मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका थळीमागे सरकार ४० रुपये अनुदान देते सरकारने तब्बल चार वेळा मोफत शी भोजन थाळीला मुदतवाढ दिली पण आता करोनाचा प्रभाव ओसरला आहे तसेच उद्योगधंदे सुरू झाले आहे लोकांच्या हाताला काम मिळत आहे म्हणूनच सरकारने मूळात शिवभोजन् थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला .
Similar Posts
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
तर नारायण राणे ५० वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही- संजय राऊत यांचा राणेंना इशारा
मुंबई – नारायण राणे माझ्या नादाला लागला तर त्याची अशी काही प्रकरणे माझ्याकडे आहेत कि तो त्या प्रकरणात आत गेल्यास ५० वर्ष बाहेर येणार नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली…
किशोरी पेडणेकर यांच्यावर – एस आर ए घोटाळ्याचा आरोप
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
एक मंत्री दोन आमदार आणि ५० कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित करून विधानसभा अधिवेशन संपले
मुंबई/ यंदाच्या पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले.मात्र या अधिवेशनाला हजर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह दोन आमदार कोरोना बाधित झाले आहेत शिवाय अधिवेशनात कामावर असलेल्या ५० कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे या सर्वांवर आता उपचार सुरू आहेत दरम्यान कल मुंबईत १३७७ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहे मंगळवारी संपुर महाराष्ट्रात २१७२…
