उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते असे विधान उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी कृषी नगर येथील रविवारी एका कार्यक्रमात म्हटले होते . योगी आदिनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष करत वादंग उडवला आहे .
Similar Posts
दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी दौरे करावेच लागणार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर तंगड्या तोडून हातात देऊ प्रसाद लाडला सेनेचा प्रसाद
मुंबई- कधी कधी माणूस आपली पात्रता नसतानाही नको त्या बढाया मारीत असतो. असाच काहीसा प्रकार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबतीत घडलाय वेळ आली तर शिवसेना भवन तोडू अशा फुशारक्या मारणाऱ्या प्रसाद लाड याला आता शिवसैनिक प्रसाद द्यायला सज्ज झालेत. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड ची खरडपट्टी काढताना शिवसेनेच्या कृपेने आमदार झालास आणि शिवसेना भवन तोडायला…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करीत शिवसैनिकांनी केला गुन्हा दाखल
ठाणे, दि. 24 : मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजशिष्टाचाराचा अवमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र असून या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरुन नारायण राणे यांनी मराठी अस्मितेचा अपमान केला आहे. त्याचे हे बेताल वक्तव्य जनतेमध्ये तेढ निर्माण करणारे असून याचा…
लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीच्या फडात
मुंबई – आजकाल कलावंत मंडळी राजकारणा कडे जास्त आकर्षित होऊ लागली आहे अभिनेता अमोल कोल्हे ,पोपट फेम गायक आनंद शिंदे यांच्या पाठोपाठ आता आपल्या मधुर आवाज आणि दिलफेक नृत्यामुळे लोक कलेच्या क्षेत्रात फेमस असलेली लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर हिनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादीत सुरेखाला एकादी महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट…
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
