मोघल आणि ब्रिटिशा नंतर देशाला काँग्रेसने लुटले/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,’ अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते…
