नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Similar Posts
काय आहे यूपीचे नझुल विधेयक
उत्तर प्रदेश – नझुल विधेयकावरून उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या काय आहे नझुल विधेयक, ज्याला सर्वात बलाढ्य मुख्यमंत्र्यांमध्ये गणले जाणारे सीएम योगी देखील एका झटक्यात कायदेशीर करू शकले नाहीत.उत्तर प्रदेशच्या राजकारणात अलीकडच्या काळात नझूल संपत्ती आणि नझूल विधेयकाची चर्चा जोर धरू लागली आहे. या मुद्द्यावर समाजवादी पक्ष दुभंगलेला दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर…
BMC ने विद्याविहार उड्डाणपूलाला वेग, अभिजीत बांगरांची पाहणी; २५ जूनपूर्वी पूर्णत्वाची मुदत
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग हद्दीत घाटकोपर परिसरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल BMC च्या पूल विभागाकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या दोन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे….
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात
मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेतदसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून…
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण माहिती -करोना बळींच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत
दिल्ली/ कोरोणाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे अशा दुर्दैवी व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकार मदत करणार का ? यावर गेल्या वर्षभरापासून सर्वच पातळीवर विचारमंथन सुरू होते अखेर केंद्र सरकारने कोरोनाणे मृत्यू पावल्याचा कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून काल सर्वोच्च न्यायालयात तशी सरकारच्या वतीने माहिती देण्यात आली त्यामुळे ज्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती करोनाच्या आजाराने गमावल्या आहेत…
मुंबईतले रस्ते मोकळे करून घ्या! न्यायालयाचे सरकारला आदेश
मुंबई/ मराठा आरक्षणाच्या नावाखाली मुंबईत गेलेवचार दिवस धुडगूस घालणाऱ्या जरांगेच्या समाजकंटकांची आज मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत सरकार आणि जरांगेच्या वकिलांची कडक शब्दात हजेरी घेतली.न्यायालयाचा आंदोलनाला विरोध नाही .पण अटी शर्थींचे पालन झालेले नाही. मुंबईत आंदोलनाला ५ हजार लोकांची परवानगी असताना एवढे लोक आलेच कसे ? या प्रश्नासह न्यायालयाने महाअधिवक्ते सराफ आणि जरांगे यांचे…
अजित पवार गटाचे शरद पवारांवर गंभीर आरोप – राष्ट्रवादीच्या दोन गटातील सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली-शरद पवार हे घर चालवत असल्याप्रमाणे पक्ष चालवायचे पक्षात नियम पळाले जात नव्हते असा गंभीर आरोप अजित पवार गटाने केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगातली सुनावणी १९ नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत संघर्षावर सुनावणी सुरु आहे. शुक्रवारच्या सुनावणीनंतर सोमवारी दुसऱ्यांदा सुनावणी होत आहे. सुरुवातीलाच शरद पवार गटाकडून युक्तिवाद…
