मुंबई/ आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला त्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होणार होती दुपारी ऑर्डर ची कॉपी सुधा मिळाली त्यानंतर साडे चार वाजता आर्यन ची जमीनदार जुही चावला सेशन कोर्टात आली यावेळी आर्यांच्या वकिलांनी तिला जमीनदार म्हणून कोर्टासमोर हजार केले तिचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती पण जामिनासाठी दोन फोटो लागतात हे तिला ठाऊक नव्हते तिच्याकडे एकच फोटो होता या गडबडीत उशीर झाला तोवर जेल मध्ये जमिनीची ऑर्डर कॉपी देण्याची वेळ संपली आणि अशा तऱ्हेने जुहीच्या केवळ एका फोटो मुले आर्यन खानची सुटका एक दिवस लांबणीवर पडली
Similar Posts
हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी…
शिंदेंची शिवसेना धनुष्यबाण गमावणार ?
नवी दिल्ली/शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे पुन्हा उद्धव ठाकरेंना द्यायचे की नाही याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. ते चिन्ह परत दिले तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर हे चिन्ह गोठवले तरी चालेल. संविधानिकदृष्ट्या चिन्हाची जी चोरी झाली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. काही जण निर्णय न झाल्यानं सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहे आणि…
मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची पूर्वापार पद्धत आहे .त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना.म.जोशी मार्गावर शाखेजवळ झालेल्या…
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६७ टक्के मतदान – एक्सिट पोलचा कौल भाजपा आघाडीच्या बाजूने
पाटणा/२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी ६७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लोक सकाळपासून रांगेत उभे आहेत, त्यांच्या पाळीची वाट पाहत आहेत.मतदान २०जिल्ह्यांमधील १२२ जागांसाठी १३०२उमेदवारांचे भवितव्य ठरवेल. यामध्ये १२ मंत्र्यांचा समावेश आहे. मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी मतदान केंद्रांवर व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या लाईव्ह…
महायुती झाली नाही तर मुंबईत आमचाच महापौरशिंदेसेनेच्या आमदाराचा दावा
बुलढाणा/मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप महायुती असेल आणि त्यांच्या जागा जास्त आल्या तर त्यांचाच महापौर होईल. आमच्या जागा जास्त आल्या तर आमचा महापौर होईल असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. मुंबईमध्ये जिंकायचे असेल तर महायुती झाली पाहिजे. जे नगर पालिकेत झाले आणि त्यांचा फटका आम्हाला बसला, .याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. याची…
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू -बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहेभाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगावात प्रचारासाठी आलो होतो….
