दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टी
आज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे
Similar Posts
विधानसभा निवडणुकीत १६० जागा मिळवून देण्याची आम्हाला ऑफर होती – शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला…
आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/ भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारचे पाहिले पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात इतर प्रश्नानं बरोबरच सत्ताधारी पक्षाच्या आमदार कडून दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि मंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्याला झालेली मारहाण हे मुद्दे गाजणार आहेत कारण अधिवेशनाच्या पूर्व संध्येला विरोधी पक्ष नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ता आली म्हणून मस्ती आली का असा सवाल अजित दादांनी…
मेलेल्याना कोण मारणार ? एकनाथ शिंदे
मुंबई : मेलेल्याना कोण मारणार महाराष्ट्राने अगोदरच त्याचा मुडदा पडला आहे अशा शब्दात कम ऑन किल मी असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला.आज ज्यांना मराठी माणसाची आठवण होत आहे त्यांच्यामुळेच मराठी माणूस मुंबईबाहेर गेला, आता मराठीच्या नावाने गळे काढत आहेत अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ‘कम ऑन…
अंधेरी के -पूर्व विभागाचे विभाजन होणार
मुंबई -नागरिक सुविधा पुरवण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन अंधेरी के पूर्व विभागाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे . के दक्षिण व के उत्तर असे नवीन विभाग तयार करणार होणार आहेत यातील एका प्रभागात सात तर दुसर्या प्रभागात आठ प्रभाग समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे प्रत्येककाला नागरिक सेवा पूर्ण शक्य होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे….
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय…
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थ साहय देणार- आज निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत – 56,000 कलावंतांना रुपये 5 हजार प्रती कलाकार व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील 847 संस्थांना मदत
मुंबई-कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने, व प्रयोगात्मक कला…
