मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका थळीमागे सरकार ४० रुपये अनुदान देते सरकारने तब्बल चार वेळा मोफत शी भोजन थाळीला मुदतवाढ दिली पण आता करोनाचा प्रभाव ओसरला आहे तसेच उद्योगधंदे सुरू झाले आहे लोकांच्या हाताला काम मिळत आहे म्हणूनच सरकारने मूळात शिवभोजन् थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला .
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!
आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय…
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी अफाट गर्दी
मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात…
पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई…
आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक
मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहेराज्यात मराठा…
शापूरमध्ये निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळून २० कामगार ठार
शहापूर – समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना घडली. शहापूरमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरयेथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच इंजिनियरसह एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी…
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्बस्फोट
मुंबई/ अच्छे दिंचे गाजर दाखवून सतेवर आलेल्या मोदी सरकारं च्या राज्यात आता दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असून काल दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवून महागाईचा बॉम्बस्फोट केला आहेकाल पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ४२पैशाने महागले आहे त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११५ तर दिसेल १०६ रुपये लिटर झाले आहे तसेच व्यावसायिक वापराच्या १९ किलो…
