मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच साधेपणाने जाणार आहेत सरकारने जाहिरकेलेल्या नियमावली नुसार गणेशोत्सव साजरा करणार्या मंडळणी महापालिका व स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे 2]गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या धोरणानुसार मर्यादित स्वरूपाचे मंडप असावेत त्यात भपकेबाज रोशनाई नसावी 3]सार्वजनिक गणेशाची मूर्ति 4 फुट तर घरगुती गणेशाची मूर्ति 2 फुट इतकीच असावी 4]या वर्षी परांमपारिक गणेश मूर्ति येवजी घरातील धातू अथवा संगमवारी मूर्तीचे पूजन करवेमुर्ती शदोची व पर्यावरणपूरक असल्यास घरच्या घरीच विसर्जन करावे घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे 5]उत्सवा करिता देणग्या स्वेछेणे दिल्या तरच घ्याव्यात जाहिरातींच्या प्रप्र्दर्शनामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच बरोबर आरोगी विषयक किंवा सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीच प्रदर्शित कराव्यात 6]संस्कृतिक कार्यक्रमायेवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत ज्यात कायम राहतील त्यात गणेशोत्सवानिमित कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही 8]आरर्ती भजन कीर्तन व आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना गर्दी होणार नाही याचची काळजी घ्यावी 9] गणेश दर्शनाची सुविधा ऑन लाइन केबल नेटवर्क वेबसाईट फेसबुक याद्वारे उपलब्ध करून द्यावी
Similar Posts
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
नालेसफाई साठी पालिकेची हात घाई
मुंबई/ नालेसफाई मधील हातसफाई हा सत्ताधारी शिवसेना,पालिका प्रशासन आणि कंत्राटदार यांच्या जिव्हाळ्याचा आणि कमाईचा विषय असल्याने यंदा नालेसफाईचा लगीन घाईसाठी पालिका उतवली झाली आहे.२०२२ चां निवडणुका कधीही जाहीर होऊन आचार संहिता लागेल आणि या आचारसंहितेत नालेसफाईच्या निविदा अडकु नयेत म्हणून पालिकेने हिवाळ्यातच म्हणजे डिसेंबर मध्येच नाले सफाईच्या २७ कोटींच्या निविदा काढल्यात मुंबईच्या पूर्व उपनग्रासाठी या…
ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक अधिवेशनात सर्वानुमते मंजूर-निवडणूका लांबणीवर
मुंबई/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला आहे त्यावर राज्य सरकारने मार्ग काढला आहे त्यानुसार आज ओबीसी आरक्षणाचे सुधारित विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेतओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता पुन्हा वाडला होता दरम्यान मध्य प्रदेशात…
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरणनाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आज महाकवी कालीदास कलामंदिर येथे नाशिक रत्न पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म…
एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांकडून अभिनंदन नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले. आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या…
अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त
मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . कोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक…
