शेतकऱ्यांकडून ५० पैसे दराने घेतलेल्या केल्याची मॉलमध्ये ८६ रुपयांना विक्री
हैदराबाद/आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शेतकऱ्यांची व्यस्था मांडणारी एक पोस्ट केली आहे. शेतकऱ्यांना केळी ५० पैसे किलोने विकावी लागत आहेत. तर सध्या दिल्लीत अॅमेझॉन फ्रेश फ्रुट्समध्ये केळी ८६ रुपये किलो दराने विकली जात आहे, अशा आशयाची ही पोस्ट आहे. मध्य प्रदेशातील शेतकरी कांदा रस्त्यावर फेकत असल्याची बातमी तुम्ही नुकतीच वाचली असेल. याचे कारण…
