: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत म्हणून तर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याचे संधि सोडत नाहीत काही दिवसांपूर्वी रा राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेससला चिमटा काढताना कॉँग्रेसची अवस्था जमीनदरी गेलेल्या जमीनदारा सारखी आहे असे म्हटले होते त्याला काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देताना कॉँग्रेसशी एक विचारधारा असून ती टिकवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांवर आहे त्यामुळे शरद पवारांनीच आता कॉँग्रेसच्या झेंड्याखाली यावे अशी पवारांना ओफर देऊन टाकली ते पुढे म्हणाले की सध्या देशात धार्मिक भेदाभेद करणारे वढले आहेत. त्यामुळे भारतीय राजी घटनेची मूलभूत तत्वे मानणार्या आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याने पवारांनी पुन्हा कोंग्रेस मध्ये यावे
Similar Posts
स्वतःच्या खिशात हात घालून कधीतरी उभे रहा मुंबईकरांसाठी-
मुंबई (बापू जाधव ) आज विज्ञान युगातील माणसाला काहीही अशक्य नाही त्यामुळे करोना संकटातून लोकांना वाचवणे कठीण आहे असे कुणीही समजू नये कारण इस्त्राईल करोना मुक्त झालाय अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ब्राझील, इटली, आणि तमाम पाश्चित्य देशांनी करोनावर नियंत्रण मिळवले आहे पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय उपचारांची साधने कमी पडत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमिशन 150
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार…
मागास अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करा
मुंबई, दि.२८ ऑक्टोबर २०२१: नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो ( एनसीबी)चे संचालक समीर वानखेडे यांच्या जात- धर्माचे गौडबंगाल आणि जात पडताळणीच्या एका ‘करोडपती’ उपायुक्ताला दोन लाखांची लाच घेताना अलीकडेच झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’मार्फत सेवेत आलेल्या मागासवर्गीय अधिकाऱ्यांची फेर जातपडताळणी करण्यात यावी, त्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ आयएएस,आयपीएस अधिकारी आणि मागास समाजातील नामवंतांचा समावेश असलेली उच्च स्तरीय समिती…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयतुझे माझे जमेना पण…
महाराष्ट्रासारख्या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल वाटत नाही.भाजपने किती जारी कांगावा केला किती जारी पोलखोल्यात्रा काढल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर जिंकणे त्यांना शक्य नाही म्हणून तर मनसेच्या इंजिनाच्या मागे धावायला लागले आहेत .पण त्याचा महाराष्ट्रात जरी भाजपला थोडाफार फायदा झाला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा राज ठाकरे यांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे गडी नवा आखाडा
देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न…
शेतकरी कामगारांचा आवाज हरपला एन. डी. पाटील यांचे निधन
कोल्हापूर/शेकाप चे जेष्ठ नेते आणि शेतकरी कामगारांच्या लढ्याचे झुंजार नेतृत्व प्रा.एन डी पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९३ वया वर्षी ब्रेन स्ट्रोक मुळे निधन झालेे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून एक सेवा भावी नेतृत्व हरपले आहे .पाटील हे पुलोद मंत्रिमंडळात सहकार मंत्री होते तसेच महाराष्ट्रातील अनेक लढ्याचे त्यांनी नेतृत्व त्यांनी केले सीमा लढ्याचे नेतृत्व स्वीकारले…
