मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला
Similar Posts
आता नवाब मलिखही ई डी च्या जाळ्यात – वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी ७ ठिकाणी छापे
पुणे/ रोज उठून पत्रकार परिषद घेणारे आणि कोणावर ना कोणावर आरोपांची चिखलफेक करणारे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री हे सुधा आता ई डी चां चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या वक्फ बोर्डाच्या ६हेक्टर जमिनीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे .बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जमीन वक्फ बोर्डाची नाही असे दाखवून ती बिल्डरांना…
जैन संघ रथयात्रा राज्यपालांच्या उपस्थितीत रवाना
समस्त जैन संघांच्या वतीने पर्युषण महापर्वानिमित्त मलबार हिल येथील श्री चंदनबाला जैन मंदिरापासून काढण्यात आलेल्या सामूहिक रथयात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी धर्मध्वजा दाखवून रवाना केले. यावेळी राज्याचे पर्यटन तसेच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी उपस्थित गच्छाधिपती श्रीमद विजय पुण्यपालसुरीश्वरजी महाराज व इतर जैन साधूंना वंदन केले व सर्व भाविकांना…
काँग्रेसचा जाहीरनामा हे हुकूमशाहीला दिलेले उत्तर- सोनिया गांधी
जयपूर/काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हे मोदींच्या हुकमशहीला दिलेले उत्तर आहे असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज जयपूर येथे काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितलेसोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्ला केला त्या म्हणाल्या मोदींमुळे जागतिक बाबीवर देशाची बदनामी होत आहे या देशातील धर्मनिरपेक्षता धुळीला मिळवली जात आहे. त्याचबरोबर तळागाळातील गरीब मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजावर…
भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी सहा वर्षांनी फिरत्या गौरीचे आगमन…
भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी…
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी
मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात…
