मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात त्यामुळे या भागात कडाक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Similar Posts
ओबीसी नेत्यांना मराठ्यांबद्दल द्वेष का ? जरंगे पाटलांचा ओबीसींना जाहीर सवाल
नाशिक – मराठा आंदोलनासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जरंगे पाटील यांनी नाशिकमध्ये भाषण करताना ओबीसी निर्याणा मराठ्याबद्दल दोष का ? असा सवाल केला. . त्यांनी उन्हात उभं राहून भाषण सुरु केलं. “मला खुर्ची नाही पाहिजे, मराठ्यांना आरक्षणच पाहिजे. सरसकट कुणबी आरक्षण पाहिजे. आता मागे हाटायचं नाही. आरक्षण मिळू नये म्हणून खूप जण डोकावत होते, तुमच्या लेकराने…
पुन्हा लॉक डाऊन करायला लाऊ नका-अजित पवार
मुंबई/ करोनाचा संकट अजूनही गेलेले नाही अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका करोना बाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करा आणि पुन्हा लॉक डाऊन करायला लावू नका असे आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेमंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत .त्यांना परिस्थितीचे भान नाही अशा शब्दात त्यांनी भाजप व मनसे…
सदाव्रतेच्या कार्यक्रमात नथुराम गोडसेंचा फोटो
मुंबई – आपल्या स्फोटक विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले वादग्रस्त वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्या कार्यक्रमात चक्क नथुराम गोडसेंचा फोटो लावण्यात आला त्यामुळे खळबळ माजली आहे : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले गुणरत्न सदावर्तेयांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेबद्दल गुणरत्न सदावर्ते यांना पान्हा फुटला आहे. महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचा आदारार्थी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकाँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा…
आता लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा मोदीच सत्तेवर येणार -सी व्होटरचा सर्व्हे अहवाल
दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .सी व्होटेर च्या…
मुश्रीफ यांच्यावरून सोमय्यांचा पवारांना टोला
मुंबई – मी मुसलीम असल्यामुळेच माझ्यावर छापे टाकले जात आहेत या हसन मुश्रीफ यांच्या विधानावर किरीट सोमय्या यांनी पवारांवर निशाणा साधला आहे . ते म्हणाले कि मुश्रीफ यांचे हे विधान मान्य असल्याचे पवारांनी सांगावे भ्रष्टाचार करताना धर्म आठवला नाही का असा सवालही सोमय्या यांनी केला आहे भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. हसन…
