मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण बलात्कारी माथेफिरूणे पिढीत महिलेच्या गुपतागत रोड घातल्याने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्र्क्रनाची आठवण ताजी केली .त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या भयंकर प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे काल महिला आयोगाच्या पथकाने त्या दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली .त्यानंतर प्र्सारमध्यमाच्या प्र्तिंनिधींजवळ या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त्र करून महाराष्ट्र सरकरच्या नाकर्तेपणामुळेच अशा घटना वारंवार घडत असून महिलांवरील सर्वात जास्त अत्याचार महाराष्ट्रात घडत असल्याने सरकार काय करतेय ? असा सवाल महिला आयोगाने केला आहे.त्याच बरोबर अनेक वर्षांपासून महिला आयोग आहे .अध्यक्षपद रिकामी ठेवल्यामुळे महिलांवरील अत्याचारच्या घटनानविरुद्ध न्याय मिळवून देणारी व्यवस्थाच राहिलेली नाही आणि सरकारही त्याबाबत गंभीर नाही .अशा शब्दात राष्ट्रीय महिला आयोगाने सरकारवर ताशेरे ओढले . ९ आक्टोंबरच्या रात्री साकीनाका येथील खादरणी रोडवर एका महिलेवर बलात्कार करून तिच्यावर निरघुण लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. एका पुठ्याच्या कंपनीतील वाचमनने या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला राजवाडी रुग्णालयात दाखल केले .पण दुसर्या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेऊन पोलिसानी एका महिन्याच्या आत तपास करून फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश दिलेत .त्यामुळे या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्यात आली असून सहाय्यक पोलिस उपायुक्त ज्योसना रसम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे .दरम्यान त्या दुर्दैवी महिलेच्या मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईपालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटकमुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनगरमध्ये लव्ह जिहाद – चौघांना अटक
अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तसंच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकर्याची फसवणूक-
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावरवसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने एका सर्वसामान्य कुटुंबाच्या शेतघराची बोगस…
आठवड्यातील दुसरी घटना पुण्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकांचा बलात्कार
पुणे/ वानवडी भागात एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकासह सह जननी बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक तशीच घटना घडलेली आहे रस्त्याच्या कडेला आई सोबत झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक राजधानी आता वासनांध नराधमाची राजधानी बनली की काय अशी भीती वाटू…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
