भिवंडी (आकाश गायकवाड )तालुक्यातील दापोडा येथील गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता , तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा असताना रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असताना नारपोली पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचा मोबाईल तांत्रिक तपास करीत या दोन्ही गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून एकूण 85 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
Similar Posts
भिवंडीत बनावट नोटा बनविणारी टोळी जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश -2 लाख 19 हजार रुपयांच्या नोटा यंत्रसामुग्री जप्त
भिवंडी दि 25 (आकाश गायकवाड ) विविध गुन्हेगारी घटनां मध्ये वाढ होत असतानाच शहरात बनावट नोटा बनवून चलनात आणण्याच्या इराद्याने कार्यरत असणारी टोळी उध्वस्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून या टोळी च्या ताब्यातून 500 व 100 रुपये दराच्या 2 लाख 19 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व नोटा छपाई साठी उपयोगात आणला जाणार कागद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसांगली जिल्हा बँक शेतकर्यांसाठी की नेत्यांसाठी ?
gm§Jbr {Oëhm ~±H$ मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्यांच्या हितासाठी असतात पण पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा बँका पुढार्यांच्या हातातील बाहुले बनल्या आहेत या बँकेमध्ये शेतकर्यांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर चक्क पुढारी डला मारीत असल्याची चर्चा शेतकर्यांमध्ये आहे. सांगली जिल्हा बँकेने चक्क नेत्यांच्या कर्जाचे 110 कोटी व्याज माफ करण्याची तयारी चालवली आहे….
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
अ़ॉगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही….
न्यायालयात गोळीबार ; कुख्यात गुंड ठार
: दिल्ली – राजधानी दिल्ली किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय . काल भर दिवसा न्यायालयात गोळीबार होऊन या गोळीबारात सुनावणीसाठी आणले . या जितेंद्र मान उर्फ गोगी या गुंडसह चौघांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत मोठी खळबळ मजली आहे .काही वर्षांपूर्वी दिल्ली न्यायालयात बॉम्ब स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला…
हॉटेल,रेस्टॉरंट,यांना रात्री १० पर्यंत परवानगी
देवाचा बंदिवास कायममुंबई/ कोरोंनाच्या भीतीने गारठलेल्या सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत हळू हळू उद्योग धंदे सुरू करायला परवानगी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेल्स,रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या लढ्याला यश आले आहे .पण नाटयगृहे,चित्रपट गृह आणि मंदिरे बंदच राहणार आहेत. कोरोंनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून…
कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
