-
-
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
-
अनिल परब यांना आणखी एक धक्का तिकीट यंत्र खरेदी केल्याप्रकरणी लोकायुक्त चौकशी करणार
: मुंबई – भाजपा नेते सध्या शिवसेनेच्या मागे हात धुवून लागले आहेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात इडीच्या चौकशीला सामोरे जावे लागलेले असतानाच .आता तिकीट यंत्र खरेदी प्रकरणात गुरुवारी लोकायुक्त त्यांची चौकशी करणार आहेत . भाजप नेते मिहिर कोटेचा यांनी सदर प्रकरणी परब यांच्या विरोधात राज्यपाल कोशारी यांच्याकडे तक्रार केली…
-
बँकेतून पैसे काढणारे जेष्ठ नागरिक ठरत आहेत चोरांचे टार्गेट.नेरळ बाजारपेठेत जेष्ठ नागरिकांचे 10हजार चोरीला
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- बँकेतून आपल्या जमा खात्यावरचे पैसे काढण्यासाठी येत असलेले जेष्ठ नागरिक चोरांचे टार्गेट ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.नेरळ बेकरे येथे राहणारे 72 वर्षीय चंद्रकांत हाबळे हे आपल्या नेरळ युनियन बँक येथे असलेल्या बँक खात्यावरील 10 हजार रुपये काढून बाजार खरेदी करायला गेले असता कोणी अज्ञात चोरट्याकडून हात सफाई करत हे पैसे चोरण्यात…
-
राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट
ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
-
मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र व कोकणात अतिवृष्टी-नद्यांना महापूर चौघे वाहून गेले महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान
मुंबई/ काही दिवस विश्रांती घेऊन परतलेल्या पावसाने काल मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि मुंबईलाही झोडपून काडले उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नद्यांना महापूर आल्याने या पुरात एका वृध्द महिलेसह चार जन वाहून गेले तसेच गुरेढोरे वाहून गेली शेतात पाणी शिरल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला…
-
जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन
सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी…
-
रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन; दिग्गजांची उपस्थितीती! सामाजिक क्षेत्रात गायकवाड यांचा ठसा!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष यांचा वाढदिवशी डिकसल परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते पार पडले आहे. यावेळी या वाढदिवसा निमित्त लहानशा चिमुकल्याचा जीवावर उदार होवुन जीव वाचविणारे शुरवीर मयुर शेळके याचा तसेच नेरळचे नवनिर्वाचित…
-
तो ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल -राज ठाकरे
मुंबई – पालिका अधिकारी कल्पिता पिंपले यांच्यावर झालेल्या हल्ल्याची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दाखल घेतली असून या लोकांची येवढी हिम्मत होतेच कशी ? असा सवाल करीत तो फेरीवाला ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमचा मार खाईल त्याची सर्व बोटे छाटली जातील . त्यामुळे तो फेरीवाला म्हणून फिरूच शकणार नाही असा इशारच राज ठाकरे…
-
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
