निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते
Similar Posts
दावूद वर 25 लाखाचे इनाम .
दिल्ली/ ज्याने मुंबईत बॉम्ब स्फोटाची मालिका घडवून 257 लोकांचा जीव घेतला ज्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून त्याच्यावर 200 कोटींचे इनाम लावले आहे त्या दावूद वर एन आय ए सारख्या तपास यंत्रणेने फक्त 25 लाखाचे इनाम लावले आहे एवढ्या कमी रकमेत दावूद चा ड्रायव्हर किंवा प्यून सुधा एन आय ए च्या हाती लागणार नाही अशी…
आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे . आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त…
महाराष्ट्रावरील संकट दूर झाले-राज्यपाल कोषारी अखेर गेले
मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
पालिका निवडणूक लांबणीवर
महाराष्ट्रात सध्या जे राजकीय संकट उद्भवले आहे ते पाहता पालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहेमहाराष्ट्रातील मुंबईसह 14 महानगर पालिकांच्या कार्यकाळ संपलेला . त्यामुळे तिथे निवडणुका होणे अपेक्षित आहे पण काहींना काही कारणांवरून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत आता बहुतेक महापालिकांच्या प्रभाग रचना पूर्ण झालेल्या आहेत निवडणुकीसाठी लागणारी आवश्यक ती तयारी पूर्ण झालेली आहे .पण एकनाथ…
लोकल ट्रेन चां निर्णय दोन दिवसात
२५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार; आता शनिवारीही दुकाने उघडण्यास परवानगीमुंबई/ करोंनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत ते आता शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल केले जाणार आहेत तर जिथे करोंना पॉजिटिव रेट अधिक आहे अशा ११जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या फेज मधील निर्बंध कायम असतील दरम्यान लोकल ट्रेन सुरु…
अतिक्रमण हटवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला अटक
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
