मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि राज ठाकरे यांनीही ते स्वीकारलं आहे. राज ठाकरे डिसेंबर मध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या तोंडावर अयोध्या दौरा घोषित करुन राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचा अजेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे
Similar Posts
पावसाला न जुमानता आन्दोलक संपावर ठाम -आज सरकारचे तेरावे घालत केला निषेध
काही आन्दोलकांना ठंडी ताप ,औषधे घेऊन आंदोलनात आंध्र प्रदेशात झाले तर महाराष्ट्रात का नाही होत ? मुंबई- आज सकाळ पासून आझाद मैदानात वातावरण गरम होते. सरकार नेमकी कोणाशी चर्चा करावी असेच पालुपद लावीत आहे तर आम्ही चर्चेस तयार आहोत असे एसटी कामगार म्हणत आहेत.सरकारने विलीनीकरण करावे अशी एकच मागणी सतत होतेय.चार दिवस रात्रीचा पाऊस पडतोय…
समुद्राचे प्रदूषण महापालिकेला २८ कोटींचा दंड
मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे
धक्कादायक! पालिका शाळेतील १३हजार मुलांना मधुमेह रक्तदाब
मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी…
डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
आजपासून मुंबईत १४४ कलम लागू थर्टी फर्स्टच्या पार्ट्या वर बंदी
मुंबई/ कोरोनचा वाढत धोका लक्षात घेऊन सरकारने आजपासून ७ जानेवारी पर्यंत मुंबईत ११४ कलम लागू केले असून आज थर्टी शनिवारी होणाऱ्या थर्टी फर्स्ट च्या पार्ट्या वर बंदी घातली आहे त्यासाठी मुंबई मधील सर्व हॉटेल्स,बार रेस्टॉरंट,पब,रिसॉर्ट आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच मोकळ्या जागेत सुधा पार्टी करण्यावर बंदी आहेे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ची तयारी…
