नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Similar Posts
शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाची तोडफोड
मुंबई-राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र- अपात्रतेवर निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला तसेच खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असे जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके लावून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले . वर्ध्यात एसटी बसेसवर दगडफेक केली…
बनावट कागदपत्रांच्या आधारे २८वर्ष पालिकेत नोकरी करणाऱ्या भामटयाला अटक-पालिकेतील आंधळे दळत आहेत आणि कुत्रे पीठ खात आहेत
मुंबई/भ्रष्टाचार हा आता या देशाचा स्थायी भाव बनलाय त्यामुळे ग्राम पंचायत पासून राष्ट्रपती भवणापर्यंत असे एकही ठिकाण नाही की जिथे भ्रष्टाचार होत नसेल.पण या सगळ्यात मुंबई महापालिका वरच्या क्रमांकावर आहे.जेवढं नाव मोठं तेवढा भ्रष्टाचार सुधा मोठा .मुंबई महापालिकेत आजवर पालिका अधिकारी,नगरसेवक आणि कंत्राटदारांचे घोटाळे बाहेर निघत होते पण आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या सुधा भांगदिना वाचा फुटत…
काँग्रेसचा मनसेला विरोध महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर
मुंबई/मत चोरीच्या मुद्द्यावर भलेही महाविकास आघाडीने मनसे सोबत मोर्चा काढलेला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे.कारण मनसेची परप्रांतीय विरोधी भूमिकेचा काँग्रेसला बिहार निवडणुकीत फटका बसू शकतो म्हणूनच महाराष्ट्र काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.तर उद्धव ठाकरे मनसेबाबत आग्रही असल्याने ठाकरे बंधू…
महाविकास आघाडीचा शनिवारचा महाराष्ट्र बंद मागे – काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करणार
मुंबई – देशातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता . मात्र या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेवर शनिवारचा बंद बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे शनिवारचा बंद मागे घेण्यात आला आता केवळ तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करणार आहेतमहाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) पुकारलेला बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या…
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
चिल्लरांच्या गाड्या काय फोडता फडणवीस , शिंदे , शरद पवार , ठाकरेंच्या गाड्या फोडा ! प्रकाश आंबेडकरांचे आव्हान
मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…
