: मुंबई घरातील वापरच्या वस्तु काळजीपूर्वक रित्या योगी ठेवल्या नाहीत तर काय घडू शकते याचे एक भयंकर उदाहरण धरावीत समोर आले आहे धारावीतील एका घरात बाथरूम मध्ये कोलगेत आणि उंदीर मारायची पेस्ट एकाच ठिकाणी ठेवण्यात आली होती मात्र सकाळी घरातील अफसणा नावच्या तरुणीने घाईघाईने कोलगेट येवजी उंदीर मारायची पेस्टचुकून बीआरएसएचवर घेतली आणि डात घासले मात्र चव बिघडल्याचे तिच्या लक्षात येताच तिने ती थुंकून टाकली पण तोवर उशीर झाला होता सर्व त्या पेस्ट महिल विषारी पदार्थ तिच्या शरीरातील रक्तात मिसळून तिचा मृत्यू झाला या घटनेबद्दल सर्वत्र हाळहाळ व्यक्त केली जात आहे .
Similar Posts
एन आय ए मधील लष्कर ए तोयबाचा हस्तकला अटक
शिमला -भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती व कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास एजन्सीने माजी आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ६ जणांना अटक झाली आहे.लष्कर-ए-तोयबाचा भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा कट होता. त्यात या संघटनेला नेगी यांनी मदत केल्याचा आरोप गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला…
भिवंडीत खदाणीतील पण्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू
भिवंडी:-सध्या अवकाळी पावसाने दगड खदाणीत पाणी साचले आहे.याच साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे .सत्यम पन्नीलाल चौरसिया ९ वर्षे व शुभम जितेंद्र चौरसिया वय १४ वर्षे अशी या मुलांची नावे आहेत. दोघे रा.यादव बिल्डिंग बालाजी नगर नारपोली येथील आहेतमिळालेल्या माहितीनुसार सत्यम व शुभम हे दोघे आपल्या…
अमली पदार्थ मिश्रित सिरप सह एकाला अटक
मुंबई/ एन सी बी ने अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर आता ड्रग मफियानी चक्क औषधांमध्ये अमली पदार्थांची भेसळ करून ते विकायला सुरुवात केली असून शिवाजी नगर पोलिसांनी या नव्या ड्रग विक्रीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहेशिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर गायके यांना माहिती मिळाली होती की सिरप मधून अमलिपदर्थाची विक्री केली जात आहे…
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
पोलिसांना पुन्हा वर्क फ्रॉम होम
मुंबई/ कोरोनाचे संकट वाढीस लागल्याने आता पुन्हा एकदा ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करायला सांगण्यात आले आहे राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होम चे आदेश दिले आहेतएप्रिल २०२० मध्ये जेंव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले होते त्यातील अनेकांचा मृत्युसुधा झाला होता…
