मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद पडेल परिणामी उद्योग धंदे बंद होऊन हाहाकार माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे
Similar Posts
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
अल्लाने पाकची शेपटी सरळ करावी अन्यथा आम्हाला करावी लागेल- ओवेसी
पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक असे डिझाईन तयार केले की, त्यामुळे देशात दोन समाजात, धर्मात तणाव वाढेल. त्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांना कलमा वाचायला लावला. ज्यांनी स्वतःला हिंदू सांगितले. ज्यांना कलमा वाचता आला नाही. त्यांना वेगळे करून गोळ्यांनी ठार करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना प्राण गमवावे लागले. पण…
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने…
कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या सर्व पार्श्वभूमीवर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहेकांद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी…
दुर्घटना ग्रस्त पोरसे गावातील पिढीत कुटुंबांना मदतीचा हात
खेड/ अतिवृष्टी मध्ये ज्या खेड तालुक्यातील पोस्ट गावच्या बौद्ध वाडीत दरड कोसळून १७गावकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांच्या मदतीला डोंबिवलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती धावली आहे.समितीच्या कार्यकारिणी मधील सदस्यांनी स्वतः दुर्घटना ग्रस्त भागाला भेट देऊन तिथल्या दुर्घटनाग्रस्त १२० धान्याची किट ,१२० कव्हर मध्ये प्रत्येकी ५०० रुपयांची आर्थिक मदत,कपडे,मोठ्यांना चपला,लहान मुलांना शूज,रेनकोट छत्री आदींची…
लाड़ली बहन योजना के खिलाफ हाई कोर्ट में याचिका
मुंबई – लोकसभा चुनाव में हुए नुकसान की भरपाई विधानसभा चुनाव में करने के लिए महायुति ने प्रयास शुरू कर दिए हैं और सभी महिलाओं का समर्थन हासिल करने के लिए हर महीने 1500 रुपये देने के लिए लड़की बहन योजना शुरू की गई है लेकिन यह योजना शुरू होने से पहले ही कानूनी पचड़े…
