ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर
मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या…
