मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे
Similar Posts
दक्षिण कोरियात चेंगराचेंगरीत 150 लोक ठार
सेऊल/ दक्षिण कोरियाची राजधानी सेवूल येथे हेलॉइन उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 लोकांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत .हेलोईन उत्सव हा दक्षिण कोरियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल त्यासाठी हॅमिल्टन हॉटेल परिसरात हजारो लोकांची गर्दी झाली होती . पण हा मार्केट परिसर आहे इथले रस्ते अरुंद आहेत आणि त्याच्या दुतर्फा…
किशोरी पेडणेकर यांच्यावर – एस आर ए घोटाळ्याचा आरोप
मुंबई/ संजय राऊत यांच्या नंतर आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पेडणेकर यांनी वरळीतील गोमाता एस आर ए प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे . या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांची चौकशी केल्याचे समजते तर स्वतः पेडणेकर यांनी काही पत्रकारांना घेऊन गोमाता प्रकल्पातील इमारतीला भेट दिली जर या…
मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी पक्षातील नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव
मुंबई/आगामी मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांपैकी १५०जागांवर महायुतीत एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हणत असले, तरी शिवसेनेच्या बालेकिल्यावर भाजपची नजर आहे. शिवसेना भाजपची युतीची चर्चा जरी होत असली, तरी शिवसेनकडून २२७ जागांवर मुलाखती घेतल्या जात आहेत. यावरून भाजपकडून दगा फटका झाल्यास स्वतंत्र लढण्याबाबतही शिवसेना चाचपणी करत असल्याचे दिसून येते.युतीची चर्चा जरी…
सीएनजीच्या मुख्य पाईप लाईन मधील बिघाडामुळे दुसऱ्या दिवशीही रिक्षा टॅक्सी सेवा ठप्प चाकरमान्यांचे हाल
मुंबई/ रविवारी गेलच्या मुख्य पाईप लाईन मध्ये मध्ये बिघाड झाल्याने सी एन जी चा पुरवठा ठप्प झाला होता.त्याचा परिणाम रविवारी रात्री पासूनच प्रवासी वाहनांवर झाला होता.मात्र सोमवारीही पाईप लाईनच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने सी एन जी वर चालणाऱ्या टॅक्सी,रिक्षा खाजगी वाहने ठप्प झाली .परिणामी मुबई ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे . आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त…
