मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका थळीमागे सरकार ४० रुपये अनुदान देते सरकारने तब्बल चार वेळा मोफत शी भोजन थाळीला मुदतवाढ दिली पण आता करोनाचा प्रभाव ओसरला आहे तसेच उद्योगधंदे सुरू झाले आहे लोकांच्या हाताला काम मिळत आहे म्हणूनच सरकारने मूळात शिवभोजन् थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला .
Similar Posts
जुनी पेन्शन सरकारला टेन्शन- उपमुख्यमंत्र्यांनी हात झटकले
मुंबई – जुनी पेन्शन योजना घाईघाईने लागू करणे आर्थिक दृष्ट्या योग्य ठरणार नाही त्यावर व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे ज्या राज्यांनी तसे केले त्यांचा अभ्यास करायला हवा असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हात झटकलेजुनी पेन्श योजनेत निवृत्तीवेळचा जो पगार होता त्याच्या पन्नास टक्के पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्किम मध्ये पहिल्यांदा सरकारने 10 टक्के आणि…
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
उकाड्यामुळे अखेर शाळांना एप्रिल पासूनच सुट्टी
मुंबई/ सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा आहे तापमान 42 डीग्रिरीच्या पुढे गेले आहे राज्याच्या अनेक भागातून उष्माघाताने लोक मृत्यू पावल्याच्या घटना घडत आहेत. खारघर मध्ये ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या समाज भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात १४ श्री सेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यामुळे या कडाक्याच्या उन्हाचा त्रास लहान विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून सरकारने मे ऐवजी एप्रिल 21…
कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला
मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहेकोकणच्या…
जिवंत राहिलो असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांग – मोदी सुरक्षेवरून पंजाब सरकार अडचणीत
मुंबई/ सतेचा गैरवापर करून विरोधी पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचं धोरण काही नवीन नाही यापूर्वी केंद्रात सत्ता असताना जे काँग्रेसने केले तेच आता भाजप करीत आहे पंत प्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या त्याचे खापर आता पंजाब मधील काँग्रेस सरकारवर फोडून सरकार बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेतबुधवारी पंतप्रधान मोदी याना…
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून…
