नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Similar Posts
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
राजस्थानात धर्मांतर विरोधी कायदा लागू
जयपूर/ राजस्थान मधील भाजप सरकारने राज्यात धर्मांतरविरोधी कायदा अधिकृतपणे लागू केला आहे. या कायद्यानुसार आता कोणालाही धर्म बदलायचा असल्यास सरकारची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, ‘घरवापसी’ म्हणजेच मूळ धर्मात परत येणाऱ्यांवर हा कायदा लागू होणार नाही. राज्य सरकारच्या गृह विभागाने यासंदर्भात गॅझेट नोटिफिकेशन जारी केल्यानंतर हा कायदा आजपासून प्रभावी झाला आहे. आता धर्मांतराशी संबंधित सर्व…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न शिंदेंचा पक्ष लावणार
मुंबई/अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आम्ही लावून देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केलीमुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच मी लोकांसाठी काम…
पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीचा अभिनेता रणबीर कपूरवर ५० लाखांचा दावा
पुणे/पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या, शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. आरोपी शीतल तेजवानीने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. शीतलने रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडेकरारातील अटी पाळल्या नाहीत, असा आरोप करत त्याच्यावर दावा दाखल केला आहे. तसंच नुकसानभरपाई म्हणून ५० लाख ४० हजार रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.अभिनेता रणबीर…
पुण्यातील आयटी कंपनीतील तरुणीची भर रस्त्यात निर्गुण हत्या
पुणे/मुंबई ठाणे नवी मुंबई डोंबिवली पाठोपाठ आता पुणेही गुन्हेगारीची राजधानी बनलेली आहे पुण्यात आता महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आज भर रस्त्यात एका तरुणाने आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर शेकडो लोकांच्या समक्ष कुणी हल्ला केला या त्या तरुणीचा मृत्यू झाला त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलीपुण्याच्या विमान नगर भागात असलेल्या एका प्रसिद्ध आयटी…
