नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Similar Posts
अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार
लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान भारतीय हवाई दलाने पी ओ के आणि पाकच्या पंजाब प्रांतातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेकजण दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.पाकिस्तानला हा फार मोठा झटका आहे.संपूर्ण…
आय लव्ह.. वरुण तणाव निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबईसह राज्यातील काही भागात “आय लव्ह मोहम्मद” असे पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. तथापि, जर हे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करत असेल तर ते योग्य नाही.उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात, आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावण्यात आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी…
हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा- अमित शहांना उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई/ महाराष्ट्रावर आदिलशहा निजामशहा असे कितीतरी शहा येऊन गेले त्यामुळे हा महाराष्ट्र कुठल्याही शहाणा घाबरत नाही हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक एका महिन्यात घेऊन दाखवा असे अमित शहा यांना जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.काल गोरेगाव येथे शिवसेना गट प्रमुखांच्या बैठकीत बोलताना शिंदे गटाचा उल्लेख मींधे गट असा केला तसेच भाजप आणि शिंदे…
गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्वाच्या ५ दिवस अगोदर नोकरदारांना पगार मिळणार
मुंबई/राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे,…
मला धन्यवाद नकोय तुमचा आशीर्वाद हवाय – उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन
मुंबई- मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे…
काँग्रेसला लागलेली घरघर आणखी वाढणार- गुलाम नबी काँग्रेस मधून आझाद
दिल्ली/ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांनी काँग्रेसला कायमचा बायबाय करीत चांगलाच हात दाखवला आहे.आझाद हे काँग्रेस मधून खऱ्या अर्थाने आझाद झाले आहेत आता ते जम्मू काश्मीर मध्ये नवा पक्ष स्थापन करणार आहेत त्यांच्या सोबत काँग्रेसच्या 6 माजी आमदारांनी राजीनामा दिला आहे, दरम्यान आझाद यांच्या पाठोपाठ आणखी काही काँग्रेस नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे…
