अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त
मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . कोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक…
