मुंबई/ चलनी नोटा वर कोणाचे चित्र असावे यावरून सध्या राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता 25 पैशांच्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चित्र मोर्ब करून लावून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी राणे समर्थकांनी कुडाळ पोलीस ठाण्यात 5 तक्रार दाखल केली आहे.तसेच भाजपने संताप व्यक्त केला आहे आणि या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईशिवप्रताप गरुडझेप –
निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा पलटी मारण्याच्या तयारीत – मोदींच्या रॅलीला दांडी
पाटणा/बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं आहे. ११ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. निवडणूक प्रचार थंडावलेला असताना अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांना मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार अनुपस्थित राहायचे. त्यामुळे एनडीएमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. नितीश कुमार…
निर्बंध लादले पण अमलबजावणीचे काय ?
बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे आणि ती सरकारच्या बाबतीत खरीच आहे. महाराष्ट्रात कोरोणाचि तिसरी लाट आली दर दिवशी कोरॉनाचे ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडायला लागले तरी सुधा सरकार शांत होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा केली .त्यानुसार मध्यरात्री पासून राज्यात दिवसाची जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी
शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान
मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून…
