मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे
Similar Posts
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
मराठा आरक्षणाबाबत बुधवारी राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक
पुणे- यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत 20 जानेवारीपासून उपोषण करण्याचं जाहीर केल्यानंतर आता सरकारी यंत्रणांच्या कामानांही वेग आल्याचं दिसून येतंय. राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात महत्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. पुण्यातील राणीच्या बागेतील व्हीव्हीआयपी विश्रामगृहात सकाळी११. ३० वाजता ही बैठक होणार असून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची…
यामिनी जाधव यांची ताकत वाढू लागल्याने, विरोधी उमेदवार अरविंद सावंत यांना प्रचाराची रणनिती बदलावी लागणार
मुंबई- दक्षिण मुंबईत गेली दोन टर्म खासदार म्हणून अरविंद सावंत हे निवडून येत आहेत. गेल्या सव्वादीडवर्षां पूर्वी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे हे 50 आमदारांना सोबत घेत भाजपाला मिळाले आणि शिवसेनेचे मुख्यमंत्रीम्हणून शपथ ग्रहण करून विराजमान झाले.त्यानंतर काही महिन्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि काही आमदारांना…
जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
लक्ष्मी नारायण व्यायाम शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
मुंबई/ मध्य मुंबईतील ना. म.जोशी मार्गावर असलेल्या प्रसिद्ध लक्ष्मी नारायण व्यायाम शाळे (ट्रस्ट)त आज सकाळी स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला. यावेळी विश्वस्त दत्तकुमार सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .९१वर्षाची इतिहासिक परमपरा असलेल्या या व्यायाम शाळेने गिरणगावात एक आदर्श व्यायाम शाळा असा नाव लौकिक मिळवला आहे .आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते विश्वस्त…
बनावट आधार कार्ड प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला
“तुम्ही भारतीय नाही का?” — बनावट आधार बनवणाऱ्यावर उच्च न्यायालयाची कडक ताकीदअर्णब मंडल विरुद्ध कर्नाटक राज्यनवी दिल्ली — बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधार आणि पॅन कार्ड बनवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने हे कृत्य “राष्ट्रविरोधी” ठरवले असून, अशी कृत्ये देशाच्या सुरक्षेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहेकर्नाटक बातम्या: कर्नाटक उच्च न्यायालयाने…
