उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते असे विधान उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी कृषी नगर येथील रविवारी एका कार्यक्रमात म्हटले होते . योगी आदिनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष करत वादंग उडवला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोडपती आमदारांवर कर्जबाजारी सरकारची उधळपट्टी- आमदारांच्या घराना जनतेचा विरोध
मुंबई/ महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत कायम स्वरुपी 300 घरे देण्याचा सरकारच्या निर्णयाला आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे.केवळ जनताच नव्हे तर भाजप आणि मनसेने सुधा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आमदारांना फुकट घरे दिली जाणार नाहीत तर त्यासाठी त्यांना किमान 70 लाख रुपये मोजावे लागतील अशी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउपकाराची जान विसरलेला मराठी माणूस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का दिवसेंदिवस घासरत चालला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हककासाठी शिवसेना स्थापन केली आणि तेंव्हा पासून इथल्या मराठी माणसांचे भाग्य उजळले स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हाताला काम मिळाले .वडापाव विक्रीच्या माध्यमातून…
देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर मिळेल -बाबूभाई भवाणजी
मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की या देशातील कोट्यवधी शेतकरी,कष्टकरी,कामगार तसेच झोपडपट्टी मध्ये राहून मोलमजुरी करून जागणारे गोरगरीब यांच्या डोक्यावर त्यांचे हक्काचे छप्पर असावे यासाठीच केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सारख्या गृह निर्माण योजना राबवायला सुरुवात केली आहे .त्यामुळे पुढील काही काळात देशातील प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या हक्काचे पक्के घर…
शिवसेनेच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
दिल्ली/ नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी भाषा केली होती त्यामुळे त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी शिवसेनेने एका पत्राद्वारे लेखी स्वरूपात केली होती त्याची अवघ्या दहा मिनिटात पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून पंतप्रधान व्यस्त असल्याने आपण या प्रकरणी अमित शहा यांच्याशी बोला असे शिवसेना नेत्यांना कळवले आहे
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध
मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी पवारांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता पण त्याला काँग्रेसने विरोध केला आहे त्यामुळे आता युपीएच्या अध्यक्ष पदावरून विरोधकांमध्ये घमासान सुरू होणार आहेसध्या ई डी आणि सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करून केंद्र सरकारं विरोधकांना…
