मुंबई –विरेनभाई लिंबाचिया यांच्या नेतृत्वाखालील उत्तर मुंबईत शिवसेना व्यापारी विभाग कार्यालय १, २ आणि ३ चे उद्घाटन शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष संध्या विपुल दोशी यांच्या शुभहस्ते आणि संजय भोसले, विनायक सामंत, परेश सोनी, दामोदर म्हात्रे, पांडुरंग देसाई, सुनील पाटील, अश्विनी जठार, शैलेश शाह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी शिवसेनेने व्यापारी बांधवांसाठी कार्यालय सुरु केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपेगासिस वरून काँग्रेस भाजपामध्ये राडेबाजी
मुंबई/ पेगासिस हेरगिरी प्रकरणावरून काल मुंबईत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दादर मध्ये आमनेसामने आले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली जर पोलीस मध्ये पडले नसते तर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी राडेबाजी झाली असती आणि या राडे बजीचे देशभर तीव्र पडसाद उमटले असतेपेगासिस हे एक स्पयवेर सॉफ्टवेअर असून त्याचा भाजपा सरकारने विरोधक तसेच उद्योगपतींची…
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदार संघात माविआची बाजी
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले…
गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक
ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले…
बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २९४ तर १११७ जखमी -पंतप्रधान मोदी व रेल्वे मंत्र्यांनी अपघात स्थळाला भेट
बालासोर – शुक्रवारी ओरिसातील बालासोर मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २९४ झाला आहे तर १११७ लोक जखमी आहेतआज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. ‘या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य…
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?
मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले…
