: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत म्हणून तर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याचे संधि सोडत नाहीत काही दिवसांपूर्वी रा राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेससला चिमटा काढताना कॉँग्रेसची अवस्था जमीनदरी गेलेल्या जमीनदारा सारखी आहे असे म्हटले होते त्याला काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देताना कॉँग्रेसशी एक विचारधारा असून ती टिकवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांवर आहे त्यामुळे शरद पवारांनीच आता कॉँग्रेसच्या झेंड्याखाली यावे अशी पवारांना ओफर देऊन टाकली ते पुढे म्हणाले की सध्या देशात धार्मिक भेदाभेद करणारे वढले आहेत. त्यामुळे भारतीय राजी घटनेची मूलभूत तत्वे मानणार्या आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याने पवारांनी पुन्हा कोंग्रेस मध्ये यावे
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ
मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंजय राऊत यांना अटक
मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केलाआज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रातही मदरश्याची सर्वेक्षण आणि तपासणी व्हायलाच हवी
लखनौ- युपी मधील योगी सरकारने मदरशांच्या सर्वेक्षणाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे . कारण युपी आणि मदरश्यात मोठ्या संख्येने मदरसे आहेत त्यातील बहुतेक बेकायदेशीर आहेत आणि अशाच मदरश्यात मध्ये इस्लामिक कट्टर तेचे धडे दिले जातात . इस्लाम खत्रेमे है अशी बतावणी करून इस्लामच्या संरक्षण साठी जिहादी तयार केले जातात आणि याच जिहादी बनलेल्या तरुण मुलांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण…
शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं – श्रीमती शालिनीताई पाटील
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही….
जावेद अख्तर यांना RSS ची तुलना तालिबानशी करणे महागात पडेल-भवानजी
मुंबई-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही अपेक्षेशिवाय घरच खाऊन खिशातले पैसे खर्च करून आणि स्वतचा वेळ देऊन समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करीत असतो म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हार्सिटी आहे .म्हणूनच संघाला राजकीय वादात ओढू नका अशा शब्दात बाबूभाई भवानजी यांनी जावेद अखतर यांना बजावले आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डों.केशव…
