ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
Similar Posts
कुर्ल्याचे गांधी मैदान अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त
मुंबई/ कुर्ल्यातील प्रसिद्ध गांधी मैदानातील अतिक्रमणे काढण्यात अखेर पालिका आणि पोलिसांना यश आले असून अखेर हे मैदान पालिकेच्या ताब्यात आले आहे आता या मैदानाचे सुशोभीकरण करून ते जनतेच्या हिताच्या कामासाठी वापरले जाणार आहे स्वातंत्र्य संग्राम असो की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो या सर्व लढ्यांचे साक्षीदार असलेले कुरल्याच्या गांधी मैदानात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न
भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित – मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे घरात राहावे लागल्याने मुंबईकरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता घरात बसून राहिल्याने शरीरातील अवयव आकडून गेले होते .ज्याप्रमाणे एखादी गाडी बरेच दिवस एका जागी परक करून ठेवल्यावर तिचे पार्ट जसे जाम होतात तशाच…
महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
ई डी चे पालिका अधिकाऱ्यांकडे का दुर्लक्ष?
मुंंबई–३० हजार कोटींचा बजेट असलेली मुंबई महानगर पालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.मात्र जेवढी मोठी संस्था तेवढेच मोठे झोल हे आता समीकरण झालेले आहे.पालिकेतील घोटाळे काढण्यासाठी कुठले आरटीआय टाकायची गरज नाही. पालिकेतील लोकच एकमेकांचे कारनामे उघडकीस आणतात.पण शेवटी चोर चोर मौसेरे भाई अशातला प्रकार असल्याने अजून तरी कोणावर कठोर कारवाई झालेली…
