मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात त्यामुळे या भागात कडाक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Similar Posts
बुलढाण्यात भीषण अपघात विदर्भ ट्रॅव्हलच्या बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू
बुलढाणा/काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर वर सगळ्या मोठा अपघात झाला आहे .कारंजा वरून पुण्याकडे निघालेली विदर्भ ट्रॅव्हल्सची बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातल्या पिंपळखुटी गावाजवळ येतात या गाडीचे टायर फुटले आणि बस पलटी झाली त्यामुळे डिझेलच्या टाकीतून डिझेलची गळती होऊन गाडीने पेट घेतला या भीषण अपघातात बस मधल्या 33 पैकी 26 प्रवाशांचा मृत्यू झाला तर आठ…
फटके फोडण्यावरून झाला वादनिरपराध तरुणाचे आयुष्य झाले बाद
मुंबई – आजकालच्या तरुणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात . मात्र हे वाद तत्काळ मिटवले जात नसल्याने या वादात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो अँटॉप हिलमध्ये अशाच एका घटनेत फाटक्या वरून झालेल्या वादात एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला . या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे .शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून…
९ सप्टेंबरला उपराष्ट्र पदाची निवडणूक
नवी दिल्ली/जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल…
निवडणुकीच्या कामातून पालिका सेवेतन परतलेल्या कामगारांचे वेतन रोखले
मुंबई : महानगरपालिकेतील हजारो कामगार – कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे ५८६ कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत. दरम्यान, पालिकेच्या ४६ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी लवकर मूळ सेवेत परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महा पालिकेच्या सुमारे ६५ हजार कामगार – कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ पाठविण्यात आले…
पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार
राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादीचे बबन शिंदे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर पक्ष सोडण्याच्या तयारीत- फोडाफोडी सुरूच
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेले फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे काल राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी फडणवीस यांची तर अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन पक्षांतराची तयारी सुरू केली आहेशिवसेनेचे जालन्याचेआमदार आणि 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी ई डी चां रडारवर असलेले अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट…
