मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच साधेपणाने जाणार आहेत सरकारने जाहिरकेलेल्या नियमावली नुसार गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळणी महापालिका व स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे 2]गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप असावेत त्यात भपकेबाज रोशनाई नसावी 3]सार्वजनिक गणेशाची मूर्ति 4 फुट तर घरगुती गणेशाची मूर्ति 2 फुट इतकीच असावी 4]या वर्षी परांमपारिक गणेश मूर्ति येवजी घरातील धातू अथवा संगमवारी मूर्तीचे पूजन करवेमुर्ती शदोची व पर्यावरणपूरक असल्यास घरच्या घरीच विसर्जन करावे घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे 5]उत्सवा करिता देणग्या स्वेछेणे दिल्या तरच घ्याव्यात जाहिरातींच्या प्रप्र्दर्शनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच बरोबर आरोगी विषयक किंवा सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीच प्रदर्शित कराव्यात 6]संस्कृतिक कार्यक्रमायेवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत ज्यात कायम राहतील त्यात गणेशोत्सवानिमित कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही 8]आरर्ती भजन कीर्तन व आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याचची काळजी घ्यावी 9] गणेश दर्शनाची सुविधा ऑन लाइन केबल नेटवर्क वेबसाईट फेसबुक याद्वारे उपलब्ध करून द्यावी
Similar Posts
संजय राऊत यांची अखेर जामिनावर सुटका
मुंबई/ मनी लॉडरिंग प्रकरणात गेल्या 101 दिवसांपासून तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत याना अखेर आज पी आई ए एल न्यायालयाने 2 लाखांचा जामीन मंजूर केला आणि संजय राऊत यांची जवळपास तीन महिन्यांनी सुटका झाली.पी आय ए एल न्यायालयाचे न्यायमूर्ती देशपांडे यांच्या न्यायालयात राऊत यांच्या अर्जावर सुनावणी झाली .यावेळी न्या. देशपांडे यांनी ई डी ची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयलैंगिक शिक्षण आणि समोपदेशन कीट
माणसाने काळानुसार बदलायला हवे मात्र हा बदल घडवताना त्या बदलाला अनुरूप अशी साजाची मानसिकता सुधा बदलणे गरजेचे आहे.पण स्वातंत्र्याला 70 वर्ष उलटून गेली तरी सुधा काही गोष्टीत अजूनही सामाजिक बदल झालेला दिसत नाही .परिणामी समाज अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या रूढी परंपरा आणि पाप पुण्याच्या डबक्यात घुटमळत आहे .लैंगीक सुरक्षा,लैंगीक सावधानता आणि स्वच्छता याबाबत पौगंड अवस्थेत…
भ्रष्टाचाराला रान मोकळे करून देणारा ४५९४९ कोटींचा पालिकेचा मोठा अर्थसंकल्प
मुंबई/ ५०० चौरस फूट पर्यंतच्या घराणं मालमत्ता कर माफ करणाऱ्या मुंबई महानगर पालिकेने यंदा ४५९४९ कोटींचा मोठा अर्थसंकल्प सादर करून पालिकेच्या पैशावर डल्ला मारण्यासाठी टपून बसलेल्यांना मोठे चराऊ कुरान उपलब्ध करून दिले आहेत अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद आहे आणि हीच मोठी तरतूद कंत्राटदार आणि त्यांचे मायबाप असलेल्या पालिका प्रशासनाची कमाई आहे असा आरोप मुंबईकरांनी…
आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर सुनावणी
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी होणार असल्याने संपूर्ण देशाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.शिवसेनेने या प्रकरणी ७ न्यायमूर्तींच्या घटना पीठाकडे प्रकरण सोपवण्याची मागणी केली आहे ती मेनी होते कि नाही ते आज कळणार आहे.शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करावे अशी मागणी तत्कालीन सभापतींकडे केली होती ती सभापतींनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी
लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना…
कडू – राणा वाद अखेर मिटला
अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या…
