: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत म्हणून तर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याचे संधि सोडत नाहीत काही दिवसांपूर्वी रा राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेससला चिमटा काढताना कॉँग्रेसची अवस्था जमीनदरी गेलेल्या जमीनदारा सारखी आहे असे म्हटले होते त्याला काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देताना कॉँग्रेसशी एक विचारधारा असून ती टिकवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांवर आहे त्यामुळे शरद पवारांनीच आता कॉँग्रेसच्या झेंड्याखाली यावे अशी पवारांना ओफर देऊन टाकली ते पुढे म्हणाले की सध्या देशात धार्मिक भेदाभेद करणारे वढले आहेत. त्यामुळे भारतीय राजी घटनेची मूलभूत तत्वे मानणार्या आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याने पवारांनी पुन्हा कोंग्रेस मध्ये यावे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –
३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच…
नीतेश राणेंना अटक होणार ?
कणकवली/ अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे पाहून मयव म्यव करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षाने निलंबित करण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते सतिश परब यांनी झालेल्या मारहाणच्या प्रकरणी नितेश राणेंचे नाव आल्याने व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.या प्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा…
गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून गोविंदांच्या उत्सवावर टास्क फोर्सने फिरवले पाणी- दहीहंडी उत्सव रद्द
मुंबई/ कोरोंनाच्या तिसऱ्या लाटेची सतत भीती दाखवून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेची कोंडी करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचे कान फुंकून दही हंडी उत्सव सुधा रद्द करायला लावलाय. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून भाजपा आणि मनसेने मात्र सरकारचा विरोध झुगारून दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय.काल मुख्यमंत्र्यांनी दहीहंडी बाबत गोविंदा पथकांच्या समन्वय समितीची बैठक…
मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर
मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने वर्षावर जावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . यावेळी झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीपासून ते लोकप्रतिनिधींना समान विकास निधी वाटप करण्याच्या प्रश्नांपर्यंतच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाल्याचे समजतेआज सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी कॉंग्रेसच्या सहा मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष…
