मुंबईत फेरीवाल्यांची ‘झाडाझडती’ कारवाईला सुरुवात!महापौर रितू तावडेंच्या निर्देशानुसार ओळखपत्रे, कागदपत्रांची कडक तपासणी
मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा करून नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्य कागदपत्रांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या काही दिवसांत खरी कारवाई होईल की प्रशासन केवळ नौटंकी करेल, हे सध्या प्रतीक्षेचे आहे.वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या तक्रारींमुळे महापौर रितू तावडे…
