मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज ठाकरे यांचा भांडुप मधील मेळावा आणि इतर कार्यक्रम रद्द झाले होते आता काही काळ विश्रांती घेऊन ते पुन्हा आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेतील असे दिसतेय
Similar Posts
सणांपेक्षा जीव महत्वाचा-मुख्यमंत्री
मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी केला गुन्हा दाखल
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र असून या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्याचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा…
पोलंड मध्ये भगवान श्रीकृष्ण विरोधाचा दावा न्यायालयाने फेटाळला
मुंबई/ हिंदू धर्म एक पवित्र धर्म असून आज जगभरात हिंदू धर्माच्या समर्थकांची संख्या वाढत आहे अशावेळी हिंदू देव देवता बदनाम करण्याची मोहीम काही लोकांनी हाती घेतली आहे.पण असे लोक कसे तोंडघशी पडत आहेत त्याच एक जबरदस्त उदाहरण माझी उपमापोर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सांगितले आहे ते म्हणाले पोलंड क्या वोर्सा येथे एका नन…
महापौरांना धमकीचे पत्र लिहिणारा अखेर सापडला
मुंबई/ महापौर किशोरी पेडणेकर यांनी धमकीचे पात्र लीहणारा इसम अखेर सापडला असून तो वकील आहे. विजेंद्र म्हात्रे असे या वकिलाने नाव असून तो उरण मधील आहे आणि पनवेल मधून त्याने हे पात्र पोस्ट केले होते आता तपास यंत्रणा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतीलदोन दिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या महापौर बंगल्याच्या पत्त्यावर एक धमकीचे पात्र आले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील-उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांच्या इशारमुळे पूरग्रस्त संतप्तकोल्हापूर- कोरोंनाची भीती दाखवून लादलेल्या लॉक डाऊन आणि निर्भधामुळे अगोदरच लोकांचे हाल सुरू आहेत त्यात या नैसर्गिक आपत्तीने लोक अर्ध मेले झालेत त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी यापुढे कठोर निर्णयांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी दिला आहे त्यामुळे पूरग्रस्त भागातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.आणि या संतापाचा…
ठाकरे बंधू एकत्र येणार?
मुंबई/शिवसेनेतून एकाच वेळी 40 आमदार फुटल्याने शिवसेनेची हालत खराब आहे अशा स्थितीत पुन्हा एकदा ठाकरे बांधून एकत्र आणण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.काल याबाबत सेना मनसे एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की त्यांनी साद घातल्यावर बघू असे सूचक उत्तर दिले त्यामुळे साद प्रतिसादाचा शेवट गोड होणार का याची महाराष्ट्रातील तमाम मराठी…
