उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते असे विधान उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी कृषी नगर येथील रविवारी एका कार्यक्रमात म्हटले होते . योगी आदिनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष करत वादंग उडवला आहे .
Similar Posts
मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान माझे ते विधान पंत प्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका…
खुश खबर! एक डोस घेतलेल्यांना सुद्धा रेल्वे प्रवासाची मुभा?–राज्याची हरकत नसेल तर केंद्र सरकारं परवानगी देण्यास तयार-रेल्वे राज्यमंत्री दानवे
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे तसेच लसीकरण मोहीम सुधा वेगाने राबवली जात आहे अशा वेळी राज्य सरकार जर तयार असेल तर लसीचा एक डोस घेतलेल्यांना ही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यास आम्ही तयार आहोत असे केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे .त्यामुळे आता सर्व रेल्वे प्रवाशांचे राज्य सरकारच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. भारत काही घराण्याच्या तावडीत सापडलेला दिसतो , सामान्य माणसाला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणूनच जो भारतातला टॅलेंट आहे, अत्यंत हुशार माणस आहेत, अत्यंत कर्तबगार…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबालिशपणा
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या…
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
