सेल्फी विथ खड्डा स्पर्धा २०२१ हे प्रदर्शन भरवण्याची खरेतर वेळ येऊ नये. पण ही वेळ का आली? आज मुंबईतील दुर्दैवी चित्र जर आपण पाहिले तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जनतेचा आवाज म्हणून केलेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महापालिका मुख्यालयामसोरील खड्डे प्रदर्शन केले. अहिंसेचे पुजारी असणाऱ्या महात्मा गांधींच्या जयंती दिवशी ठाकरे सरकार च्या विरोधात आंदोलन केले .
Similar Posts
हिम्मत असेल तर राजकारणात भिडा-उद्धव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान
मुंबई / शिवसेना प्रमुखांच्या जयंती निम्मित शिवसैनिक आशी सवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेे यांनी सांगितले सांगितले की शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला लढायच आहे .हरलो तरी जिद्दीने लढायच आहे ममता बॅनर्जी सारखी जिद्द दाखवा यापुढे निवडणूक कुठलीही असो ती आपल्याला जिंकायची आहे दिल्ली काबीज करण्याचा बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे आहे असा आदेशच त्यांनी आपल्या…
नोकरदार महिलांसाठी पालिका मुंबईत वसतिगृह उभारणार
मुंबई – पुरुषांच्या बरोबरीने महिलाही आता नोकरी, उद्योगात अग्रेसर आहेत. मुंबईत नोकरीची संधी मिळालेल्या अनेक महिला राज्याच्या विविध भागातून मुंबईत येत असतात. प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचावा यासाठी नोकरीच्या ठिकाणी जवळपास वसतिगृहाची सोय असावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने मुंबईत सात ठिकाणी महिलांसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबईच्या…
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती -शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक अशा पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहेपदांची नावेकनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यकपद संख्या एकूण १५…
मुंबईतील भुसंखलन होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
मुंबई/ पावसाळ्यात मुंबई मध्ये काही ठिकाणी भुसंखळण होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडतात आजवर अशा घटनांमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत म्हणूनच आता अशा ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहेआदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या…
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
कोरोना मुळे बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्याची पालिका कर्मचाऱ्यांची मागणी
मुंबई/ सध्या मुंबईत पुन्हा कोरना फैलावला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे अशावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरॉनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे पालिकेने १जानेवारी पासून बायोमेट्रिक हजेरी सुरू केली आहे आणि त्याला पालिका कर्मचारी आता विरोध करीत आहेत
