मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे
Similar Posts
ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर अखेर शिवसेना सोडून भाजपात जाण्याच्या तयारीत
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई…
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी आराखडा तयार करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
वन्यजीवांच्या सुरक्षितता आणि संवर्धनासाठी व्यापक राज्य वन्यजीव कृती आराखड्यास मान्यतामुंबई दिनांक १२: वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०२१ ते २०३० या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृति आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार…
जे. जे. उड्डाणपुला खालील संपूर्ण रस्ता दुभाजकाचे आकर्षक सुशोभिकरण कामास सुरुवात
मुंबई महापालिकेच्यावतीने ‘मुंबई सुशोभीकरण प्रकल्प’ हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत पालिकेच्या ए, बी आणि सी विभागातून जाणाऱ्या जे.जे. उड्डाणपुलाखालील दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी साठी गगराणी यांनी भेट दिली . त्यावेळी सहायक आयुक्त (बी विभाग) शंकर भोसले यांच्यासह कार्यकारी अभियंता सूर्यकांत चौधरी, सहाय्यक अभियंता रुपेश भडांगे- निखिल कीर्तने, अभियंता – सागर शिवुडकर, किरण…
महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होईल चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान
मुंबई/ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावी असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहेविधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष आता महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत भाजपला जिंकायचे आहे त्या दृष्टीने भाजपाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे…
भाजपचा रस्ता साफ
उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची…
मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते.. महाराष्ट्राच्या हितासाठी.. मुंबईमधे तिसऱ्या आघाडीची घोषणा
मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. उलट मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते आहे. या आणि अशा अनेक गोष्टी दररोज मोठ्या शहरी भागात घडत असताना आपण पाहतो. काही राजकीय पक्ष मराठी च्या आकसापोटी तर काही दिखाव्याच्या मराठी च्या प्रेमापोटी सोयीची भूमिका घेऊन प्रत्यक्षात राजकारण करत असतात. खर तर मराठी साठी अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या…
