मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात त्यामुळे या भागात कडाक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Similar Posts
केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
टोल भरुन प्रवास करता ना? हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत, होईल मोठा फायदा
मुंबई हायवेवरून प्रवास करताना टोल द्यावा लागतो. त्यामुळे खिशावर चांगलाच ताण येतो. चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरणं भाग आहे असं सांगितलं जातं. आपण तो भरतोही. अनेकदा त्या बदल्यात खरोखरच चांगले रस्ते मिळतात का हा चर्चेचा विषय असू शकतो; पण टोल भरल्यानंतर तुम्हाला हायवेवरून प्रवास करताना इतरही काही सुविधा मिळू शकतात हे तुम्ही जाणता…
दुहेरी हत्याकांडाने नांदेड जिल्हा हादरला – दोन जावांची गळा दाबून हत्या
नांदेड / सध्या नांदेड शहरात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरात एका सात वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. असे असतानाच आता दोन जावांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात दुहेरी हत्याकांड घडले आहे. शेतात कापूस वेचणी करत…
१६० कोटींच्या करचोरी प्रकरणी -आबू आझमींच्या ठिकाणांवर छापे
मुंबई – समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि विनायक ग्रुप चांगलाच अडचणीत आला आहे. काल आयकर विभागाने मुंबईपासून उत्तर प्रदेशपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी केली. अबू आझमी यांच्याशी संबंधित मुंबई, वाराणासी आणि लखनऊ येथील ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आझमी यांची निनावी मालमत्ता शोधण्यासाठीच ही छापेमारी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, आझमी…
अखेर शहारूखची मनंत पूर्ण- २५ दिवसांनी आर्यन खान सह तिघांना जामीन मंजूर
मुंबई/ ड्रग प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांना अखेर २५ दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला . मात्र त्यांची सुटका शुक्रवार किंवा शनिवारी सर्व प्रोसिजेर पूर्ण झाल्यावर होणार आहे .मात्र जमीन झाल्याने आता खऱ्या अर्थाने मन्नत वर दिवाली साजरी होईल .क्रुझ वरच्या रेव्ह पार्टी वर एन सी बी ने धाड…
निवडणूका पुढे ढकलण्यास नकार ; सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली
: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर…
