मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, हे देखील उपस्थित होते.
Similar Posts
मोदी- शहा ठरवतील तो मुख्यमंत्रीआम्हाला मान्य असेल – एकनाथ शिंदे सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. मात्र मुख्यमंत्रिपदासह महत्वाच्या खात्यांवरून महायुतीत तिढा कायम आहे. त्यातच आता भाजपने परस्पर शपथविधीची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे त्यानुसार शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार असल्याचे समजते . मात्र शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार कि…
रिझर्व्ह बँकेला बॉम्बच्या धमकीचा ई मेल
मुंबई- अरबी समुद्रात भारताच्या जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती ताजी असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब…
अजित दादांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुंबई/अजित दादा पवार हे अर्थमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना त्यांनी सुरू झाली आहे अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यास सुरुवातीपासूनच भाजपातील काही निष्ठावंतांचा तसेच शिवसेनेतील शिंदे गटाच्या लोकांचाही विरोध होता परंतु हा सर्व विरोध अजित दादांना अर्थमंत्री पद देण्यात आले मात्र अर्थमंत्री पद मिळताच अजितदादांनी भाजपातल्याच निष्ठावंतांना आपला इंगा दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपातील…
काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घातले – डॉ. आंबेडकर अपमान प्रकरणी अमित शहांचा विरोधकांवर पलटवार
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या राज्यसभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शाह यांनी काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घालून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.शाह यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला….
जनगणना ‘लांबवणे’ अर्थव्यवस्थेला हानिकारक !
आपली दशवार्षिक जनगणना करोनाच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली. त्याला आता तीन वर्षे होऊन गेली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या. जनगणना प्रत्यक्षात कधी होईल याचा काहीच अंदाज नाही. काही हालचाल नाही. जनगणना लांबणे अर्थव्यवस्थेसाठी खूप हानिकारक आहे. देशाचे आर्थिक नियोजन, विविध सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. जनगणना लांबवणे राजकीयदृष्टया शहाणपणाचे नाही. या…
शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम…
