जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
