निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय उपस्थित होते
Similar Posts
विध्यर्थिनीला अश्लील क्लिप दाखवून विनयभंग करणार्या शिक्षकाला एक वर्षाचा तुरुंगवास
: मुंबई – विद्या देवीच्या मंदिरात ज्ञानाने पवित्र करणारा शिक्षक हा तर समजाच्या नजरेत देवदूत असतो पण आजकाल या देवदूतामध्ये राक्षस दिसू लागलाय . २०१६ मध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला अश्लील क्लिप दाखवून तिचा विनयभंग करण्याची संतापजनक घटना मुंबईत घडली होती . मुलीने तो प्रकार घरी सांगताच तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर…
करोना काळातील पालिकेच्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याची कॅग कडून चौकशी होणार
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…
ठाकरे बंधू एकत्र येणार?
मुंबई/शिवसेनेतून एकाच वेळी 40 आमदार फुटल्याने शिवसेनेची हालत खराब आहे अशा स्थितीत पुन्हा एकदा ठाकरे बांधून एकत्र आणण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.काल याबाबत सेना मनसे एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की त्यांनी साद घातल्यावर बघू असे सूचक उत्तर दिले त्यामुळे साद प्रतिसादाचा शेवट गोड होणार का याची महाराष्ट्रातील तमाम मराठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला
राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर
मुंबई/ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४मार्च ते ७ एप्रिल कालावधीत होणार असून दहावी चां निकाल जुलै चां दुसऱ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल जून चया दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा…
