मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे
Similar Posts
मनोज जरांगेसह ४२५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल – आंदोलन दोन दिवसांसाठी थांबवले- जरांगे बेक्फूटवर
जालना – मराठा आरक्षणासाठी गेल्या १७ दिवसांपासून दुसर्यांदा आमरण उपोषण करणारे जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे सरकार एक्शन मोडवर आले आहे . बीड मध्ये पोलिसांचा आदेश झुगारून रस्ता रोको केल्या प्रकरणी जरांगेंसह त्यांच्या ४२५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर आज संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे यांच्या विरोधातभाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले . मात्र…
कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणाली मार्फत लोकार्पण
कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुभेच्छा सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी कोल्हापूर, दि.१०, (जिमाका): देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
दिशा सालियांन प्रकरण- राणे पिता पुत्रंच्या अंगाशी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव
मुंबई दिशा सलीयांन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे विधान करणे राणे पिता पुत्रांना चांगलेच महागात पडले असून या प्रकरणात गुन्हा दखल होऊन अटकेची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत नितेश राणे सुधा होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी दिशाच्या मृत्यू बाबत बोलताना,…
उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघां मध्ये मतदान
मुंबई/उद्या महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या निवडणूक होणार आहे या मतदानानंतर महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण होईल आणि चार जून रोजी निकाल लागेलउद्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात नाशिक दिंडोरी धुळे ठाणे कल्याण ,भिवंडी, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पूर्व मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई अशा 13…
एन सी बी विरुद्ध नवाब मलिक यांच्यातील वाद शिगेला वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात डांबणार -आर्यन ची दिवाळी तुरुंगात?
मुंबई/ आर्यन खान ड्रग प्रकरणात नवाब मलिक आणि एन सी बी यांच्यातील वाद आता टिपेला पोचला असून एन सी बी चे अधिकारी समीर वानखेडे यांना आम्ही वर्षभरात तुरुंगात डांबणार असे काल नवाब मलिक यांनी सांगितले तर नवाब मलिक यांच्या आरोपांना आम्ही फारसे महत्व देत नाही असे एन सी बी चे अधिकारी अप्रत्यक्षपणे सांगत आहेत .दरम्यान…
म्हाडाच्या छाननीत २१७५ अर्ज अपात्र
मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील ४०८२ घरांच्या विक्रीकरिता सोडत पूर्व प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत प्राप्त १,४५,८४९ अर्जांपैकी १,२०,१४४ अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत. यामार्फत अंदाजे ५१९ कोटी रुपयांच्या अनामत रकमेचा भरणा झाला आहे. तर २१७५ अर्ज या प्रक्रियेत अपात्र ठरले आहेत.या अपात्र अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा तातडीने करण्यात येईल अशी माहिती म्हाडाने…
