भिवंडी (आकाश गायकवाड )तालुक्यातील दापोडा येथील गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता , तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा असताना रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असताना नारपोली पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचा मोबाईल तांत्रिक तपास करीत या दोन्ही गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून एकूण 85 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
Similar Posts
शनिवारी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
पुणे-: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत…
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई
मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर…
इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीगुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराष्ट्रवादी काँग्रेसला कधीही पायाखाली घेऊ- शिवसेना खासदाराच्या विधानाने राष्ट्रवादी संतप्त
आघाडीत पुन्हा बिघडीमुंबई/ महाविकास आघाडीची तीन चाकी रिक्षा गेले सव्वा वर्ष कशी बशी धक्के खात पुढे चाललीय.पण तिचा पाच वर्षांचा प्रवास पूर्ण होईल असे वाटत नाही कारण आघाडीतील तिन्ही पक्षात समन्वय नाही सुरवातीला काँग्रेस नाराज होती आता राष्ट्रवादीने शिवसेना विरुद्ध दंड थोपटले आहेत.कारण परभणीत शिवसेना खासदाराच्या स्फोटक विधानाने वादाची ठिणगी पडल्याने आघाडीत पुन्हा एकदा बीघडी…
अफगाणिस्तानातील सत्ता बदलामुळे सुका मेवा महागला; भारता बरोबरचा व्यापार बंद
मुंबई/ अफगाणिस्तानात तालिबानी राजवट येताच तालिबान्यांनी भारता बरोबरचे सर्व व्यापारी संबंध तोडून टाकले आहेत त्यामुळे यापुढे अफगाणिस्तान बरोबर आयात निर्यात होणार नाही आणि त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला असून बदाम,मनुका,खजूर,आक्रोड,यासारखे पदार्थ तसेच मसाल्याचे पदार्थ महागले आहेत ४०० रुपये किलोने मिळणारे मनुके आता ६०० रुपये किलो झाले आहेत त्याच बरोबर खजूर आक्रोड,बदाम यांच्या दरात ही २००…
पवार आणि मुख्यमंत्र्यांची पुन्हा तातडीची भेट
मुंबई/ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली या भेटीत केंद्र सरकार कडून तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैर वापराबाबत चर्चा झाल्याचे समजते केंद्राकडून ई डी ,सीबीआय सारख्या यंत्रणांचा महा विकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात गैर वापर केला जात आहे त्याला कसे तोंड द्यायचे याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये पुढे काय करायचे…
