी नांवे घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ती ओघानेच समोर येतांना दिसतात. परंतु अशामुळे कुटुंबातील कार्यक्षम व्यक्तीला फटका बसतो. लाल किल्ल्यावरुन घराणेशाहीबाबत कितीही उच्चरवाने बोलण्यात येत असले तरी ही घराणेशाही…
कुर्ला इमारत दुर्घटनेला पालिका जबाबदार मृतांची संख्या22
मुंबई/ मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत आणि पालिकेने त्यांना नोटीस सुधा बजावली आहे पण पालिकेची तेवढीच जबाबदारी आहे का ? कारण धोकादायक इमारतीत राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि पोलिसांच्या मदतीने त्या इमारती खाली करून घेणे ही सुधा पालिकेची जबाबदारी आहे पण अशा धोकादायक इमारतींना नोटीस देऊन आपले हात झटकणाऱ्या पालिकेचे अधिकारी सुधा…
देशमुख हत्याकांडातील कथित आरोपी वाल्मिकी कराड अखेर पोलिसांना शरण
पुणे – : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष…
