मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे
Similar Posts
पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
पंजाब मध्ये विषारी दारूचे 14 बळी सहा अत्यावस्थ
चंदीगड/पंजाबमध्ये विषारी दारूमुळे मृतांचा आकडा १४वर पोहोचला:६ गंभीर, बोलूही शकत नाहीत; ५ अटकेत, ३ वर्षांत चौथी मोठी घटना आहे. पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व लोक अमृतसरच्या सरकारी रुग्णालयात दाखल आहेत.त्यापैकी काहींची प्रकृती इतकी गंभीर आहे की ते बोलण्याच्या…
नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन उघडकीसनांदेड मधून २ शिक्षकांना अटक
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षापुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत…
वर्ल्डकपच्या थरारक सामन्यात- पाकवर भारताचा विजय – दिवाळीतील सुपर संडे
मेलबर्न / टी 20 वर्ल्ड कप स्पर्धच्या सुपर12 मधील पहिल्याच भारत / पाक यांच्यातील अखेरच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला त्यामुळे एन दिवाळीत भारतीयांनी मेलबर्न स्टेडियमवर आणि देशभर दिवाळी साजरी केली भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. भारतीय…
