नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Similar Posts
पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी…
वीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना शंकराचार्यांचे आव्हान
दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर आव्हान केलेलेच आहे पण आता शंकराचार्य यांनीही बॅगेशवरला खुले आव्हान केले आहेआज परमपूज्य शंकराचार्य स्वामी म्हणाले कि चमत्कार जर लोकांच्या भल्यासाठी असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे पण बागेश्वरच्या बाबतीत तसे काही दिसत नाही. बागेश्वर…
उल्हासनगर महापालिकेत बनावट सहीचे नियुक्तीपत्र देणारे अटक .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेत नोकरी लावुन देतो असे सांगुन वायरमन पदाचे व अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाले असुन या प्रकरणी कैलास शेकडे सह मध्यवर्ती पोलिसानी दोन जणाना अटक केली आहे . उल्हासनगर महापालिकेत वारसा हक्काने अथवा नोकरी विकत घेवुन लागणारे बरेच आहेत . त्यातच गेल्या एक महिन्यापुर्वी वायरमन ची नोकरी…
मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय – सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई – ज्या महापालिकांची मुदत संपलेली आहे परंतु कोरोंनामुळे निवडणूक लांबणीवर पडलीय अशा महाराष्ट्रातील मुंबई वगळता आणि महापालिकेच्या निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग असेल तर पालिका आणि नगर परिषदांमध्ये द्विसदस्यीय प्रभाग असेल मात्र नगर पंचायर्तीमद्धे एक वार्ड निवडणुका होतील असा महत्वपूर्ण निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला दरम्यान मुंबईत मात्र 1957 च्या कायदा नुसार सिंगल वार्ड पद्धत…
अखेर पालिकेतील प्रभारींना बढती
मुंबई – सध्या पालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांना कुठेतरी खिळ बसली आहे अशा स्थितीत पालिकेतील प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी गेल्या दीड ते २ वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर होती. प्रभारी म्हटला कि त्याच्या कामावर आणि अधिकारांवर मर्यादा येतात परिणामी त्याचा फटका त्यात्या विभागातील कामांना बसतो. याबाबत मुंबईकर जनतेने अनेक वेळा आवाज उठवूनही पालिका…
सुषमा अंधारे यांचा विभक्त पती शिंदे गटात
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
