मुंबई/ महाराष्ट्राच्या नागपूर मधील मिहान मध्ये टाटा एर बस आणि स्पेन मधील एक कंपनीच्या संयुक्त विद्यमाने होणारा 22 हजार कोटींचा विमान प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातले राजकारण चांगलेच तापले आहे . आता सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये स्पेन मधील एक कंपनी आणि देशातील टाटा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने मालवाहतूक विमान निर्मितीचा एक प्रकल्प उभा राहणार होता आणि तो नागपूर मधील मिहान मध्ये होणार होता .पण नंतर हा प्रकल्प गुजरात मधील बडोदा येथे होणार आहे आणि 30ऑक्टोबरला त्याचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे सरकारवर आरोप करायला सुरुवात केली आहे 1 लाख 66 हजार कोटींचा वेदांता फोस्कोन प्रकल्प सुधा गुजरातला पळविण्यात आला होता आणि आता हा प्रकल्प पळविण्यात आला .त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे भाजपने मात्र महाविकास आघाडीकडे बोट दाखवत आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र हा प्रकल्प गुजरातला जण्या ऐवजी महाराष्ट्रात यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत म्हणून हा प्रकल्प गुजरातला गेला
Similar Posts
आता हट्टीपणा कशासाठी
मुंबई/ केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जे तीन कृषी कायदे केलेले होते ते आता मागे घेतले आहेत असे असताना शेतकरी आपले आंदोलन का मागे घ्यायला तयार नाहीत हा हट वाद कशासाठी असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहे. शेतकरी नेत्यांच्या या आडीबlजिबद्दल जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये सुधा संताप आहे…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत 31 मे रोजी
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील…
मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’- या अभियानांत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उत्स्फूर्त सहभाग
शिलाफलकम्, पंच-प्रण, वसुधा-वंदन, वीरांना वंदन, मिट्टी यात्रा, घरोघरी तिरंगा उपक्रमांचे यशस्वी आयोजन देशसेवा करणाऱ्या सैनिकांसह, विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सन्मान भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भारत सरकार आणि देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात…
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या घरावर आणि गाडीवर हल्ला
ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घर आणि गाडीवर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. संबंधित घटना ही कासार वडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना काल सकाळी ८ वाजेच्या…
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला १५०० दिंड्याना दिले ३ कोटी
मुंबई – आषाढी वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना अनुदानापोटी ३ कोटी निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परतवारीपूर्वीच हा निधी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. परतवारीपूर्वीच याची पूर्तता झाल्याने लाखो वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ह.भ.प. अक्षय…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन; मेरी आवाज ही पहचान है
मुंबई/ आपल्या कोकीळ कंठ आवाजाने तब्बल सात दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ वया वर्षी दुःखद निधन झाले.आणि गेल्या आठ दिवसांपासून कोरना आणि निमोनियशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली त्यांच्या निधनाबद्दल केवळ भारतवासी नव्हे तर जगभरातील संगीत प्रेमींनी दुःख व्यक्त…
