महाराष्ट्रात अतिवृष्टीचे १२ बळी
मुंबई/ महाराष्ट्राच्या मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप सुरू असून या पावसाने आतापर्यंत १२ जनाचे बळी घेतले आहेत.तर ७० लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे….
