मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज ठाकरे यांचा भांडुप मधील मेळावा आणि इतर कार्यक्रम रद्द झाले होते आता काही काळ विश्रांती घेऊन ते पुन्हा आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात भाग घेतील असे दिसतेय
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकिरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी फटकावले
पुणे/ शिवसेना आणि महाविकस आघाडीवर सतत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेसोमय्या यांनी पुण्यातील कॉविड सेंटरमधील घोटाळ्याची पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर ते पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेकडे निघाले होते यावेळी शिवसैनिक त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी ते स्वीकारले नाही त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी…
सुषमा अंधारे यांचा विभक्त पती शिंदे गटात
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईराज्यातील 98 लाख वाहकांकडे 1हजार 90 कोटींच्या दंडाची थकबाकी
मुंबई/ मुंबई सारख्या महानगरात वाहन चालक नेहमीच वाहतुकीचे नियम मोडतात त्यामुळे नाक्या नाक्या वर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे आणि त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल 98 लाख वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे पण त्यातील अनेकांनी अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही अशा 98 लाख लोकांकडे दडाचे 1हजार 90 कोटी थकीत असून ते वसूल करण्यासाठी त्यांना…
महापालिकांची नवी आरक्षण सोडत 29 जुलैला
मुंबई / ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे जुनी सोडत रद्द करण्यात आली असून नवी सोडत 29 जुलैला काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत सोडतीचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
