देशातील ८ राज्यात महापुराची थैमान
नवी दिल्ली – बिपरजॉय चक्रिवादळामुळे देशात मान्सूनउशीर झाला तरीही जुलै महिन्यात मात्र पावसाने थैमान घातल्याचं चित्र सध्या आहे. देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडूनही अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. माहितीनुसार, हवामान खात्याने आठ राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशा२४३. २ मिलीमीटर…
