ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
Similar Posts
मार्चमध्ये महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता
मुंबई – एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत३९० ने वाढ झाली असून ही आकडेवारी…
दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पणगार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळालामुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ…
22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने – राज्यातील वातावरण तापले
मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त…
वसंतदादा यांच्यामुळे राज्यात शिक्षणाचे साम्राज्य- प्रतीक पाटील
गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे अशी तक्रार इंदिरा गांधी कडे झाली त्याची कुणकुण लागत असल्याने एका रात्रीत दीडशे संस्थांना मंजुरी दिली त्यामुळेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ,कार्यकर्त्यांची फळी आणि शिक्षणाचे साम्राज्ये उभी राहिली असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक…
१२आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम -मुख्यमंत्री राज्यपाल भेट रद्द
मुंबई/ सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम असून काल मुख्यमंत्री व राज्यपाल यांची भेट होणार होती पण ती रद्द झाल्याने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे काल याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार होतेमुख्यमंत्री व राज्यपालांच्या भेटी बाबत आता दोन्हीकडून उलट सुलट दावे केले जात आहेत सरकारकडून सांगितले…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईविद्येच्या मंदिरात अश्लीलतेचा खेळ चंडीगढ मध्ये एम एम एस कांड
चंडीगढ/ आजकाल समाजात आणि खास करून तरुण पिढीत अश्लीलतेचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे एक भयंकर उदाहरण समोर आहे.आणि तेही विद्येच्या पवित्र मंदिरात! चंडीगढ विद्यापीठातील मुलींच्या छत्रल्यातील बाथरूम मध्ये एका मुलीनेच छुपे कॅमेरे बसवून चित्रीकरण केले मात्र 60 मुलींच्या आंघोळी चां हा व्हिडिओ लीक होताच केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.प्रसाधन…
