मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे
Similar Posts
मुस्लिमांना दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीची परवानगी आवश्यक! केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
तिरुअनंतपुरम/ मुस्लिमांची एकाहून अधिक लग्नं हा भारतात कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. इस्लाममध्ये चार विवाह करण्यास परवानगी आहे. पण एक पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह करण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर केरळ उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.केरळ उच्च न्यायालयानं मुस्लिम समुदायातील एकापेक्षा जास्त विवाहांवर महत्त्वाचा निकाल दिला आहे. एखादा मुस्लिम…
किश्तवाड ढगफुटी दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५ अजून १०० बेपत्ता ३८ गंभीर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.माचैल…
वापी आणि मुंबईत आयकर विभागाची छापेमारी
मुंबई – शहा पेपर्स कंपनी ३५० कोटींचा कर बुडवल्याप्रकरणी आयकर विभागाच्या रडारवर आहे. आज आयकर विभागाने या कंपनीच्या मुंबई आणि वापीतील १८ ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात २ कोटींची रोकड आणि २ कोटींचे दागिने सापडल्याचे समजते.आज सकाळीच आयकर विभागाच्या पथकांनी एकाच वेळेस शाह पेपर्स कंपनीच्या मुंबई आई वापीतील कार्यालयांवर तसेच कंपनीच्या काही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे…
मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला ६ ठार
इंफाळ – आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूर मध्ये दोन जातींमध्ये जो तणाव आहे. तो पुन्हा वाढला आहे. मागच्या वर्षी याच तणावामुळे २०० लोकांचा बळी गेला होता आता सुधा पुन्हा एकदा हा तणाव उसळला आहे . त हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला आहे.मानिपुर पुर्न्हा एकदा हिंसाचार सुरु झाला आहे. जिरीबाम येथे सशस्त्र गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू…
अभिनेत्री दिशा पटणीच्या घरावर फायरिंग करणाऱ्या दोघांचे एन्काऊंटर
मुंबई/ गेल्या काही दिवसांपासून दिशा पाटणी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. तिच्या बरेली येथील घरावर गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे उत्तर प्रदेश तसेच बॉलिवुडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दोन आरोपींचे नाव समोर आले होते. दरम्यान, आता याच घटनेतील या दोघांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी चकमकीत ठार केल्याचे समोर आले आहे. या…
लाडकी बहीण योजनेतील महिलांची छाननी सुरू – २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
मुंबई//राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या २६ लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या…
