मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
सोमय्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर
मुंबई / अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याची बेकायदेशीरपणे पाहणी करताना कॉरोना चां नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी भुजबळ यांच्या तक्रारीवरून सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पिसनी सोमय्या यांनी बोलावले होते त्यामुळे सोमय्या आज सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर झाले तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आता या…
शिवाजी पार्क मैदानात खडी टाकण्यास मनसेचा विरोध
मुंबई / शिवाजी पार्क मैदानात मधोमध रस्ता बनवला जात आहे त्यासाठी खडी टाकली जात आहे मात्र त्याला माणसे तसेच शिवाजी पार्कच्या नागरिकांनी विरोध केला आहे त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे एक बैठकही झाली येथील रहिवाश्यांच्या मात्र खडी ऐवजी मुरूम किंवा विटांचे तुकडे टाका पण खडी नको असा पवित्रा घेतला आहे त्यावर जी विभागाचे सहाय्यक आयकत दिघावकर…
तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर – ठाण्याच्या रस्त्यावर मोठा उद्रेक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत झालेल्या हल्ल्यानंतर ठाण्यात आव्हाड दाखल होताच त्यांच्या समर्थकांनी पूर्व दृतगती महामार्गावर विवियाना मॉलसमोर या हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. त्यामुळे घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्या ठाण्यातील घराबाहेर…
अखेर दीड वर्षांनी राज्य महिला आयोगाला अध्यक्ष रुपाली चाकनकर नव्या अध्यक्षा
मुंबई/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिकामे होते अखेर राष्ट्रवादी चां प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकण कर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहेआघाडी सरकारच्या काळात बराच काळ महिला आयोगाला अध्यक्ष नव्हता .त्यानतर फडणवीस सरकारचां काळात औरंगाबादचां माजी महापौर विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी…
