मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला
Similar Posts
गरब्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक
मुंबई/बोरवली च्या पश्चिमेस असलेल्या रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंग रास या गरबा कार्यक्रमाचे सहाशे बनावट पास बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. यात गर्भारासची धूम आहे .मुंबई पुण्यासह अनेक महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया रास खेळाचे आयोजन करण्यात येत…
आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड
मुंबई/ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण् अंगावर आली असून याप्रकरणी जयसिंग राजपूत याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली .असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.तुम्ही सुशांतसिंग राजपूत याला मारलेत आता तुमचा नंबर आहे असा धमकीचा मॅसेज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आला होता तत्पूर्वी आरोपींनी…
अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरा व दिराची कसून चौकशी सुरू! हागवण्याची राजकीय कारकीर्द संपली?
पुणे/राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत आहे. हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या सोबतच त्याचा मुलगा सुशील हगवणेला देखील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड बावधन पोलिसांनी ही…
भारतातील पाकिस्तान्यांची हकालपट्टी सुरू – ४८तासात देश सोडण्याचे आदेश
मुंबई/पहेलगाम मध्ये निरापुरात पर्यटकांवर गोळीबार करून २७ जणांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी आणि पाकिस्तान विरुद्ध भारत सरकारने आक्रमक भूमिका घेत, भारतात आलेल्या पाकिस्तानी विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला .तसेच त्यांना ४८तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातूनही पाकिस्तानी नागरिकांची हकलपट्टी सुरू झाली आहे. त्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे .दरम्यान पाकिस्तानी अभिनेते किंवा खेळाडू…
चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांवरील अन्यायाची मुख्यमंत्र्यांकडून दखल पालकमंत्र्यांना लक्ष घालण्याच्या सूचना
मुंबई/चिपी,दि. ९ : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकर् यांवर झालेल्या अन्यायाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच स्थानिक खासदार विनायक राऊत यांना केल्या आहेत.चिपी विमानतळासाठी एकूण ३०५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातील सुमारे १७५ हेक्टर जमिनीला एकरी अवघा ६०० रुपये वा हेक्टरी १५००…
