मुंबई/ करोनाचा संकट अजूनही गेलेले नाही अशावेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका करोना बाबत राज्य सरकारने ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करा आणि पुन्हा लॉक डाऊन करायला लावू नका असे आज उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
मंदिरे उघडण्यासाठी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत .त्यांना परिस्थितीचे भान नाही अशा शब्दात त्यांनी भाजप व मनसे यांच्यावर नाव न घेता टीका केली तसेच यावेळी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा याबाबत काय नियम असतील ते मुख्यमंत्री जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले
Similar Posts
दिल्ली, जम्मू-काश्मीरमध्ये ‘ अटॅक’ करण्याच्या तयारीत- मोठा कट उधळला
नवी दिल्ली :मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ (Mohammad Ashraf) असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.दिल्लीमधील…
पालिकेचे दवाखाने भूमाफियांच्या रडारवर -पवईतील प्रयत्न हाणून पाडला
मुंबई -सध्या मुंबईत भूमाफियांचा सुळसुळाट झाला असून मोकळे आणि आरक्षित भूखंड हडपण्याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि आता तर पालिकेचे दवाखाने हडपण्याचे प्रयत्न सुरु झाले असून पवईच्या तुंग गाव येथील एक दवाखाना हडपण्याचा भूमाफियांनी प्रयत्न केला पण पालिका अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला . दवाखान्याची जागा भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील…
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष
सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होतामुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास घडवणाऱ्या ८०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून काल सबळ पुरावा अभावी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या निकाला नंतर घेलेल्या पत्रकार परिषदेत सत्य पारेशान हो सकता…
महाराष्ट्राच्या विरोधात कानडी गुंडांचा भर रस्त्यात हैदोस- टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड
बेळगाव – महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आज कर्नाटकातील कन्नड वेदिकेच्या कांही गुंडानी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या १० वाहनावर हल्ला करून या वाहनांची तोडफोड केली तसेच महाराष्ट्र विरोधी घोषणा दिले .कांही गुंड पोलिसांनाही जुमानत नव्हते त्यांनी पोलिसांच्या गाडी वर चालून हैदोस घातला दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात…
हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा- अमित शहांना उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई/ महाराष्ट्रावर आदिलशहा निजामशहा असे कितीतरी शहा येऊन गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कुठल्याही शहाणा घाबरत नाही हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा असे अमित शहा यांना जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.काल गोरेगाव येथे शिवसेना गट प्रमुखांच्या बैठकीत बोलताना शिंदे गटाचा उल्लेख मींधे गट असा केला तसेच भाजप आणि शिंदे…
